मासिक भविष्य डिसेंबर २०१३
के .पी पद्धतीप्रमाणे डिसेंबर महिन्याचे भविष्य
( सर्व भविष्य चंद्र राशी प्रमाणे दिली आहेत. खरे तर लग्न राशीप्रमाणे द्यायला हवीत पण बऱ्याचदा
लग्न रास माहित नसते म्हणून चंद्र राशी प्रमाणे दिली आहेत.)
के .पी पद्धतीप्रमाणे डिसेंबर महिन्याचे भविष्य
( सर्व भविष्य चंद्र राशी प्रमाणे दिली आहेत. खरे तर लग्न राशीप्रमाणे द्यायला हवीत पण बऱ्याचदा
लग्न रास माहित नसते म्हणून चंद्र राशी प्रमाणे दिली आहेत.)
के .पी पद्धतीप्रमाणे डिसेंबर महिन्याचे भविष्य
( सर्व भविष्य चंद्र राशी प्रमाणे दिली आहेत. खरे तर लग्न राशीप्रमाणे द्यायला हवीत पण बऱ्याचदा
लग्न रास माहित नसते म्हणून चंद्र राशी प्रमाणे दिली आहेत.)
शरद उपाध्ये ह्यांच्या 'राशीचक्र ' ह्या पुस्तकात त्यांनी अक्षरांक आणि भाग्यांक विषयी माहिती दिली आहे. अक्षरांक म्हणजे तुमच्या नावाची एक अंकी बेरीज . प्रत्येक इंग्रजी अक्षराला एक number आहे. त्याप्रमाणे तुमच्या नावाचे स्पेलिंग लिहून मग एक अंकी बेरीज करायची . जो number येईल तो अक्षरांक .
प्रत्येक अक्षराला एक number आहे.
A-1
B-2
C-3
D -8
E-5
F-8
G-3
H -5
I-1'
J-1
K-2
L-1
M-4
N-5
O-7
P-8
Q-1
R-2
S-3
T-4
U-6
V-6
W-6
X-5
Y-1
Z -7
प्रत्येक ग्रहाचा एका संख्येवर अंमल असतो.
१- रवि , २-चंद्र ,३- गुरु , ४-हर्शल ,५-बुध, ६- शुक्र ,७-नेपचून ,८-शनि ,९-मंगळ
सप्तमस्थान- भाग २(घटस्फोट)
घटस्फोटाचे योग बघताना मुख्यत्वे सप्तम स्थान , सप्तमेश तसेच विवाहाचा कारक ग्रह शुक्र तसेच येणाऱ्या महादशा या सर्वाचा विचार करावा लागतो .
बर्याच वेळा सप्तमात पापग्रह असणे , सप्तमेश वक्री असून त्याचे पापाग्रहाशी कुयोग असणे इ . कारणे असतात.
बर्याच पत्रिकामध्ये शुक्राचा हर्षल, शनि , मंगल ,नेपचून ह्या ग्रहाशी प्रतियोग , षडाष्टक किंवा केंद्रयोग असतो. तसेच काही वेळेस शुक्र राहू युती पण असते .
आजच pune Times मध्ये बातमी होती .
"Marathi actors alter their names for success."
स्वप्नील जोशी ,सिया पाटील,अभ्यंग कुवळेकर , वैभव तत्ववादी या सगळ्यांनी आपल्या नावाचे स्पेलिंग बदलले numerology experts च्या सांगण्यावरून . numerology बद्दल थोडे वाचले आहे म्हणजे lucky number वगेरे . आपल्या पूर्ण जन्मतारखेची एक अंकी बेरीज म्हणजे आपला lucky number .
पण असे नावाचे स्पेलिंग बदलून खरेच फायदा होतो का?
ह्या कलाकारांना फायदा झाला असे लिहिले आहे. कोणाला काही अनुभव आहेत का?
नोकरी / व्यवसाय (दशमस्थान)
बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे " मी नोकरी करणे चांगले कि व्यवसाय ?" .
ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यामते कृष्णमुर्ती पद्धतीने जास्त चांगले देता येते. त्याकरता जन्मकुंडली कृष्णमुर्ती पद्धतीने बनवलेली असली पाहिजे. पत्रिकेतील ग्रहाचा भाव पारंपारिक व कृष्णमुर्ती पद्धती मध्ये बदलू शकतात कारण कृष्णमुर्ती पद्धती मध्ये भावारंभ पद्धत वापरली आहे.
दशमस्थान हे कर्म स्थान आहे. त्यामुळे दशम भावाच्या उपनक्षत्र स्वामीवरून नोकरी करणार कि व्यवसाय ते ठरवता येते.
विवाह (सप्तमस्थान )
पत्रिकेचा विषय मुख्यत्वे मुलगी/मुलगा लग्नाचा झाला व स्थळे बघण्याची वेळ आली कि निघतो .मग बरेच वेळा
विवाहयोग कधी आहे हे विचारले जाते. स्थळ कसे मिळेल?
परदेशातले मिळेल कि भारतातले ? असे अनेक प्रश्न विचारले जातात .
पारंपारिक पद्धत :
सर्वसाधारणपणे पारंपारिक पद्धतीने विवाहाचा विचार करताना सप्तमेश , सप्तमातील ग्रह तसेच विवाहाचा कारक ग्रह म्हणून शुक्र तसेच मुलीची पत्रिका असेल तर रवि इ. गोष्टीचा विचार केला जातो .
पत्रिकेवरुन व्यक्ती स्री की पुरुष ओळखा, जिवंत कि मृत ओळखा हे आव्हान डॉ अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने जगभरात जाहीर दिले होते.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तीच परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे.आज ते आव्हान २१ लाखांचे आहे.अजून कोणत्याही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नाही.काही ज्योतिषांना हे आव्हान स्वीकारता येत नाही याची खंत आहे.
प्रश्नकुंडली : कृष्णमुर्ती पद्धत
फलज्योतिषशास्त्रात प्रश्नकुंडली हा एक महत्वाचा विभाग आहे. ह्या पद्धती मध्ये जातकाचे जन्मासबंधी तपशीलाची गरज नसते . कोणत्याही प्रश्न करता कृष्णमुर्ती पद्धतीने प्रश्नकुंडली मांडण्या करता प्रश्नकर्त्यास १ ते २४९ मधील कोणताही एक नंबर देण्यास सांगतात .
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! 
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय