(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शरीरशास्त्रीय ( anatomical) विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत).
.........................................................................................................
माझे वडील जानेवारी महिन्यात गेले.
गेली बारा वर्षे ते bladder bag वापरत होते.
त्यातल्या काही bags शिल्लक आहेत. त्या कुठे देता येतील? आम्ही ज्या डीलरकडून बॅग्स घ्यायचो त्याला याबद्दल विचारलं पण तो म्हणाला की अशा प्रकारच्या केसेस खूप कमी असतात त्यामुळे त्या कुठल्या संस्थेत देता येतील हे त्याला माहित नाही. त्या बॅग्स त्याच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांपैकी कोणाला हव्या असल्यास आम्ही त्या तुझ्याकडे पोहोचवतो आणि तू त्या त्यांना दे असंही आम्ही त्याला सुचवलं. पण त्यालाही त्याने नकार दिला.
नमस्कार. मी मायबोली नियमित वाचते. लेखनासाठी आज सदस्यत्व घेतले.
अनेक मानवी आजारांचा मुकाबला आपण औषधांच्या मदतीने करतो. आजच्या घडीला आधुनिक वैद्यकात हजारो औषधे वापरली जातात. एखाद्या आजारावर गुणकारी औषध शोधणे हे खूप कष्टाचे काम असते. त्यासाठी संशोधकांना जिवाचे रान करावे लागते; प्रसंगी तहानभूक विसरून अशा कामात झोकून द्यावे लागते. मात्र काही मोजक्या औषधांचे शोध ह्या अनुभवापासून काहीसे वेगळे पडतात. त्यापैकी काहींच्या बाबतीत त्यांचे शोध ध्यानीमनी नसताना किंवा अगदी योगायोगाने लागून गेलेत. अन्य काहींच्या बाबतीत शोधाची कथा अजून वेगळी आणि विस्मयकारक आहे. एखाद्या विशिष्ट आजारावर गुणकारी औषधाचा शोध चालू असायचा.
नमस्कार - मदत हवी आहे...
पुण्याहून रात्री 8 वाजता दिल्ली फ्लाईट आहे आणि दिल्लीहून रात्री 3 ला अमेरिकेला... या कनेक्टिंग फ्लाईट्स आहेत...
RTpcr टेस्ट दिल्ली च्या फ्लाईट च्या 24 तास आधी लागेल कि पुण्याच्या 24 तास आधी?
Rtpcr टेस्ट ला 12 तास लागेल म्हणतायत पुण्यातील एक लॅब- यापेक्षा लवकर कुठे मिळेल..
पुणे एअरपोर्ट वर टेस्ट करून मिळते का?
दिल्ली एयरपोर्ट ला जाऊन टेस्ट करता येईल का?
आपण सर्व जण कसे आहात? सर्व जण ठीक असाल अशी आशा करतो. नुकतंच स्नेहालय संस्थेच्या कामाबद्दलचं 'अंधाराशी दोन हात' हे पुस्तक वाचण्यात आलं. हे पुस्तक अक्षरश: आपल्याला हादरवून सोडतं. थरकाप उडतो हे पुस्तक वाचताना. भारतामध्येही नाझी किंवा तालिबानी मानसिकतेचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत हे कळून अनेक धक्के बसतात. ते पुस्तक वाचल्यानंतरची प्रतिक्रिया ह्या लेखामधून व्यक्त करत आहे.
सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.
………………………………………………………………………………….
रवी व्हावं पण कवी होऊ नये म्हणतात.
रवी आनि कवी नेहमी जळत असतात. पण कवीला मन असतं. भावना असतात.
दोघेही स्वत: जळून दुसर्यांना प्रकाश देतात.
एक हार्डकोअर प्रकाश देतो तर दुसरा काव्यानंदाचा प्रकाश देतो.
मात्र कवीला काय काय सहन करावं लागतं याची वाचकांना कल्पना येणे शक्य नाही.
कवीचं मनच नाही तर पावलं सुद्धा नाजूक. नाजूकशा खड्यांनीही त्याला ठेस लागते तर मनाचं काय !
ती जर दोन तास दिसली नाही तर कवी कासावीस होतो.