मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
भूत
एक गाव असही: भाग 2
ज्योती जवळपास तासभर चालतच होती, दोन्ही बाजूने जंगल आणि त्यात अंधारलेलला रस्ता ती पूर्ण घाबरली होती. मनात फक्त देवाचं नाव घेणचं चालू होत ती मनोमन देवाला सांगते पोहोचव एकदाच घरी बहुतेक देवाने पण तिची हाक ऐकली असावी थोड्याच वेळात गाव दिसायला लागत. ती थोडं सामान मोठ्या मामाकडे देते आणि बारक्या मामांकडे जाते तिकडे सामान ठेवते आणि गप्प झोपते कोणाशी काही बोलत नाही की काहो खात-पित नाही.
कधीच इतका उशीर न झोपलेली मुलगी अजून उठली नाही म्हणून बारकी मामी तिला उठवायला जाते तर ती थंडीने कुडकुडत असते मामी तिला हाथ लावून बघायला जाते तर तिला एक झटका मिळतो.
एक गाव असही: भाग 2
ज्योती जवळपास तासभर चालतच होती, दोन्ही बाजूने जंगल आणि त्यात अंधारलेलला रस्ता ती पूर्ण घाबरली होती. मनात फक्त देवाचं नाव घेणचं चालू होत ती मनोमन देवाला सांगते पोहोचव एकदाच घरी बहुतेक देवाने पण तिची हाक ऐकली असावी थोड्याच वेळात गाव दिसायला लागत. ती थोडं सामान मोठ्या मामाकडे देते आणि बारक्या मामांकडे जाते तिकडे सामान ठेवते आणि गप्प झोपते कोणाशी काही बोलत नाही की काहो खात-पित नाही.
कधीच इतका उशीर न झोपलेली मुलगी अजून उठली नाही म्हणून बारकी मामी तिला उठवायला जाते तर ती थंडीने कुडकुडत असते मामी तिला हाथ लावून बघायला जाते तर तिला एक झटका मिळतो.
एक गाव असही
दादूचं भूत
दादूच भूत….
टुकारवाडी एक आडगाव ज्याला सुधारणेचं वावडं होतं. याचा अर्थ असा नाही की या गावालाच सुधारणा नको होत्या. पण त्यांच्यावाचून लोकांच काहीच अडत नसे. गावात वीज, दवाखाना, शाळा, रस्ते, एस टी नसल्याने या लोकांचं काहीच अडत नव्हतं. लोक प्रत्येक समस्येवर आपापल्या परीने मात करत होते.
झिंपा
झिंपा
मी हे कॉम्पुटर समोर लिहीत आहे.
पण आता माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे मला माहित नाही.
पण तुम्हाला सुरवातीपासूनच सांगायला पाहिजे नाही का?
सकाळीच मी पुस्तक वाचत बसलो असताना, झिंपा धावत पळत आत आला.आल्या आल्या त्याने दार लावून घेतले. तो फारच घाबरलेला दिसत होता.
झिंपा म्हणजे झिंपा गोगोई. मूळचा आसामचा पण सध्या शिक्षणाकरिता पुण्यात राहिला आहे. त्याच्या बरोबर त्याची आत्याही असते. आई वडील दोघेही आसाम मध्ये चहाच्या मळ्यावर आहेत.
झिंपाच्या हकीकती व गोष्टी वेगळ्याच असतात. आसाममधले लोक जीवन आपल्यापेक्षा फार वेगळे आहे.
'पुलावरचे भूत
मुंबईचा पाऊस. नवी मुंबई झाली म्हणून काय झाले, पाऊस जुन्या मुंबईसारखाच
खरं म्हणजे इतक्या उशिरा घराबाहेर . पडायलाच नको होते. पण बायकोची कटकट आणि पावसाची रपारप ह्यात पाऊसच परवडला . निदान आडोसा तरी घेता येतो.
काम तिच्या मामेबहिणीच्या चुलतभावाच्या भाच्याचे असल्यामुळेहत्तीने तिच्या दृष्टीने अति महत्वाचे होते. आमच्या घरापासून अंतर बरेच दूर होते पण नवीन पूल झाल्यामुळे ते ४/५ किमी वर आले होते. पण रात्री तशी वर्दळ कमीच असायची. पूल बांधताना ३ कामगारांना बळी दिले होते म्हणे.
बोगोरबुदूर रिव्हाईज्ड
वदनी कवळ...
मला प्रवास करायला फार आवडतो आणि तो सुद्धा रेल्वेने .
रेल्वे कशी ढकलगाडी नको दर दोन तासानी स्टेशन येणारी पाहिजे.
प्रवासात मला गडबड, गोंधळ अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी नेहमीच प्रवास फर्स्ट क्लास कुपेने करतो
किंवा फारच झाला तर फर्स्ट क्लास कम्पार्टमेन्ट मधून करतो.
खिडकीशी बसून रात्रीचा अंधार, लांबवर लुकलुकणारे दिवे हे बघत बसायला मला फार फार आवडत.
बरोबर एखादा सहप्रवासी असावा पण गोंधळ घालणारे नसावेत.
त्या दिवशी असेच झाले.
रात्री नऊ वाजता गाडी थांबली तेव्हा डब्यात मी एकटाच होतो.
पुढचे स्टेशन रात्री एक ला येणार होते.
भूत
Pages
