म्हणून

सहज सुचलं म्हणून .....

Submitted by कल्पित on 4 August, 2010 - 09:17

सुखाचे दिवस चालले असतांना अचानक आयुष्यात येणाऱ्या थोड्या थोडक्या दुखांनाही ....दुखांना म्हणण्या पेक्षा अडचणीनाहि मनुष्य घाबरायला लागतो.सुख म्हणा किवा दुख म्हणा क्षणिक असतात हे पुरेपूर माहिती असतं, पण मन ते मानायला तयारच नसतं. आपल्याला हवे तसे किवा असे म्हणता येईल ज्यात सुख वाटते, आनंद मिळतो असेच क्षण असेच दिवस माझ्या वाट्याला यायला हवे असे प्रत्येकाला वाटत असते पण विधीचा विधान थोडाच बदलता येतो.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - म्हणून