पर्यावरण
पर्यावरण
प्रबळ ट्रबल
शुक्रवार ची संध्याकाळ फोनाफोन करण्यातच गेली . एका वेळी अनुक्रमे वल्ली, मोदक , आणि किसन शी बोलत होतो, मधेच गणेशा फोन करत होता.
कलावंतीण ट्रेक ठरलेला होता.. पण पावसाळ्यात तो खूपच रिस्की आहे , तेंव्हा तो जमल्यास स्किप करा असे बर्याच जणांनी सांगितले . तेंव्हा हो नाय म्हणता म्हणता ४ पर्याय
डोळ्यासमोर उरले . माहुली, शिवनेरी , लोहगड-विसापूर , आणि प्रबळगड .
चीन म्हणतो, भारत एक गलिच्छ देश!
भारतीय किती गलिच्छ आहेत हे सांगणारे फोटो आणि त्यावरील चीनमधील नेटीझनच्या प्रतिक्रिया चायनास्मॅक नावाच्या साइटवर प्रसिद्ध झाले आहेत. या लेखात एकीकडे भारताच्या धार्मिक मुद्द्यावर स्तुतीचे चार शब्द लिहिल्यानंतर येथील अस्वच्छतेबद्दल आणि गलिच्छपणाबद्दल मोठ्या प्रमाणावर राळ ओतली आहे. या लेखावर इंटरनेटकरांनी मोठ्या प्रमाणावर टीकाही केली आहे. काहींनी हे पक्षपाती, भारताबद्दल माहिती नसताना केलेले लेखन असे म्हटले आहे तर काहींनी हे फोटो खोटे असल्याचेही म्हटले आहे.
"सत्यमेव जयते"-भाग १२ (Water- Every Drop Counts)
आताच आजचा सत्यमेव जयतेचा "पाणी-प्रत्येक थेंब महत्वाचा" या विषयावर झालेला भाग बघितला. अंत्यत सुंदर सादरीकरण, मुद्देसुद झालेली चर्चा आवडली..... या भागावर मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया जाणुन घेउ या म्हणुन इथे आले तर अजुन चर्चा किंवा त्यावरील धागा सुरू झालेला दिसला नाही, या भागावर चर्चा करण्यासाठी काढलेला हा धागा......
सत्यमेव जयतेचा हा भाग खालील लिंकवर बघायला मिळेल ------http://www.satyamevjayate.in/issue12/
या आधीचे धागे मायबोलीकर आनंदयात्री आणि ज्ञानेश यांनी काढलेले आहेत त्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे --------
या आधीच्या भागांच्या लिंक्स-
They have killed their mother.
आपल्या पैकी सर्वांनी James Cmeroonचा "अवतार" हा चित्रपट पहिला असेलच! पान्डोरा ग्रहावर असणाऱ्या नैसर्गिक घनदाट जंगलात लपलेल्या खनिजांच्या शोधात पृथ्वीवासीय तिथे जावून भयानक संहार करतात . पण पृथ्वीवासीय सैन्यातील एक सैनिक जेक सुली पान्डोरा-वासियांच्या बाजूने उभा राहतो आणि पृथ्वीवासीयांच्या सैन्याला पराभूत करून पान्डोरा ग्रहावरील नैसर्गिक व्यवस्था कायम राखतो असे कथानक आहे .
त्या चित्रपटात जेक सुली च्या तोंडी एक संवाद आहे "there was green everywhere on Earth,but these earth people have killed their mother.and now they want to kill your mother too!"
वाघाची शिकार रोखण्यासाठी जालीम उपाय.
प्रकाशचित्र सौजन्य:- आंतरजाल
देशभरात ' वाघ वाचवा ' मोहीम जोरात असतानाच गेल्या बारा वर्षांत सुमारे साडेचारशे वाघ वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे . त्यातील बहुतांश वाघ शिकारीमुळे मरण पावल्याची माहिती पर्यावरण व वन मंत्रालयाने दिली आहे . वाघ हा डौलदार, शक्तिमान सुंदर प्राणी आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केला; परंतु हाचा वाघ आज आपल्या अस्तित्वासाठी सरकारकडून आणि लोकांकडून स्वतःच्या जीविताच्या रक्षणाची प्रतीक्षा करीत आहे.
कोकणासाठी हवी जलवाहतूक
कोकणासाठी हवी जलवाहतूक
कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.
स्विमिंग पुलमधील पाणी झाडांकरता वापरण्याबद्दल
स्विमिंग पुमलधील पाणी जर झाडांकरता वापरायचं ठरवलं तर त्या पाण्यावर आधी काय काय प्रक्रिया कराव्या लागतील याबद्दल माहिती हवी आहे..
पर्यावरण
पर्यावरणासंबंधी हितगुज
EARTH HOUR 2013 - पर्यावरण संरक्षणासाठी एक जागतिक चळवळ
EARTH HOUR 2012 - पर्यावरण संरक्षणासाठी एक जागतिक चळवळ
२००७ मधे सिडनी, ऑस्ट्रेलिया इथे सर्वप्रथम 'अर्थ आवर' ही कल्पना रूजली. मार्च महिन्याच्या शेवटच्या शनीवारी रात्री ८.३० वाजता वीजेचे दिवे, अनावश्यक वीजेची उपकरणे इ इ एक तासासाठी बंद ठेऊन 'ग्रीन हाऊस गॅसेस' च्या प्रमाणात लक्षणीय घट आणण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला. आता हा उपक्रम जगातिल इतर अनेक देशात राबवला जातो. भारतातसुद्धा मागची २ वर्ष 'अर्थ आवर' साजरा केला जातो.
