चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
अकिरा कुरोसावा ( १९१० ते १९९९८ ) आणि तारे जमीन पर ( २००७ )
दुनिया मे ऐसे ऐसे हिरे पैदा हुए जिन्होने दुनिया का नक्षा हि बदल दिया क्यो कि वो दुनिया को अपनी नजर से देख पाए. दिमाग उनके जरा हटके थे आसपास वालो को बरदाश्त नही हुआ तकलीफे खडी कर दि लेकीन उसके बावजुद वो जिते और ऐसे जिते कि दुनिया देखती रह गयी
काबुलीवाला कथा आणि काबुलीवाला चित्रपट ( १९६१)
अमिताभच्या अग्निपथ बद्दल खूप काही ऐकून होतो. पिक्चर कल्ट वगैरे आहे म्हणून. त्यामुळे अखेर नेटफ्लिक्सवर पाहण्याची हिंमत केली. हा चित्रपट कल्ट आहे हे कोणी ठरवलं देव जाणे पण तो रिलीज झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप का झाला असेल हे सांगणं मात्र काही अवघड नाही.
" अरे आराध्याच्या आई ? काय आश्चर्य , आज चक्क इकडे कुठे ?
"इकडे कुठे म्हणजे ? अहो भाजी आणायला आणि काय कारण असणार इकडे येण्याचे ? "
"हो तेदेखिल खरे आहे म्हणा....."
"...आणि तुम्ही आज इकडे कशा तैमुरच्या मम्मी ? म्हणजे फक्त भाजी घ्यायला इतक्या लांब ?"
" अहो त्या मल्होत्राच्या मनीषकडे दोन साड्या फॉल पिकोला टाकायच्या होत्या तसंच म्हटलं आठवड्याची भाजी घेऊन जावं"
" तरी इतक्या लांब ?"
माणसाचं आयुष्य हे नेहमीच ज्याच्या त्याच्या कर्माने घडतं असतं. कळत नकळत आपण जे कर्म करतो त्यांची फळे आपल्याला कुठे ना कुठे नक्कीच कधी स्पष्ट रूपात तर कधी अप्रत्यक्षरित्या आपल्याला भोगावी लागतात. ह्याच संकल्पनेवर आधारित ह्या सिनेमाचं शिर्षक निवडलं असावं असं माझं स्पष्ट मत आहे.
Kuttrame Thandanai चा अर्थ इंग्रजीत सांगायचा झाल्यास "Crime itslef is a punsihment" असा होतो. एव्हाना अर्थाने तुम्हाला कळलं असेलचं की, हा सिनेमा Crime based सिनेमा आहे ते. पण hold on हा सिनेमाची कथा थोडी वेगळी आहे आणि म्हणूनच हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात सहज घर करून जातो.
©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत हा माहितीपट आज यु ट्यूबवर प्रकाशित झाला आहे.
काल परवा "आयत्या घरात घरोबा" चित्रपट बघत होतो, शेवटी जेव्हा अशोक सराफ छत्री गोल फिरवत निघतो, तेव्हा नकळत डोळे ओलावले. मग सहज आठवून पाहिलं की एरव्ही माझ्यासारखे बऱ्यापैकी दगडी मनाचे लोक कोणते चित्रपट वगैरे बघताना हळवे होत असतील.. सुरुवात माझ्यापासून करतो, मला सगळ्यात जास्त भावनिक करणारे चित्रपटातील प्रसंग..
१. साला ये दुख काहे खतम नहीं होता बे? (मसान- शालू गुप्ताचा मृत्यू)
२. ऑक्टोबर चित्रपट (वरुण धवनला सहन करता येईल असे दोनच चित्रपट आहेत, ऑक्टोबर आणि बदलापूर).
३. हायवे -हिंदी. महावीरला गोळी घातल्यावर आलियाचं रडणं बघून..
४. सदमा... (अगतिक, असहाय्य कमल हसन)
हा मेला अनेक प्रकारे एपिक आहे.आमिर चा आपल्या भावाबरोबर चा, ट्विंकल बरोबरचा बहुधा एकमेव पिक्चर.सुरुवातीला नावं येत असताना ट्विंकल पांढरा शुभ्र स्किन फिट लो नेक फ्रंट बटन जॉर्जेट लखनवी ड्रेस घालून अंधाऱ्या रात्री एका झोक्यावर झोका घेत गाणं म्हणताना दिसते.हे बघून बऱ्याच प्रेक्षकांचा हा भुताचा चित्रपट आहे आणि त्याचे नाव (ट्विंकल)'मेली' ऐवजी चुकून 'मेला' ठेवलंय असा समज होतो.नीट निरीक्षण केल्यास ट्विंकल च्या ड्रेस ला मागे झिपर दिसेल.बॉलिवूड मधली लेडी भुतं सैल पांढरे कुर्ते किंवा गाऊन घालतात.झिपर असलेले डिझायनर टाईट्ट कपडे नव्हे.यावरून हा साधाच नॉन भूतपट आहे हे समजावे.