साल १९६१ - निर्माता बिमल रॉय यांचा "काबूलीवाला" प्रदर्शित झाला. रविंद्रनाथ ठाकूरांची (टागोरांची) मुळ जबरदस्त कथा, तिला विश्राम बेडेकरांनी चढवलेला पटकथेचा साज, बलराज सहानी-उषा किरण आणि बेबी फरीदा (जलाल) यांचा अप्रतिम अभिनय आणि या सर्वांवर कळस म्हणून की काय सलील चौधरी यांचे संगीत. असा सगळा सोहळा जमून आल्यानंतर प्रेक्षक भारावतील नाही तर काय ? पण एवढं सगळं असूनही या चित्रपटाचा खरा आत्मा ठरलं मन्ना डे यांनी गायलेलं एक गीत -
माँ का दिल बनके कभी, सिने से लग जाता है तु
और कभी़ नन्हीसीं बेटी, बनके याद आता है तु
जितना याद आता है मुझको, उतना तडपाता है तु
तुझपें दिल कुर्बान
'हा भारत माझा'ची निर्मिती प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून मी पाहिली आहे. माझी भूमिका एका आस्वादक प्रेक्षकाची आहे या प्रक्रियेत. या दिग्दर्शकद्वयीनं नवीन काही लिहिलेलं वाचून दाखवताना मी तिथे असतो. 'हा भारत माझा'चं कथानक वाचून दाखवलं, तेव्हा ते आंदोलनाच्या विषयाशी अगदी घट्ट बांधलेलं होतं. चित्रपट प्रेक्षकांसमोर येईपर्यंत आंदोलनाचा जोर टिकेल का, असं मला वाटत होतं. पण तरीही कुठल्याही सर्जनशील माध्यमात काम करणार्याच्या दृष्टीनं ते सगळं वातावरण टिपणं, हेदेखील खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे आंदोलनाशी निगडीत तरीही वैश्विक पातळीवरचं कथानक लिहिलं जायला हवं, असं मला वाटत होतं.
पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!
'मसाला' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या चारोळ्यांच्या स्पर्धेतलं हे दुसरं छायाचित्र...
चला तर मग... अन्नदाता आणि चारोळीकर्ता सुखी भव !!

झारापकर अभिनंदन
पु.ल. देशपांडे नावाच्या अवलियावर सिनेमा काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल!
--समाप्त--
झारापकर महाराष्ट्राची माफी मागा!
इशारा : या लेखात चित्रपटाच्या शेवटाबद्दल माहिती कळू शकते.
***
They say Japan was made by a sword.
They say the old gods dipped a coral blade into the ocean and when they pulled it out, four perfect drops fell back into the sea.
हा चित्रपट पाहिल्यानंतर मला अक्षय कुमारच्या " गरम मसाला " चित्रपटाची आठवण झाली . थीम सुद्धा अगदी तीच आहे . बघताना हसून हसून पोट दुखायला लागते . अंकुश चौधरीला अभिनय आणि दिग्दर्शन अतिशय व्यवस्तीत जमले आहे . तर हा छावा एकाचवेळी तीन तीन गर्ल फ्रेंड्स सांभाळत असतो . त्यातली एक सई ताम्हणकर हिचा फोटोग्राफीचा व्यवसाय असतो आणि हा अंकुश तिला गर्ल फ्रेंड बनवून तिची कार फुकटात चालवत असतो . दुसरी गर्ल फ्रेंड पूजा सावंत , तीची जाहिरातीची फर्म असते परत इथे अंकुश तिचा बॉयफ्रेंड बनून कामाला असतो आणि तिसरी असते कोल्हापुरी मिरची अमृता खानविलकर , अंकुश इथे राहायची सोय होते म्हणून तिच्या बरोबर राहत असतो .
रुक्मिणीदेवी अरुंदेलांच्या चेन्नईला नव्यानं सुरू झालेल्या ’कलाक्षेत्र’ गुरुकुलात तेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांचं वास्तव्य होतं. रोज पहाटे गुरुदेव तिथल्या विद्यार्थ्यांसमवेत संगीत आणि नृत्याच्या अभ्यास करत. विद्यार्थ्यांशी संवाद साधत. त्यांना शिकवत आणि त्यांच्याकडून शिकतही. अशाच एका पहाटे एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, "गुरुदेव, सूर्योदय अजून व्हायचाय. आकाशातल्या तारका अजूनही स्पष्ट दिसत आहेत. गार वारा वाहतोय.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालसा करायचे राहून गेलेल्या एका संस्थानातील ही कथा आहे. सदाशिव अमरापूरकर तेथील राजा असतो. त्याचा रथ, ड्रेस आणि हेअरस्टाईल पाहून जे कोण त्याच्याशी वाटाघाटीला आले असतील ते बहुधा "नॉट वर्थ इट" शेरा मारून तेथून निघून गेले असतील. हा राजा जनतेवर कसलेही मोटिव्ह नसलेले अन्याय करत असतो. त्यात तो तेथे भारताचा झेंडा लावू देत नसतो. एका अन्यायानंतर तेथील जनता - म्हणजे ए के हनगल- खुदाकडे कोणीतरी पाठवण्याची विनंती करते.
कोथरुडमधल्या 'सिटीप्राईड' येथे 'पाऊलवाट'चे संध्याकाळी सहा व सात वाजता- असे दोन प्रीमियर शो झाले. या दोन्ही खेळांना चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, कलाकार असे सारे उपस्थित होते. या कीर्तीवंतांची मांदियाळी, रांगोळ्या, लाल गालिचे, सनईचे सूर, कॅमेर्यांचा क्लिकक्लिकाट अशा भारलेल्या वातावरणातल्या या प्रीमियरना १४ मायबोलीकरांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
उपस्थित मायबोलीकरांनी इथे वृत्तांत व फोटो टाकावेत. तसेच चित्रपटाबद्दल काय वाटलं, ते लिहावं, ही विनंती.