प्रवास

धाकोबा आणि दुर्ग

Submitted by जीएस on 30 December, 2009 - 06:51

१९ डिसेंबरला, जवळ जवळ वीस वर्षांनी भेटलेल्या आमच्या शाळेच्या, पार्ले टिळकच्या सोबत्यांना घेउन गोरखगडाला गेलो होतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर कोकणात मुरबाडजवळ तुलनेने छोटासा गोरखगड उभा आहे. त्यावर उभे राहून, सह्याद्रीच्या भिंतीचे, एकामागून एक को़कणात सरळ कोसळणार्‍या कड्यांचे दृष्य पहात बसणे हा एक भान हरपायला लावणारा उद्योग आहे.

गणपती पुळे.....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

याच महिन्यात गणपती पुळ्याला जाऊन आलो. मनात भक्तिभाव नव्हताच पण 'इस घरमे रहना है तो....' बर्‍याच गोष्टी कराव्या लागतात.

त्याची निवडक प्रकाश चित्रे...

हा मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी असणारा पितळेचा उन्दीर. त्याच्या कानात लोक आपल्या इच्छा सांगतात...

undir1.JPG
देवळाचे रंगकाम चालू आहे.
deul1.JPGdeul2.JPGdeul3.JPG

विषय: 

हरिश्चंद्रगड : नळीच्या वाटेतून..

Submitted by Yo.Rocks on 18 December, 2009 - 15:43

ट्रेकर्सलोकांची पंढरी म्हणुन प्रसिद्ध असलेला हरिश्चंद्रगड अनेक संधी मिळुनसुद्धा पहायचा राहिला होता.. पण अचानक माझ्या आवडत्या "ट्रेक मेटस" ग्रुप बरोबर जाण्याची संधी मिळाली.. ती सुद्धा "हरिश्चंद्र व्हाया नळीची वाट" या मार्गे !!!

हरिश्चंद्रगडावर जाण्यास असलेल्या अनेक वाटांपैंकी दोन नंबरची ही अवघड वाट.. एक नंबरवर अर्थातच कोकणकडाची वाट आहे !!

लगता नहीं है दिल मेरा , उजडे दयारमें ........

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दि. १२ डिसेम्बर २००९
रत्नागिरीत तिथल्या कलेक्टरांच्या मुलीच्या लग्नासाठी आलो होतो. गणपती पुळ्याहून सकाळी निघालो तर प्रवासातच विचार करता करता 'लाल किला' चित्रपटातल्या गझलने सकाळीच 'ताबा' घेतला. गझलकार(आणि चित्रपट विषयही) आहे शेवटचा मुगल सम्राट बहादूरशाह 'जफर'.

विषय: 

कांगारु....!!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

कांगारु नावाचा प्राणी असा दिसतो! Happy
जार्वीस बे नामक समुद्र किनारी गेलो तेंव्हा भेटला!

मी आलो!
DSC00247.JPG

मी भेटलो!
DSC00248.JPG

मी चाल्लो! टाटा!!
DSC00254.JPG

मेवाडदर्शन-२

Submitted by नरेंद्र गोळे on 16 November, 2009 - 00:58

तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार

चितौडचा इतिहास

इसवी सनाच्या ७ व्या शतकात मौर्य घराण्याने चितौड वसवले. पौराणिक मेवाडी नाण्यांवर आढळणार्‍या चित्रांगद मोरी यांचे नावावरून त्याचे नाव चित्रकूट असे ठेवलेले होते. बाप्पा रावल यांनी इसवी सन ७३४ मधे चितौड जिंकून घेतल्यावर त्यास मेवाडची राजधानी केले. त्यानंतर अकबराने १५६८ मधे जिंकून घेपर्यंत चितौडच मेवाडची राजधानी राहिले. त्यानंतर मग मेवाडची राजधानी उदयपूरला हलवण्यात आली.

ब्रम्हगिरीच्या डोंगरावर..!

Submitted by Yo.Rocks on 12 November, 2009 - 12:57

सोमवार, गुरुनानक जयंतीची सुट्टी नि त्रिपुरी पौर्णिमा असा चांगला योग जुळून आला नि नेहमीप्रमाणे आदल्या रात्री अचानक "त्र्यंबकेश्वर - ब्रम्हगिरी- हरिहर ट्रेक" करण्याचे ठरले ! मी नि ऑफिसमधील माझे तीन मित्र असे चार जण तयार झाले नि रविवारी रात्री नाशिक गाठले !

Pages

Subscribe to RSS - प्रवास