गँग ऑफ वासेपूर.....!!!!!!!!
जिया हो बिहार के लाल.......... जिया तु हजार साल... जिया ए बिहार के लाल
तनी नाची के ....तनी गाये के ..........
तनी नाची गायी ......सब के मन बहलावा रे भय्या.............!!
.
या गाण्याच्या ओळीनुसार संपुर्ण चित्रपट आहे..संबंध चित्रपटात एक बिहारी वातावरण कायम राहते..
चित्रपट ३ काळात विभागलेला आहे.. पार्श्वभुमी कोळसा माफियाची आहे पण त्याच बरोबर इतर राजकारण सुध्दा दाखण्यात आलेले आहे...
.

********************************************************
हिंदी सिनेमांमधे 'मां की ममता' च्या तुलनेत 'बा की बापता' हा प्रकार अगदीच रुक्ष पद्धतीने हाताळला गेलाय हा विचार माझ्या डोक्यात आता येतो.
पण एके काळी, हिंदी सिनेमाच्या भाषेत गुल से गुलीस्तान होण्याच्या वयात असताना मला माझ्या आणि आजूबाजूच्या जगातल्या सगळ्या नीरस, शिस्तप्रिय बापांच्या तुलनेत हिंदी सिनेमांमधले बाप कसे अत्यंत प्रेमळ, दिलखुलास! सगळ्यांनी त्यांचा आदर्श ठेवायलाच हवा असं ठामपणे वाटत असे.
मजरूह लिख रहें है वो, अहल-ए-वफा़ का नाम
हमभी खडे हुवे है, गुनहगार की तरह
हम है मतां-ए-कुचा ओ, बाजार की तरह
उठती है हर निगाह, खरी़दार की तरह
तीन ऑप्शन्स होते काकस्पर्श, विकी डोनर अन् इश्कजादे त्यातला काकस्पर्श विकांताला पहायचा मूड नव्हता अन् विकी डोनरची वेळ आम्ही चुकवल्री म्हणून मग ठरवलं की इश्कजादे पाहूया. [खोटं]
खरं- परिणिती चोप्राचा लेडीज वर्सेस रिकी बेहेल पाहिला आणि हाही पाहायचाच होता म्हणून विकी डोनरची वेळ मुद्दाम चुकवली अन् काकस्पर्श पुन्हा केव्हातरी म्हणून बेत रद्द केला. आता टिपिकल बॉलिवुडी मुव्हीत जे जे काय काय होतं ते ते सगळं इथंही होतं. प्लॉट मध्ये सगळा मसाला आहे - खून खराबा, दंगा फसाद, आयटेम साँग इ.
साल १९६१ - निर्माता बिमल रॉय यांचा "काबूलीवाला" प्रदर्शित झाला. रविंद्रनाथ ठाकूरांची (टागोरांची) मुळ जबरदस्त कथा, तिला विश्राम बेडेकरांनी चढवलेला पटकथेचा साज, बलराज सहानी-उषा किरण आणि बेबी फरीदा (जलाल) यांचा अप्रतिम अभिनय आणि या सर्वांवर कळस म्हणून की काय सलील चौधरी यांचे संगीत. असा सगळा सोहळा जमून आल्यानंतर प्रेक्षक भारावतील नाही तर काय ? पण एवढं सगळं असूनही या चित्रपटाचा खरा आत्मा ठरलं मन्ना डे यांनी गायलेलं एक गीत -
माँ का दिल बनके कभी, सिने से लग जाता है तु
और कभी़ नन्हीसीं बेटी, बनके याद आता है तु
जितना याद आता है मुझको, उतना तडपाता है तु
तुझपें दिल कुर्बान
'हा भारत माझा'ची निर्मिती प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून मी पाहिली आहे. माझी भूमिका एका आस्वादक प्रेक्षकाची आहे या प्रक्रियेत. या दिग्दर्शकद्वयीनं नवीन काही लिहिलेलं वाचून दाखवताना मी तिथे असतो. 'हा भारत माझा'चं कथानक वाचून दाखवलं, तेव्हा ते आंदोलनाच्या विषयाशी अगदी घट्ट बांधलेलं होतं. चित्रपट प्रेक्षकांसमोर येईपर्यंत आंदोलनाचा जोर टिकेल का, असं मला वाटत होतं. पण तरीही कुठल्याही सर्जनशील माध्यमात काम करणार्याच्या दृष्टीनं ते सगळं वातावरण टिपणं, हेदेखील खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे आंदोलनाशी निगडीत तरीही वैश्विक पातळीवरचं कथानक लिहिलं जायला हवं, असं मला वाटत होतं.
पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!
'मसाला' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या चारोळ्यांच्या स्पर्धेतलं हे दुसरं छायाचित्र...
चला तर मग... अन्नदाता आणि चारोळीकर्ता सुखी भव !!

झारापकर अभिनंदन
पु.ल. देशपांडे नावाच्या अवलियावर सिनेमा काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल!
--समाप्त--
झारापकर महाराष्ट्राची माफी मागा!
इशारा : या लेखात चित्रपटाच्या शेवटाबद्दल माहिती कळू शकते.
***
They say Japan was made by a sword.
They say the old gods dipped a coral blade into the ocean and when they pulled it out, four perfect drops fell back into the sea.