इतिहास
आमचें गोंय-प्रास्तविक(१)
२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग ४ (अंतीम)
(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)
२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग ३
(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)
२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग २
(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)
दादोजी भेटले उद्यानात ..
(दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवला हे कळल्यावर मला सुचलेलं काही .....)
पुलंच्या उद्यानात फिरायला गेलो
तर भेटले तिथे दादोजी !
मी म्हणालो,
“दादोजी, अहो, काय झाले ?
हे काय तुमच्या नशिबी आले ?
अर्धी बाही वर करून
वर्षानुवर्षं पाहिले होते
पुस्तकात,
शिल्प म्हणून पाहिले होते
एकदाच ओझरते
लाल महालात,
आणखी कोठे कोठे
तुमची चित्रेच होती पाहिली ..
अहो, त्या काळी तुमच्या,
तुमचे फोटो कुठे होते ?
एक पुतळा उभा केला
त्याला म्हटले दादोजी
पण कल्पनेतले
दादोजी अगदी
तुमच्यासारखेच होते !
अलिकडे, माणसे बोलू लागली,
वाद-विवाद चर्चांमधे
तुम्हाला ओढू लागली,
खरं सांगतो दादोजी,
शबरीधाम
रामायणातला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे शबरी आणि तिची उष्टी बोरे खाणारे श्रीराम आणि लक्ष्मण यांची गोष्ट. शबरीचा आश्रम जिथे होता त्या ठिकाणाला भेट देण्याचा नुकताच योग आला. पण त्या आधी शबरी कोण होती, रामाला भेटण्याआधी तिचं आयुष्य यांबद्दल थोडंस पाहूया.
फोटोग्राफी : तुमचा कॅमेरा
त्या दिवशीच मी कॅमेर्याच्या शटरस्पिड बद्दल लिहायला घेतल. आणि मला जाणवल की जोपर्यंत कॅमेरा कसा चालतो त्याच्या आत मधे काय असते हे जाणुन घेत नाही तो पर्यंत पुढचे विषय लिहायला आणी समजायला दोन्ही कठीण आहेत. प्रकाशचित्रण हि एक अशी कला आहे जिचा पायाच भौतिकशास्त्र (Physics, तंत्रज्ञान(technology) आणि काहीसा जीवशास्त्रीयही(Biology) आहे. त्यामुळे थोड्याफार तांत्रिक गोष्टी येणारच. पण तरिही या गोष्टी थोड्या सोप्या करुन सांगता येतात का बघते. काही जणांसाठी हे कदाचित अगदिच बाळबोध होईल. पण ज्यांना अजिबात माहित नाही त्यांच्यासाठीतरी मला इथुनच सुरुवात करावी लागेल.
पावनखिंडीचा रणसंग्राम... ३५० वर्षे पूर्ण ...
आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख...
कालप्रवाही वाहून गेला त्या युवतींचा ग्राम...
(टीपः हा लेख 'गाथासप्तशती' या नावाने हितगुज च्या २००२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता. पण तिथे खूपच टायपो होते. परत एकदा इथे टाकतेय. तुम्हा सर्वांना आवडेल असं वाटतं.)
