राजकारण

वसुंधराराजे शिंदे - एक खंबीर व्यक्तीमत्व

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भारताला सत्ताधीश स्त्रियांचं वावडं नाही. संपूर्ण देशात स्त्रियांची परीस्थिती आजही वाईट असली आणि निवडून आलेल्या स्त्रियांचे प्रमाण कमी असले तरीही भारतीय राजकारणात स्त्रियांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांची कामगिरी इतर स्त्रियांमध्ये लक्षवेधक आहे.

विषय: 
प्रकार: 

वाग्युद्ध : गिलानी (आणि मं.) सरकार विरुद्ध सिंग (आणि मं.) सरकार

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पाक शासनावतीने केलेल्या वक्तव्यांसंदर्भात :

gilani_singh_duel.jpg

प्रकार: 

दहशतवाद - १९९४ ते डिसेंबर २००८ आकडेवारी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

दहशतवादामूळे भारताची केवढी मनुष्य हानी झाली ह्याची आकडेवारी देत आहे. ह्यात मालमत्तेला झालेले नूकसान गृहीत धरलेले नाही.

तक्ता १

India Fatalities, 2008

प्रकार: 

पाकीस्तानची रडीची खेळी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

२६-११ नंतर पाकीस्तानने लगेच इतर प्रगत देशांना (पक्षी अमेरिका) फोन करुन कळविले की, "२८ तारखेला भारताचे पंतप्रधान माननिय मनमोहन सिंगांनी पाकच्या पंतप्रधानांना (झरदारी) फोन करुन भारत तूमच्यावर कारवाई करेन अशी धमकी दिली."

विषय: 
प्रकार: 

भारत पाक संबंध कसे असावेत? मतदान.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भारत पाक संबंध.

प्रकार: 

आंतरराष्ट्रीय घडामोडी.

Submitted by केदार on 21 November, 2008 - 10:56

भारतीय नौदलाने सोमालियन चाच्यांचे जहाज बुडवले.

मटाचा हा अग्रलेख पण बघा.

सि ऐन ऐन वर हे काही दाखवत नाहीत लोकं.

फोल 'राज' कारण

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मुंबईतील राजकारण्यांनी मुंबईकरांच्या आणि विशेषत: मराठी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. लोकांच्या भावनांना हात घालून सत्ता सिंहासन मिळवता येईल अशी या राजकारण्यांची पक्की धारणा दिसते.

विषय: 
प्रकार: 

'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन ये

विषय: 
प्रकार: 

देशप्रेम आणि दुखावणार्‍या भावना

Submitted by चिनूक्स on 18 June, 2008 - 00:00

कारण शिवाजी, राम, भारतीय संस्कृती, अल्ला, आंबेडकर, भाषा यांच्या नावावर समाजात द्वेष पसरवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, हा माझ्या मते शुध्द हलकटपणा आहे. डोकं अधू असलं की अशा सारख्या भावना दुखावतात.

Pages

Subscribe to RSS - राजकारण