आज सर्वत्र चिंतामणी प्रदर्शित होत आहे. एक जाहिरात तुमचं आयुष्य बदलू शकते का? हे वाक्य या चित्रपटाच्या प्रसिद्धीत ठळकपणे समोर येत आहे. चित्रपटात नेमकं काय आहे हे मला ठाऊक नाही, पण या वाक्यावरून सुमारे तीन दशकांपूर्वी आकाशवाणी पुणे केन्द्रावर रात्री ऐकलेले एक नाटक आठवले. ह्या नाटकाचे कथासूत्र मला लक्षात होते पण नाटक जसेच्या तसे पुन्हा कधीच कुठेही पाहायला / वाचायला / ऐकायला मिळाले नाही. माझ्या आठवणीत असलेल्या कथासूत्रानुसार मी पुर्वीच यावर एक स्वैर रुपांतरीत कथा लिहीली आहे.
लोकसभा निवडणुकी पूर्वी आदरणिय वंदनीय पूज्य श्रीमान नरेंद्रजी मोदीजी यांनी सांगितलं होतं कि विदेशात भारतियांचं जे काळं धन आहे ते भारतात आणलं तर गरीबातील गरीब असलेल्या प्रत्येकाच्या खात्यात कमीत कमी दहा दहा, बारा बारा लाख रुपये जमा होतील. साधारण हे पैसे अकाउंटला जमा व्हायला किती दिवस लागतील ?
लग्न करायचं आहे. लैच नड आहे.
आयुर्वेदीक व होमियोपॅथीवर ओरड करणारे ठरावीक लोक नेहेमी सांगत असतात की अॅलोपॅथीचीच औषधे ही
प्रमाणित, संशोधित आणि खात्रीशीर असतात,
येथेच जर एखादा सदस्य भेंड्याच्या औषधी गुणाबद्दल सांगतो तेंव्हा काही डॉक्टर मंडळींना लोकांच्या आरोग्याचा उमाळा येतो आणी ते म्हणतात असे काही प्रयोग करु नका, कराल तर जिवाला मुकाल !!!
Finance Minister asking for a break during the budget speech? Don't remember having seen that before.
Why is inclusion of gender sensitivity lessons in school curriculum part of budget speech?
Isn't there an honourable independent HRD Minister of cabinet rank? Or there isn't one?
http://www.firstpost.com/budget-2014/
Network 18 ह्या कंपनीचे मालक आणि मुख्य संपादक राजदीप सरदेसाई आणि उप-संपादक सागरिका घोष ह्यांनी मे महिन्यात झालेल्या कंपनीच्या takeover नंतर काल राजीनामा दिला.
रिलायन्स कडुन झालेल्या या ४००० कोटी रुपयांच्या व्यवहारानंतर हे होणे अपेक्षित होते असे बरेच जाणकारांचे मत आहे.
एका महिन्यात बुलेट ट्रेण रॉकेटस स्पेसमधे पाठवुन नमोंनी धक्का दिला आहे. शास्त्रद्न्यांना केले मार्ग्दर्शन आणि टिपा मोलाच्य आहेत. सार्क देशाना स्पेस मधे पाठवुन त्य़ा देशात पण मोदीसरकार येण्याची व्यवस्था केली आहे. पाच देशात मोदी सर्कार, भूतान मधे पण संघाचि राजवट येणार आहे याचि चुणुक पहायला मिळाली. नोइस्त्रोडॅम्च्या शायरन चं कोड उलगडल.
आता पावसाळा येणार . ठाणे महानगर पालिका नेहमीच काहीतरी वांझोटी कामे काढते या दिवसात . घोडबंदर रोड म्हणजे पूर्वी जंगल होते . आता बिल्डर कृपेने ठाणे - २ / नवीन ठाणे झालेय . कितीही रस्ते , concrete करण केले तरी माती आपला गुण दाखवणारच . म्हणजे काय तर - पाउस पडला कि लगेच कितीतरी ठिकाणी जमिनि तून गवत , छोटी झाडे उगवायला लागतात ( रस्ताच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध नाही ) . छान दिसते ते. रस्त्याच्या कडेला उगवलेले गवत , काही झाडे . याची एक प्रकारे मदत पण होते आपल्या ला . हे गवत रस्त्याच्या कडेची माती ghatt धरून ठेवते. त्यामुळे माती रस्त्यवर येत नाही.
थोड्या वेळापूर्वी पी एम सी ऑनलाईन टॅक्स भरला. बॅंकेतून पैसे कापले गेल्याचा मेसेज मोबाईलवर आला. अकाऊंट मधून पैसे पण गेले आहेत परंतु, ट्रान्साक्शन कंम्प्लीट अशी पोच मात्र मिळाली नाही. तसेच पीएम्सी वेबसाईट वर अजूनही अमाउंट ड्यु आहे असे दिसते आहे. काय करावे?
हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे गेले काही दिवस निवडणुकीच्या निमित्ताने विविध गोष्टी बघायला मिळत आहेत. विविध प्रकारचे, विचाराचे लेख समोर येत आहेत. विनोदी, मार्मिक आणि अगदी गालीच्छ sms पण येत आहेत. या सगळ्यामध्ये 'तरुण मतदार' हा एक विशेष भाग आहे. 'हा तरुण मतदार यंदाच्या निवडणुकीचे चित्र बदलणार' वगैरे घोषणा होत आहेत. चित्र बदलेलही कदाचित पण तरुण मतदाराच्या मनात नक्की काय चाललंय?