मतदान
मतदानाचे कर्तव्य पवित्र
लोकशाहीला नमन करा
ठोकशाहीला टाळून तुम्ही
निर्भयतेने मतदान करा
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान
परीक्षा ही अजब कुणाची
मतदान करणाऱ्या मतदारांची
निवडणुकीस उभ्या उमेदवारांची
की शांत झोपल्या लोकशाहीची?
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान
मायबोली आयडी- गजानन
पाल्याचं वय- ५ वर्षे
(आफ्रिकन आजोबा? मे बी... )

आज शेवटच्या टप्प्यातले मतदान झाल्यावर नेहमीप्रमाणेच कमी मतदान असा आरडाओरडा सुरू झाला. ज्यात भारताची आर्थिक राजधानी आमची मुंबई सुद्धा होती. खरे तर मुंबईत गेल्यावेळी पेक्षा जास्त मतदान झाले. प्रत्येक विभागात ५० टक्के पेक्षा जास्त आणि सरासरी ५३ टक्के. (आकडे कमीजास्त असू शकतात, प्रमाण मानू नका) तरीही इतर राज्यांशी तुलना करत असमाधान आहेच. याचे एक कारण म्हणजे सध्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध जनमाणसात असलेला प्रचंड असंतोष, मोदी सरकारची आलेली लाट, आपसारख्या नवख्या पक्षाने दाखवलेली आशा, सोशलसाईटवर युवा पिढीने दाखवलेला अवेरनेस पाहता लोकांच्या अपेक्षा देखील यंदा किमान ६०-६५ टक्के मतदान होईल अश्या होत्या.
फार गाजावाजा करून आधार कार्ड योजना आणली गेली, तीत अनेक घोळ झाले पण सध्याच्या घडीला आधार कार्ड डिबी हा एकच डिबी असा आहे ज्यात व्यक्तीचे नाव, जन्म दिनांक , पत्ता, बायोमेट्रिक्स आणि फोटो हे सर्व आपल्याला मिळेल.
गणेशोत्सवातील स्पर्धांत आणि कार्यक्रमांत मनापासून भाग घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. मात्र उत्सव अजून संपला नाहीये. असंच भरघोस मतदान करून योग्य विजेते घोषित करण्यास आम्हाला मदत करणार ना?
मतदानाचा कालावधी : भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी ९:०० (तारीख १२ सप्टेंबर २०११) ते शुक्रवारी सकाळी ९:०० (तारीख १६ सप्टेंबर २०११)
प्रवासवर्णन स्पर्धा : विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा
आपल्या सोईकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत :