बाजीप्रभू देशपांडे

उठा पुन्हा सज्ज व्हा !

Submitted by गणेश पावले on 5 January, 2015 - 23:57

हे काव्य झोपलेल्या हिंदू सुपुत्रांसाठी….
"उठा पुन्हा सज्ज व्हा !"

कसे पांग फेडू तुझे । कशी रक्षु मातृभूमी
कसा लढू फितुरांशी । कशी गाजवु रणभूमी

लाख लढाया लढतो आजही । गनीम कापितो घावासरशी
तळहातावर घेवून प्राण । तुम्हा स्मरतो जीवापाशी

जीवा, शिवा, ताना, बाजी । होते वीर तुम्हा संगती
आज नाही राहिले मर्द । जे स्वराज्यास मानिती प्राणज्योती

माय भगिनी पुन्हा बाटल्या । कापली कसायाने गाय
नाही उरला वाली कोणी । जो सदा खडा रक्षणाय

कर्मभ्रष्ट झाले सगळे । धर्म वाऱ्यावर सोडून
हिंदू बाटतो रात्रंदिन । माय रडे हाय मोकलून

पावनखिंडीचा रणसंग्राम... ३५० वर्षे पूर्ण ...

Submitted by सेनापती... on 17 August, 2010 - 00:15

आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख...

विषय: 
Subscribe to RSS - बाजीप्रभू देशपांडे