Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अचानक खेळपट्टी फिरली?? Uhoh
अचानक खेळपट्टी फिरली?? Uhoh
नाही , अचानक खेळाडूंची डोकी फिरली . भारतासारखी. अन्यथा मोइन अली टिच्चून खेळतोच आहे....
७ गेले. जबरी कमबॅक!!
७ गेले. जबरी कमबॅक!!
२५ byes
२५ byes
पंतांनी ३ सामन्यात ५०+ बाय
पंतांनी ३ सामन्यात ५०+ बाय दिल्या..
शास्त्री भयंकर लकी माणूस आहे
काल मस्त कमबॅक केला आपण. त्या हणम्याला दिवसभरात एकच ओव्हर मिळाली !
रच्याकने, शास्त्री भयंकर लकी माणूस आहे हे माझं मत !
संघात असताना रटाळ खेळून सुद्धा ऑडी गाडी मिळवली (आमच्या कणेकरांचं आवडतं गिर्हाइक ते.. बॅट कुठे, बॉल कुठे, पाय कुठे.. वगैरे वगैरे )
संघाबाहेर पडला की कॉमेंट्री करुन कमाई केली... ती तो बरीच चांगली करायचा. थोडक्यात मांजरेकर सारखी नाही करायचा
कॉमेंट्री करुन बाहेर पडला.. कोच झाला ! विराट कोहली फॉर्मात असल्यामुळे तसं फारसं काही न करता बरं चाललं आहे शास्त्री बुवांचं सध्याही
25 byes आहेत, पण त्या पंत
25 byes आहेत, पण त्या पंत मुळे नव्हेत, लेग साईडला प्रचंड बाहेर बॉल टाकल्यावर धोनी पण उड्या मारून बॉल अडवू शकणार नाही
८बाद झाले आता शेवटचे दोघे ६०
८बाद झाले आता शेवटचे दोघे ६०-७० जलद धाव जोडून आमच्या गोलंदाजांची परंपरा सार्थ ठरवतील..
छे ७० धावा ९व्या जोडीनेच जोडल्यात आतापर्यन्त शतकी भागीदारी देखिल करु शकतात! आपल्या गोलंदाजाची अवस्था हीच आहे!
गेल्या पाच पैकी चार कसोट्यात अंतीम ३ फलांदाजांची लुटल्या धावा... हे ही एक पराभवाचे कारण...
आता साडेतिनशे देखिल करू शकतात हे ..
शेपूट वळवळू देणे ही भारताची
शेपूट वळवळू देणे ही भारताची जुनीच खोड आहे. ती जाणे अवघड आहे .
अरे तीन धावा झाल्यात आणि अजून
अरे तीन धावा झाल्यात आणि अजून आपली एकही विकेट पडली नाही ?
लोकेश राहुलने आपला हट्ट सोडला
लोकेश राहुलने आपला हट्ट सोडला नाही आठ वेळा सस्त्यात बाद होउनही तो आपली दळभ्द्री ब्याट घेऊन पुन्हा विकेटला लोंबकळू लागला ... मग तो यष्टीमागे उभा असलेला इण्ग्लिश विकेटकीपर बोलू लागला.. बाळ राहुल तुझे तंत्र साफ उघडे पडलेले असूनही आणि काही स्कोर नसताना तू पुन्हा पुन्हा संघात आणि सलामीला येतो आहेस याचा अर्थ भारतात सलामीचे फलंदाज नाहीत, तू वशिल्याचे तट्टू असावास, तुझे कोणेतरी राजकारणात असावे या पैकी काय कारण आहे. या प्रश्नाचे उत्तर तू माहीत असूनही दिले नाहीस तर त्याचा परिणाम तुला माहीत आहेच, दोन्ही डावात अॅण्डरसनच्या चेंडूने तुझ्या ब्याटीची शंभर श्कले होतील आणि ती मैदानात लोळू लागतील .....
देवाने गार्हाणे ऐकले ६ वर
देवाने गार्हाणे ऐकले ६ वर शिखर धवनची विकेट गेली....
धन्य त्या इंग्लंडच्या शेपटाची
धन्य त्या इंग्लंडच्या शेपटाची.
शेवटच्या तीन जोड्यांनी १५१ धावा. एव्हढ्या तर आपले पहिले पाच तरी करतील का?
धवन तर गेलाच.
बाबा कामदेव
बाबा कामदेव
आपल्या गोलंदाज आणि आघाडीच्या
आपल्या गोलंदाज आणि आघाडीच्या फलंदाजांनी ४-१ पराभवाचा पाया मजबूत केला!!
आता कोहलीने त्या धर्मसेनाला
आता कोहलीने त्या धर्मसेनाला चांगले एक लाख रुपयाचे काहीतरी घेऊन द्यावे, गिफ्ट म्हणून!!
