सहज

इन्स्टंट रेसिपी सुचवा..

Submitted by Abhi k on 27 January, 2019 - 01:01

कमी वेळात व सहज करता येतील अशा रेसिपीज हव्या आहेत.

फावला वेळ गावला म्हणून!

Submitted by भानुप्रिया on 30 August, 2013 - 07:56

ऑफिसात काम नाही, मा बो वर नवीन कथा नाहीत! (मोरपिसे पण संपलेली!!!)

अशावेळी काय करावं काही सुचत नव्हतं. म्हटलं जरा फ्रेश होऊन यावं, बॅग उघडली अन समोर माझं आयलायनर दिसलं! मग क्काय! माझ्यातला लपलेला कलाकार (??????) टुण्णकन उडी मारून बाहेर आला!!!

बघा कसं वाटतंय!

पहिल्यांदाच केलंय बरं!

(ते अर्थातच माझ्या कलेची 'क्वालिटी' बघितल्यावर जाणकारांच्या लक्षात येईलच म्हणा!!)

प्रचि १
IMG_20130830_154721.jpg

प्रचि २

विषय: 

कृष्णधवल पाने

Submitted by सागर कोकणे on 7 December, 2012 - 10:34

निमित्त झाले ते रणबीर कपूरच्या एका जाहिरातीचे. जुन्या काळातल्या रहदारीविरहित मुंबईतून गाडी चालवत गाणे गुणगुणत जाणारा नायक आणि तोही कृष्णधवल रंगांत. भूतकाळात डोकावणे हा तसाही माझा आणि माझ्यासारख्या इतर अनेक स्वप्नाळू माणसांचा आवडता छंद आणि त्यात आपण न पाहिलेल्या काळात डोकावणे म्हणजे कायमच कुतूहल वाढवणारे...

विषय: 

अस्वस्थ मनाचे किडे

Submitted by सागर कोकणे on 3 August, 2011 - 11:05

माणसाचं मन हे फार चंचल असते. जन्मल्यापासूनच त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असते. मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात कारण विचार करणं हे कित्येकदा त्याच्या हाताबाहेर गेलेले असते. असंख्य विचारांनी आपले मन कायम गुंतलेले असते. म्हणून आजचा हा लेख काही अशा गोष्टींसाठी ज्या करायच्या तर असतात किंवा कराव्याश्या वाटतात पण आपणच त्या करणे टाळतो आणि मग अस्वस्थ मनास अजून बेचैन करून सोडतो. याला आम्ही सभ्य भाषेत किडे म्हणतो कारण मनातल्या मनात ते वळवळ करत राहतात. ते असणे तसे फायद्याचेही असते नाहीतर माणूस आळशी आणि मंद बनत जातो. याउलट जो सतत काहीना काही विचारांनी अस्वस्थ राहतो तो पुढे पुढे जात राहतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुगंधी कट्टा:

Submitted by megrev94 on 19 May, 2011 - 16:50

सुगंधी कट्टा:
हा आहे दौरा एका आठवाचा स्मृतीतल्या साठवाचा
वळणावळणानी उलगडतील चित्रांच्या लडी
तुम्हीसुद्धा सामील व्हा ह्या प्रवासात दोन घडी.
धुक्यात हरवलेल्या शोधताना वाटा जुन्या आठवणींचा सापडेल का पत्ता?
जिवाभावाच्या मित्रांचे सुटलेले धागे काळाबरोबर सरले मागे.
पण मग त्या सरलेल्या दिवसांचे काय?
प्रवाहात भेटलेल्या जीवालागांच काय?
काहीच नात उरलं नाही ?
कि बरेच दिवसात भूतकाळात डोकावलोच नाही?
आणखी एक विचारू तुम्हाला?
मला सांगा मित्रांना इतक्यात विसरलात काहो?
भान हरपलेले ते दिवस खरंच सांगा, कुठे विरले काहो?
कुठे गेल्या ह्या आठवणी? कसं वाढलं अंतर....

गुलमोहर: 

सहज सुचलं म्हणून .....

Submitted by कल्पित on 4 August, 2010 - 09:17

सुखाचे दिवस चालले असतांना अचानक आयुष्यात येणाऱ्या थोड्या थोडक्या दुखांनाही ....दुखांना म्हणण्या पेक्षा अडचणीनाहि मनुष्य घाबरायला लागतो.सुख म्हणा किवा दुख म्हणा क्षणिक असतात हे पुरेपूर माहिती असतं, पण मन ते मानायला तयारच नसतं. आपल्याला हवे तसे किवा असे म्हणता येईल ज्यात सुख वाटते, आनंद मिळतो असेच क्षण असेच दिवस माझ्या वाट्याला यायला हवे असे प्रत्येकाला वाटत असते पण विधीचा विधान थोडाच बदलता येतो.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - सहज