इतिहास
आमचें गोंय -प्रास्तविक(२)
आमचें गोंय-प्रास्तविक(१)
इतिहास बदलण्यासाठी आधी स्वतः इतिहास घडवावा लागतो
पुण्यात दादोजींवर जो काही अन्याय मराठी माणसाने केलाय त्यावर जितक बोलावं/लिहावं तितक कमीचय.
ज्या शिवबामुळे आपण आज अभिमानाने या मातीत राहू शकतो, ज्या शिवबा ने महाराष्ट्रातच नाही तर आक्ख्या हिंदुस्थानात असलेल्या हिंदूंची आणि त्यातल्या १८ पगड जातींची आपल्या जीवाशी खेळून रक्षा केली,आपल्याला हक्काचा राज्य मिळावं, आपला स्वतःचा असा एक स्वराज्य असावं असा उदात्त हेतू घेऊन कशाचीही परवा न करता ज्याने अक्खा सह्याद्री काबीज केला आणि आपल्याला हे राज्य दिलं..... त्याच शिवबा चा अपमान त्याच्याच मातीत व्हावा?
पुरातन नाणे प्रदर्शन...
येत्या शुक्रवार ते रविवार (२५ ते २७ मार्च २०११) तीन दिवस पुरातन नाणे प्रदर्शन ठाणे येथे भरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप....!

आज शिवजयंती साजरी होत आहे, त्या निमित्य शिवरायांच्या पावन स्मृतीला मानाचा त्रिवार मुजरा...!
अन्नं वै प्राणा: (७)
मेरी जान भी ले जा दिल्ली
ससुरी काट कलेजा दिल्ली
मुई दिल्ली ले गई...

ईतिहासात कुणी आणि का रमावं ?
एक प्रश्न विचारतो..
खालीलपैकी कशासाठी आपण स्वेच्छेने वेळ द्याल ? किंवा कोणता विषय आपल्या विशेष आवडीचा आहे ?
१. छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांच्या जन्माबाबत असलेल्या वादामधे योगदान देणे
२. रामजन्मभूमीच्या जागेवर मंदीर/मशीद/ बुद्धविहार यापैकी काय होते हे शोधून काढणे
३. आर्य भारतात कुठून आले यावर झगझगीत प्रकाश टाकणे
४. प्राचीन भाषा संस्कृत कि तमीळ कि प्राकृत याबाबत नवे पुरावे सादर करणे ..
५. इत्यादि इत्यादि
या प्रश्नाला जोडूनच एक उपप्रश्न स्वाभाविकरित्या विचारावासा वाटेल आणि तो म्हणजे
आपलं योगदानाचं स्वरूप काय राहील ?
छत्रपति शिवराय - जीवन रहस्य ...
छत्रपति शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करताना अनेक इतिहासकारांनी त्यांचे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडले आहे. 'कै. नरहर कुरुंदकर' हे असेच एक प्रभावी लेखक. त्यांनी लिहिलेल्या 'छत्रपति शिवाजी महाराज - जीवन रहस्य' या पुस्तकात त्यांनी असेच काही वेचक आणि वेधक विचार मांडले आहेत.
इतिहासाच्या वाचकांना 'नरहर कुरुंदकर' माहीत असले तरी सामान्य वाचकांना मात्र ते 'श्रीमान योगी'च्या प्रस्तावनेतून माहीत आहेतचं. रणजीत देसाई यांना लिहिलेल्या विस्तृत पत्रातून त्यांनी शिवरायांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा यशस्वीपर्यंत केलेला आहे.
तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे...
स्वराज्यावरील संकटे काही थांबायचे नाव घेत नव्हती. १६५९ च्या अफझलखान स्वारीपासून सुरू झालेली ही सत्वपरीक्षा राजे प्रत्येक वेळी निभावून नेत होते. कधी स्वतःच्या जीवावर उदार होऊन तर कधी स्वतःच्या अतिशय प्रिय आणि जवळच्या माणसांचा त्याग भोगून. १६६४ साली राजांनी कोकणात यश प्राप्त केलेले असले तरी १६६५ च्या सुरवातीला 'ती' बातमी मराठा हेरांनी राजांपर्यंत पोचवली. मुघलांचा सेनापती मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येत होता. पुढे ३ महिन्यात मराठा - मुघल तह घडला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते.
