राजकारण

नरेंद्र मोदी ना पत्र - सर्वसामान्य लोकांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा

Submitted by अभि१ on 5 July, 2014 - 10:46

आपण माबोकर PM साहेबाना आपल्याला महत्वाचे असलेले मुद्दे कळवू या का ? मी इथे काही मुद्दे मांडतो . अजून हि किती तरी नवीन मुद्दे येतील . ७/८ दिवसात १ अंतिम यादी तयार करून माबोकर ती पाठवू शकतात.
http://www.pmindia.nic.in/interact_with_pm.php

मुद्दे इंग्लिश मधेच लिहा. म्हणजे शेवटी कट पेस्ट करायला सोपे पडेल. आणि कृपया हि यादी WHATSAPP वर टाका म्हणजे आपले प्रश्न मोठ्या प्रमाणावर मोदी साहेबांकडे पोचतील.

1. Take out food / grains out of commodity exchange. As trading of Agriculture products is directly adding to inflation.

सौ. मारिया शारापोव्हा यांना- udavA

Submitted by Babaji on 5 July, 2014 - 01:50

एका महिन्यात बुलेट ट्रेण रॉकेटस स्पेसमधे पाठवुन नमोंनी धक्का दिला आहे. शास्त्रद्न्यांना केले मार्ग्दर्शन आणि टिपा मोलाच्य आहेत. सार्क देशाना स्पेस मधे पाठवुन त्य़ा देशात पण मोदीसरकार येण्याची व्यवस्था केली आहे. पाच देशात मोदी सर्कार, भूतान मधे पण संघाचि राजवट येणार आहे याचि चुणुक पहायला मिळाली. नोइस्त्रोडॅम्च्या शायरन चं कोड उलगडल.

विषय क्र. १:- मोदी जिंकले ! पुढे काय ?

Submitted by उदयन.. on 3 July, 2014 - 04:26

मोदी जिंकले... आता पुढे काय? असा प्रश्न कोणी मला सहज जरी विचारला तर माझे उत्तर "जय हरी विठ्ठल करत बसा" हेच असेल. मोदींचा अडवाणी न होता पहिल्या झटक्यात पंतप्रधानपदाची खुर्ची मिळाली यातच नशीब, कष्ट, योग्य दिशा वगैरे वगैरे सगळी विशेषणे लागलेली आहेत. मोदींना सत्तेवर आणण्यात जितका वाटा भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा होता त्यापेक्षा जास्तच वाटा काँग्रेसचा होता हे स्वतः मोदी देखील मान्य करतील. जशी २००९ साली भाजपाने मनमोहनजींविरुद्ध मोहीम उघडून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला तशीच मोहीम काँग्रेसने मोदींच्या विरोधात उघडून कुर्‍हाडीवर पाय मारून घेतला.

विषय: 

विषय क्र. १ - मोदी जिंकले, पुढे काय? "अच्छे दिन" (!/?)

Submitted by रांचो on 30 June, 2014 - 11:43

२६ मे २०१४, या ऐतिहासीक दिनी नरेंद्र मोदींनी आपल्या देशाचे १५ वे प्रधानमंत्री म्हणुन शपथ ग्रहण केली. आता पुढे काय? "अच्छे दिन" की "बुरे दिन"? पंतप्रधानपद ग्रहण केल्यापासुन मोदी झटुन कामाला लागले आहेत. "अच्छे दिन" चे स्वप्न आता प्रत्यकक्षात कसे उतरावयाचे ह्याचे नियोजनही सुरु झाले असावे, असे संकेत मिळत आहेत. आणि सोबतच "बुरे दिन" येतील की काय अशी शंका यावी, अश्या घटनापण घडलेल्या आहेत. काय विचारताय, कोणते आहेत ते संकेत आणि घटना? चला तर पाहुयात मग आणि विचार करुयात पुढे काय होवु शकेल ह्याचा.

व्यापम घोटाळा मप्र भाजपाचे "अच्छे दिन"

Submitted by किशोरडी on 30 June, 2014 - 06:02

व्यापम घोटाळ्याला बाहेर पडुन इतके दिवस झाले तरी मायबोलीवर चर्चा नाही?

विषय: 

बसपा, रा काँ पा, भा क पा या सारख्या राष्ट्रीय पक्षांची मान्यता रद्द ??

Submitted by शेखर-नंद्या on 30 June, 2014 - 05:17

२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या, बर्याच तथाकथीत राष्ट्रीय पक्षाची मान्यता निवडणुक आयोग काढून घेणार असल्याच समजतय !!

निवडणुक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या सारख्या
पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढून घेणार आहे. याचा अर्थ येत्या वर्षात निवड णुकीच्या रींगणात फक्त तीन पक्ष
उरतील. ते म्हणजे, भाजप, काँग्रेस आणि सीपीआएम.

नॅशनल हेराल्ड - सोगां, रागां जाणार जेलात!

Submitted by हतोडावाला on 28 June, 2014 - 08:52

स्वातंत्र्यपुर्व काळात नॅशनल हेराल्ड नावाचे वृत्तपत्र सुरु करुन स्वातंत्र्य चळवळ तेवत ठेवण्याचे काम या वृत्तपत्राकडे सोपविण्यात आले होते. याच गृपचे उर्दू वृत्तपत्र 'कौमी आवाज" या नावानी तर हिंदी वृत्तपत्र "नवजीवन" या नावानी निघत असत. त्या काळात नेहरू हे एक प्रमुख नेते असल्यामुळे त्यानाच या गृपचे अध्यक्ष करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर नेहरु पंतप्रधान झाल्यावर शासकीय मदत देऊन या गृपला प्रचंड मोठे केले. कवडीमोल भावात जमिनी व अत्यल्प दरात कर्ज अशी बरसात होऊ लागली व त्यामुळे हेराल्ड फुगत गेला. हा झाला इतिहास...

आता वर्तमान...

विषय: 

दादा क्लिन : चक्रमव्ह्युह भेदला

Submitted by Babaji on 15 June, 2014 - 01:27

.अजितदादा
पवाराना चितळे
समितीने क्लिनचिट
दिली तरीही
मिडियावाले
दादा दोशी आहेत
अशा काँमेंटस करत
होते चितळे समातीने
दोशी धरले असते
तर किती गहजब
माजवला असता
याची कल्पना
करवत नाही.
हेच मिडियावाले
आक्षरधाम केसमध्ये
निरपराध मुस्लिमाना
विनाकारण अटक
केल्याबद्दल पंतप्रधान
पदाची मोदीनी शपथ
घेतली त्याच दिवशी
त्यावेळचे
ग्रहमंत्री मोदीवर
सुप्रिम कोर्ट
ताशेरे मारत होते
दादाना क्लिन दिली
तरीही ते दोशी
आहेत असे दाखवायचे
आणि त्यापेक्षा
कितितरी महत्वाच्या
सर्वोच्च्य न्यायालयाने
मोदीना दोशी धरले
असतानाही सर्वच
चँनलनी ती बातमी
पुर्णपने बेदखल
करायची हे सहजा
सहजी घडले आहे

अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

आर आर आबा - राजिनामा मागनं बरोबर होत का ?

Submitted by Babaji on 12 June, 2014 - 02:18

नाव : रावसाहेब रामराव पाटिल
जन्म : १६ अगस्त १९५७ ,वय ५७
गाव : तासगाव
शिक्शण : वकिलि
वर्न : उजल
धन्दा : राजकारन
पद : मन्त्री (ग्रुह)

हे ग्रुहमन्त्री असुन त्यान्च्याबद्दल आजपन आदरच आहे सर्वाना. या पदावर यापुर्वि असताना मुम्बई हल्ल्याच्या वेळि केलेल्या एका वक्तव्यमुळे त्यान्ची नोकरि गेलि होति. काहि वर्षानि पुन्हा कामावर गेतल पन उपमुख्यमन्त्रिपद मिलाल नाहि. फक्त ग्रुहमन्त्रिपद मिळाल. ते क्लिन मनुश्य म्हनुन सर्वाना माहित आहेत. त्यांचि मुले झेडपिच्या शाळेत शिकतात. भाउ पोलिसात असुन त्याला बढतिसाठि कधि नियम वाकवले नाहित.

Pages

Subscribe to RSS - राजकारण