माझी 17 नोव्हेंबर 2018 ला सिझेरियन डिलिव्हरी झाली. Ivf प्रेग्नेंसी 38 आठवडे पूर्ण झाल्यावर 3.4 kg चं सुदृढ व गोंडस बाळ जन्माला आले.प्रेग्नेंसी मधले सगळे रिपोर्ट व सोनोग्राफी रिपोर्ट नॉर्मल होते. पण त्याचे वजन करताना आणि क्लीन करताना लक्षात आलं की त्याचा श्वासांचावेग जास्त आहे. आणि तो निळा पडू लागला. लगेच त्याला ऑक्सिजन वर तासभर ठेवण्यात आलं व तो नॉर्मल झाला. आमच्या कडे दिल्या नंतर तो पुन्हा निळा पडू लागला व डॉक्टरांनी त्याला icu मध्ये शिफ्ट केलं जिथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सुरुवातीला त्याचा श्वासाचा वेग 100 होता. ह्यात 3 शंका होत्या
1. हृदयाचे त्रास
खातेस कि खाऊ?:
असं आमच्या कॉलनीतल्या एक मावशी आपल्या मुलींना विचारायच्या. अर्थातच वाढलेलं जेवण संपवा हा हेतू असायचा, आणि जर का त्यांच्या मुलींनी संपवलं नाही, तर त्या हे जेवण संपवायच्या आणि .....पुढे काय होत असेल ते इथे सांगायची गरज नाही, त्या मावशी बऱ्या पैकी "खात्या-पित्या घरच्या" असत.
मी देखील " खायच्या आधी खायचं " "खाताना खायचं" आणि "खाल्यानंतर खायचं" अश्याच काही वातावरणातून आलेली आहे.
जवळचे मित्र-मैत्रिणी सोबत पण बौद्धिक-कला इत्यादी विषयांवर बोलुन झालं कि विषय कधी खाण्यावर वळतो हे कळतच नाही.
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
भाग २ इथे आहे:
https://www.maayboli.com/node/65494
************************************************************************************************
वयोगट २-१८ वर्षे : स्वप्नातल्या कळ्यांनो .....
गेले काही दिवस मी उष्णतेच्या आजाराने त्रस्त आहे. उष्णतेचा दाह फक्त तळपायांना जास्त जाणवतो. डॊक्टरना विचारले पण दरवेळी डॊकटर गोळ्या देऊन परत पाठवतात. पण त्याने तितका फरक नाही पडत. पायात दिवसभर शुज असतात. तळपायाची जळजळ होत असली की तात्पुरता हापिसाच्या पार्किंग मधे जाऊन पाय धुवुन येतो. असे दिवसातुन तीन चार वेळा तरी. रस्त्यातुन चालताना अचानक पायाची जळजळ चालु होते. आणि चालणे मुश्कील होते. कधीकधी अनवाणी पायांनी चालाव अस वाटत. इतका त्रास होतो. मध्यंतरी कोल्हापुरी चप्पल घेतलेली. पण हापिसात घालुन जाणं ऒकवर्ड वाटत.
हळदी ची कुंडीत लागवड,त्याच्या पानांन ची पाककृती,आयुर्वेदिक महत्व इत्यादि ची माहिती हवी आहे.
आपल्याला नेहमीच वाचनात / ऐकण्यात येते की शीतपेयं आरोग्यासाठी हाणीकारक आहेत, पण कसे?
साधारण एक कॅन शीतपेय प्यायले तर काय होते ते पाहू -
साधारण १० टिस्पून साखर शरीरात जाते. एवढी साखर एकदाच खाल्ली तर ओकारीच व्हायला हवी पण त्यातले phosphoric acid तसे होऊ देत नाही.
परवा एका प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञाचा कार्यक्रम टी. व्ही. वर लागला होता. त्यातले त्यांचे एक वाक्य मला फार महत्वाचे वाटले. त्यांनी सांगितले, ‘दिनचर्या सुधारली की, अहोराञ आरोग्याच्या समस्या काढता पाय घेऊ लागतात.’ म्हणजे, दिनचर्या वेळेवर पाळू लागलो की शरीर पण शहाण्यासारखं वागू लागतं!
घरी जर कोणी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा वयाने ज्येष्ठ असे रुग्ण असतील तर त्यांच्या लहान-मोठ्या आजारांत आणि नंतर त्यांना खायला किंवा जेवायला काय द्यावे हा एक मोठा प्रश्न कायमच कुटुंबियांपुढे ठाकलेला असतो. वेगवेगळ्या चवींचं, पथ्यकर, रुचकर, पोषक व पचावयास हलके अन्न दिवसातील वेगवेगळ्या वेळांना त्या व्यक्तीला आवडेल अशा स्वरूपात सादर करणे व त्या अन्नाची योग्य मात्रा त्या व्यक्तीच्या पोटात जाईल याकडे निगुतीने लक्ष देणे हे खरोखरी कौशल्याचे काम आहे असा माझा गेल्या काही महिन्यांचा अनुभव आहे.