इतिहास

मराठेशाही : धामधुमीचा काळ -छत्रपती राजाराम महाराज

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

राजारामाच्या काळापासुन स्वराज्यावरचा एकछत्री अमंल (खर्या अर्थाने) संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्मान झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपुर, कोल्हापुर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर , उज्जेन व ईंदोर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती. ती निर्मान का झाली, त्या पाठीमागे पार्श्वभुमी काय हे पाहन्यासाठी आपल्याला राजारामाच्या काळात जावे लागते कारण त्याचा उगम तिथे आहे. नंतर शाहु व प्रामुख्याने बाळाजी विश्वनाथ व बाजीराव यांनी त्यात फेररचना करुन मराठा मंडळ कसे अस्तित्वात आणले केली हे नंतरचा काही लेखात पाहूयात.

मराठेशाही सन १६८८ ते १७००

विषय: 
प्रकार: 

मराठा संघर्ष - पेशवे व पेशवाई

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापण केले आणि त्या स्वराज्याला दिशा दिली ती बाजीराव पेशव्याने. त्याच्या उत्तराभीमुख राजकारणामुळे मराठेशाही अटकेपार जाऊन आली.

विषय: 
प्रकार: 

मराठा संघर्ष - काही महत्त्वाच्या लढाया - १

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

दुसर्‍या महायुद्धात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशासकाच्या एका मोठ्या जनरल रोमेलला युद्धात हारवले त्या फिल्ड मार्शल माँटगॅमेरीने एक पुस्तक लिहीले आहे A Concise history of Warfare. ह्या पुस्तकात त्याने जगातील महत्त्वाच्या लढायांचा आढावा घेतला आहे. या लढाईतील एक लढाई म्हणजे निजाम व पहिला बाजीराव यातील पालखेडची लढाई.

ह्या छोट्याश्या लेखातून आपल्या बाजीराव पेशव्यांची एक नविन ओळख तुम्हाला होईल. मूळ लेखन इंग्रजीत असल्यामुळे ( मी भाषांतर करु शकलो असतो पण फिल्ड मार्शल माँटगॅमेरी जे बाजीरावाबद्दल लिहीतात तेच लिहावे वाटले म्हणून इंग्रजीत लिहीले आहे.)

विषय: 
प्रकार: 

शिवनेरी २

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

त्या वास्तूच्या सज्ज्यामधून दिसलेले दृष्य. सहज मनात विचार आला, जिजाबाईने बाल शिवबाला, शिवबा बघा बरं हा आपला मावळ. आपला व्हायला हवा असे म्हणत हेच दृष्य दाखवले असेल का ?

shivneri_260108_058.jpg

विषय: 

शिवनेरी

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मायबोलीकर बॉम्बेव्हायकिंगच्या कृपेमूळे गेल्या शनिवारी शिवनेरीवर जायची संधी मिळाली. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात बघितलेली हि वास्तू प्रत्यक्षात बघायला मिळाली.

shivneri_260108_056.jpg

विषय: 

उपनिषदे..

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

... tat tvam asi (तत्वमसि ) ...
-Chandogya upanishad, VI.VIII ...

Chandogya Upanishad is also one of the oldest ones and perhaps the best known. It belongs to Saamveda, the veda with metre. It has many very interesting passages in which we learn
- of the knowledge that Kshatriyas had but Brahmins did not,
- of Satyakama's story about how its not your birth that decides if you are a Brahmin,
- of Aruni's statement about the origin of the universe from sat which in the same breath challenges another theory of origin,

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास