लेखन काढले आहे.
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
अटकेपार झेन्डा लावणे,पानिपत होणे किन्वा विश्वास गेला पानिपतात असे वाक्प्रचार ज्या काळामुळे रूढ झाले तो काल म्हणजे पेशवेकाळ! या काळाने आपल्याला बरच काही दिल. दिल्लीचे तख्त काबीज करण्याची इच्छाशक्ती,पानिपताची वाताहात ते अगदी पैठणीचा रेशमी थाट्,मोत्याच्या दागिन्यान्चा साज अन आपले लाडके अष्ट्विनायक. म्हणूनच की काय हा पेशवेकाल मराठी माणसाच्या नसान्त , मनात आणि रक्तात भिनलाय. हाच पेशवेकाल चित्रपटातून दाखविण्याच शिवधनुष्य मॄणाल कुलकर्णी यान्नी पेललय! तेही सामर्थ्यापणे!
माझ्या २-BHK च्या प्रशस्त आरशात
सायंकाळी चेहरा दिसला
नाव माझं , चेहरा माझा , रंग (वा बेरंग ही ) माझाच
थक्क झालो त्याला पाहून ,
हा मी की कोणी दुसराच ?
नव्या दमाची , नव्या गतीची जाणीव केसांना ही झाली
पळत्या मनानं , ताणल्या मेंदूनं त्यांची ही दशा केली
गेली ती तरूण सळ सळ अन तो मराठी ताठा
हुजरे गिरीने झुकले खांदे अन वाकला अभिमानी कणा
गेली ती स्वत्व -खुणेची अनवट अन परखड भाषा
इंग्रजी झुलीने गांजलेला अस्तित्वाचा रम्य कवडसा
स्वार्थाच्या साठमारीनं गमावलेली मुक्त राने
शहराच्या वेदिवर चढलेली सस्य शामल हरित वने
ना-कर्त्यांनी दडवलेली मातीतली शिक्षण शिल्पे
पेठच्या किल्ल्याच्या घाटवाटा::: वाजंत्री घाट अन् कौल्याची धार
..रेंगाळलेले तुरळक ढग, खळाळणारा एखादा झरा, फुलांच्या ताटव्यामागे सदाहरित रानाचा टप्पा अन् या आकृतीबंधाला अनोखं परिमाण देणारा एक वृक्ष...
नकळत कवी अनिल यांची एक जुनी कविता गुणगुणू लागलो:
'मला आवडते वाट वळणाची
अशी भुलकावणीची हुलकावणीची
निसर्गवेळूच्या भर रानीची
मला आवडते वाट वळणाची'
..ट्रेकर या प्राण्याबद्दल लोकांचे गैरसमजंच जास्त. २४ तास ट्रेकिंगच्या विचारात - ट्रेकमित्रांमध्ये रमलेला, वीकएंडला घरच्यांना सोडून एकटा उंडारणारा. अन् धम्माल मज्जा मारणारा.
...पण, खरं सांगू हा 'गरीब बिच्चारा' एकीकडे 'व्यवसाय/नोकरी आणि कुटुंब', अन् दुसरीकडे 'सह्याद्रीची हाक' अश्या परस्परविरोधी मागण्यांनी नेहेमीच गांजला असतो. त्यातंच हल्ली ‘नवीन’ किल्ले बघायचे असतील तर मुंबई-पुण्यापासून खूप लांबचा प्रवास अटळ झालेला. काय करावं...
...अन् मग एके दिवशी ट्रेकर्सनी शोधली ‘सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस’!!! याच स्पेशल एक्सप्रेसची ठळक वैशिष्ट्य सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच:
आयुष्याचे विषय
इतिहासातील तह-कलमांनी
मनात गुंता झाला
टुंड्राच्या अभ्यासाने
भुगोल वेडा झाला!
बीज-गणितातील "क्ष" ही
राक्षसातील वाटून गेला
नाते त्रिज्येशी भूमितीत
परिघाशी "पाय" अडला !
गणितातील शून्याचे
असेच काही झाले
गुणपत्रिकेतच त्याचे
स्थान पक्के झाले!
हायड्रा अमीबा प्राणीशास्त्रातले
भिंगातूनही ना दिसले
अल्गी-फंगी वनस्पती कां ते
शास्त्रानेही ना सांगितले !
शाळेचे ना कुठल्या विषयाचे
आयुष्याशी नाते होते
आयुष्याचे सगळे-सगळे
विषय वेगळे होते !
धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट
...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...
गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास