स्पर्धेचे नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
३. ह्या स्पर्धेसाठी एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका (चारोळी/कविता) पाठवण्याची मुभा आहे.
४. आपली कविता २१ सप्टेंबर २०१० पूर्वी इथेच लिहा.त्यानंतर नविन विषय देण्यात येईल.
५. आपली कविता ही स्वतः लिहिलेली असावी.तसेच पूर्वप्रकाशित नसावी.
स्पर्धेचे नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
३. ह्या स्पर्धेसाठी एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका (चारोळी/कविता) पाठवण्याची मुभा आहे.
४. आपली कविता १८ सप्टेंबर २०१० पूर्वी इथेच लिहा. त्यानंतर नविन विषय देण्यात येईल.
५. आपली कविता ही स्वतः लिहिलेली असावी. तसेच पूर्वप्रकाशित नसावी.
स्पर्धेचे नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
३. ह्या स्पर्धेसाठी एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका (चारोळी/कविता) पाठवण्याची मुभा आहे.
४. आपली कविता ३ दिवसांच्या आत इथेच लिहा.
५. तीन दिवसानंतर नवीन विषय देण्यात येईल.
६. स्पर्धेचा निकाल परीक्षकांमार्फत लावण्यात येईल.
घडले त्यांतिल किती उमगले?
अस्तित्वावर किती गोंदले?
नेणिवेत अंकुरले का रे बीज एकही?
शब्दांतुन दरवळले का रे अस्फुट कांही...?
एखादा अनुभव, एखादा विचार, तर कधी एखादा शब्दही मनात घर करतो, रुंजी घालू लागतो, झपाटून टाकतो आणि बघता बघता कविता उमलते - हा अनुभव कवींना नित्याचाच. अंधारात काजवा चमकून जावा तशी एखादी कल्पना क्षणभरासाठी डोळ्यांपुढून लकाकून जाते आणि मग चकव्या फसव्या वाटांवरूनही तिचा पाठलाग करण्याला पर्यायच उरत नाही.