पुन्हा पाऊस
पुन्हा एकदा दगा दिला
अवेळीच पाऊस आला
भिजणं तर ठरलेलंच..
खरं म्हणजे अपरीहार्य,
आत्ता कुठे वाटंत होतं..
येतंय, येतंय थोडं स्थैर्य.
पुन्हा एकदा दगा दिला
अवेळीच..
भिजणं, फसणं
फसणं, भिजणं
सारं काही ठरलेलं.
बांधुन पाहीलं घरही,
पुन्हा एकदा दगा दिला
अवेळीच पाऊस आला
भिजणं तर ठरलेलंच..
खरं म्हणजे अपरीहार्य,
आत्ता कुठे वाटंत होतं..
येतंय, येतंय थोडं स्थैर्य.
पुन्हा एकदा दगा दिला
अवेळीच..
भिजणं, फसणं
फसणं, भिजणं
सारं काही ठरलेलं.
बांधुन पाहीलं घरही,
कोणास कधी कळतात वाटा
वेड्या कोठून कश्या वळतात वाटा।
एकाकी आयुष्य ठेवुन आठवण्णिंना
सोडूनी हातात कधी पळतात वाटा।
पाहीले मी, सरणावर स्वप्न होते
जाळूनी स्वप्न अश्या जळतात वाटा।
पाहूनी त्या वळणावर आसवांना,
सगळीकडे धूळ बघून निसर्गावर दया येते .मी लो़कांना सांगू इच्छितो की 'स्वच्छता पाळा'.
सर्वत्र स्वच्छतेचे नियम पाळा.
खरच सांगतो प्रदूषण टाळा.
जेव्हा आजी म्हणते,"कचरा नको फेकूस बाळा."
तेव्हा नातू करतो काहीतरी चाळा.
१५ ऑगस्ट २००७ ची गोष्ट . मी शाळेत जायचय होते म्हणुन उठलो . सातला पोहचायचे होते . उठलो तर बघतो काय !
इतक्या वर्षांनी अचानक "ती "रस्त्यात दिसली.
समोर येऊन अगदी ओळखीचं हसली.
बोलण -बिलण गप्पा
ऊभ्या झाल्या उन्हात.
मनातला विषय तसाच अजुन मनात.
तीच म्हणाली सह़ज-
बोलला नाहीस म्हणुन कळलं नाही का मला?
केव्हापासून जवळुन ओळखत्ये तुला.
वाटावया एकमेकाविषयी अनुकम्प
का व्हावा लागतो धरणीकम्प
देउनि एकमेकाना आधाराचा ठेवा
जाऊ या सर्वजण
देवाचिया गावा....
कल्पना धर्माधिकारी.....
झाड गलबलुन जातं
जेव्हा वारा त्याला
अलगद जवळ घेउन
गालातल्या गालात हसतो...
झाड गहीवरतं जेव्हा
पावसाच्या धारा त्याला
न्हाउ माखु घालतात....
झाड प्रसन्न हसतं जेव्हा
सकाळचं सोनेरी उन
त्याला हळुच मिठीत घेतं....
फांदी फांदीवर झाडाच्या
गुणसुत्र..
शृंगार रसाने ओतप्रोत भरलेल्या
अनेक रात्रीच्या मिलनानंतर
आपल्या प्रेमाचे फलित म्हणून
तुझा एक शुक्राणू अन्
माझा एक बिजाणू
येऊन भेटलेत परस्परांना
आणि रुजू लागले इवलूसे अंकूर
ह्या उदराच्या चिमुकल्या पिशवीत..
आयुष्यात प्रेम येण्याआधी...............
मी माझं ह्रदय उघडून
त्याना मिठीत घेऊन बसलो
ते निखारे होऊन अस्तनीत कधी गेले
कळ्लंच नाही!...
ह्या ह्रदयाला साला
आता सीलंच ठोकलं पाहिजे!
सगळ्यानी आतबाहेर करून
दार खिळखिळं करून टाकलंय!...