पूर्वी कसं होतं नं कि महात्मा गांधी, वीर सावरकर, विनोबा भावे, स्वामी विवेकानंद यांसारखे थोर विचारवंत, ज्ञानेश्वर, तुकारामांसारखे संत होते... त्यांनी लिहायचं, आपण जमेल तेवढं झेपेल तेवढं वाचायचं... आणि वाचल्यावर त्यांच्या चरणांचं फक्त तीर्थच प्यावं अशी केवळ आशा बाळगायची...
भाग १ -
http://www.maayboli.com/node/62798
भाग १ पासून पुढे -
..................................................................
बसा मि. सागर..
डॉक्टर, काळजी करण्यासारख काही नाही ना?
काळजी करु नका, बाळाची वाढ अगदी योग्यरित्या होत आहे...
आणि हो, मी काही औषधे लिहुन देते. ती यांना वेळेवर घ्यायला सांगा.. आणि आता जास्त काळजी घ्यायला हवी दिवस भरत आलेत, लवकरच गुड न्यूज मिळेल..
हो डॉक्टर..
गुरुवार १२ डिसेंबर, सकाळी ९:३० वा..
.....................................................
अहो ऐकलत का?..
तुम्ही लवकर अटपुन घ्या, आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे...
कशाला गं? तब्बेत बरी आहे ना?..
अरे देवा!... या माणसाच्या लक्षात एक गोष्ट राहात नाही..
विसरला का तुम्ही?
आज डॉक्टरनी बोलावलय चेकअप साठी..
अरे हो आलं लक्षात.. चल तु तयार हो लवकर मी गाडी बाहेर काढतो..
..........................................................
- २० मिनिटानंतर...
(गाडीमध्ये सागर व त्याची बायको..)
सागर.. तुम्हाला काही विचारु का?
"व्यंकतरमन्ना गोविंदा!!"
"अरे काय कोलाहल माजवलाय नुसता. मूर्ख कुठले. तो देव अशाने कान बंद करून घेईल. आणि त्यांना काय मूर्ख म्हणतोय, स्वतःकडे बघ." मी मनाशीच म्हणालो.
"जगात सगळे लोक वेगवेगळे का बनवले?"
" ...कारण या जगात सर्व रंग असावेत म्हणून. कुणी चांगला, कुणी वाईट, कुणी हुशार, कुणी अडाणी, कुणी दयाळू तर कुणी खूप कठोर...."
"...मग सगळ्यांचीच अशी अपेक्षा का की मी माझ्या वडिलांसारखं असावं? असतील ते जगातील सर्वात चांगले व्यक्ती, पण ज्या व्यक्तीला मी कधी बघितलही नाही म्हणून मी फक्त हुबेहूब त्यांच्यासारखा दिसतो म्हणून त्यांच्यासारख वागावं?"
नमस्कार,
माझ्या मुलीला A २ जर्मन भाषेतली परीक्षा द्यायची आहे.त्यासाठी तिला मुंबईमध्ये tuition / मागदर्शन हवे आहे.कोणी मदत करू शकेल का ?
तिने मुंबई विश्वविद्यालयाच्या दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला आहे.परिक्षा जूनमध्ये आहे.
ll जय भद्रकाली ll
भद्रावती नगरीत युद्धाची तयारी सुरू आहे. राजाचं शयनगृह म्हणजे युद्धनियोजन बैठकींचं मुख्य ठिकाण. एकदा राजा एकटाच युद्धविषयक विचारमंथन करत असतांना सेवक बोलवायला येतो आणि राजाला घाईघाईत जावं लागतं.
राजा परत येतो तेव्हा सोनेरी नक्षीकाम केलेला नकाशा गायब झालेला असतो.
ही झाली प्रमुख घटना. यावर आधारीत मी दोन प्रश्न विचारणार आहे. पहिल्याचं उत्तर आधी शोधायचंय. ते मिळालं की नंतर मी दुसरा प्रश्न विचारेन.
पहिला प्रश्न :
नकाशा कुणी पळवला आणि कसा ?
आज एका मराठी संकेतस्थळावर एका मराठी मुलाला एका मराठी व्यक्तीने असे खालीलप्रमाणे म्हटले ...
व्हॅल्यु अॅडिशन ची व्याख्या, स्पेलिंग तरी त्याला येतं की नाही कोण जाणे
चांदोमामा गोरा पान.... बाळ किती नाजूक छान
चांदोमामा ढगांमागे..... बाळ अजून कसे जागे
चांदोमामा गोल गोल .... बाळा बाळा डोल डोल
डोल डोल डोलताना
बाळ मुठी मिटताना
गाई गाई करताना
वळवळ चळवळ थांबताना
डोळे गेले मिटून
बाळ गुर्कन झोपून.....
प्रवासी
ट्रेनमधे शिरल्यावर मोकळे बाक मिळाल्यावर जो काय आनंद होतो तो त्यासमच. जरा स्थिर स्थावर झाल्यावर आसपासचे प्रवासी कसे आहेत हे बघत असतानाच समोरचा फकीरासारखा माणूस मला एकदम विचारता झाला - आपका इस्मेशरीफ ?
ज्ञानदेवी साच । माऊलीच मूर्त । देतसे अमृत । साधकासी ।।
शांत मनोहर । देखणे नितळ । कोवळी विमळ । शब्द रत्ने ।।
निववी साधका । शब्दचि कौतुके । भाव अलौकिके । ठसविती ।।
ओवी ओवीतून । ज्ञान योग कर्म । दावितसे वर्म । ज्ञानदेवी ।।
सद्गुरुंच्या मुखे । अाकळे यथार्थ । मुख्य तो भावार्थ । ठाई पडे ।।
एकचित्त भावे । पठण मनन । ह्रदयी स्मरण । नित्य होता ।।
देतसे अाशिष । माऊली विशेष । साधका निःशेष । सप्रेमाने ।।
समाधान मुख्य । भक्तिभाव खूण । माऊली संपूर्ण । कृपा करी ।।