कोहली टिकला तर फॉलो ऑन 5 टळेल
कोहली टिकला तर फॉलो ऑन टळेल बहुतेक...
पण दुसर्या बाजूचे? ते गेले
पण दुसर्या बाजूचे? ते गेले एकामागून एक तर तो एकटाच कसा खेळेल? म्हणजे त्याला खेळू देणार नाहीत. नाहीतर बुमराह ऐवजी तो एकटाच खेळला असता दोन्ही बाजूंनी. ओव्हर संपल्यावर विकेटकीपरच्या गळ्यात गळा घालून जायचे एका बाजूने दुसर्या बाजूला.
टळला एकदाचा फॉलो ऑन!!
टळला एकदाचा फॉलो ऑन!!
कोहली गेला, पंत पण गेला, पंत
कोहली गेला, पंत पण गेला, पंत ला कसली घाई असते कोणास ठाऊक
आपले शेपूट किती धावा काढणार?
आपले शेपूट किती धावा काढणार? अजून १५० तरी?
परिीीीस
सध्याची आपली परीस्थिती काळजीची आहे. पण अजुन बराच सामना बाकी आहे. Hoping for the best!
पंत पण गेला, पंत ला कसली घाई
<strong> पंत पण गेला, पंत ला कसली घाई असते कोणास ठाऊक</strong>
पंत बाहेर होता तेव्हा पंतला घ्या पंतला ह्या ... अशी जपमाल इथे ओढणार्यानी याचे उत्तर दिले पाहिजे. अन्यथ तो केवळ विकेट कीपर आहे हे जाहीर करावे...
पंत ने बाय दिल्या तेवढ्या
पंत ने बाय दिल्या तेवढ्या धावा करायला हव्यात किमान.
हिम्सकूलशी सहमत - बहुतेक बाय
हिम्सकूलशी सहमत - बहुतेक बाय गोलंदाजांच्या भरकटलेल्या स्विंगमुळेच होत्या.
पंत व विहारीला इंगलीश
पंत व विहारीला इंगलीश गोलंदाजांनी त्यांचं नेमकं मर्मस्थान हेरून गोलंदाजी केली ; विहारीला आखूड टप्प्याचे सलग दोन चेंडू, एकावर षटकार व दुसर्यावरही षटकार मारताना नशीबाने वाचला ! पुढच्याच षटकात सलग दोन बाहैर जाणाऱ्या चेंडूना बॅटनै वारा घालताना जोरदार अपील होवून वाचला. दोष देण्याचा अजिबात हेतू नाही पण सुरवातीलाच कसोटीत खेळणं व तेंही इंगलीश वातावरणात, यासाठी तंत्र व मानसिकता यांची खूप अॅडजसटमैंट करावी लागते व भल्याभल्यांनाही तें कठीण जातं . ही जाणीव खेळाडू निवडतानाच असणं अत्यावश्यक.
हनुमा ५० करून गेला. आता मदार
हनुमा ५० करून गेला. आता मदार सरांवर.
... आणि सर आले धावून
... आणि सर आले धावून
सर्व बाद २९२. ४० धावांची
सर्व बाद २९२. ४० धावांची पिछाडी.
जडेजा मस्त खेळला. ४ विकेट्स
जडेजा मस्त खेळला. ४ विकेट्स आणी फायटींग हाफ सेंच्युरी. विहारी पण छान खेळला.
२०११ साली इंग्लंडने भारताला
२०११ साली इंग्लंडने भारताला एकाही डावात ३०० धावा पार करू दिल्या नाहीत. (शेवटच्या टेस्टमध्ये ३०० एक्झॅक्ट झाल्या.) आणि आपण ४-० हरलो. २०१४ साली पहिल्या ड्रॉ झालेल्या व दुसर्या लॉर्ड्समध्ये जिंकलेल्या टेस्टमध्ये आपण ३००च्यावर धावा केल्या होत्या. तेव्हा तिसर्या टेस्टमध्येही आपण ३०० केल्या, पण हरलो, हे अपवादात्मक. उरलेल्या दोन्ही टेस्ट्समध्ये ३००च काय, २००ही ओलांडले नाहीत व हरलो.
ह्या सिरीजमध्ये आपण जिंकलेल्या टेस्टमध्ये आपण ३००च्या वर धावा केल्या. इतर सर्व (हरलेल्या व चालू) टेस्ट्समध्ये ३००चा टप्पा पार करता आला नाही. ह्या टेस्टमध्ये शेवटच्या डावात काय होतं ते बघायचं. एकंदरीत इंग्लंडला गेलं दशकभर घरच्या मॅचेसमध्ये भारताला 'फाइंड आउट' करायला काहीही त्रास झालेला नाही. (कोहली/नो कोहली, लास्ट माईल/नो लास्ट माईल, टॅलेन्ट/नो टॅलेन्ट काहीही म्हणा.)
Pages