मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
निसर्ग
दुर्गविरांची यशस्वी कार्ये : किल्ले सुरगड
किल्ले सुरगड वरील दिनांक ५ फेब्रुवारी २०१२ रोजी स्वच्छ करण्यात आलेले पाण्याचे टाके .
उन्हाळ्यात थकलेल्या दुर्गप्रेमींना थंड जल प्राशन करण्यास मिळो यासाठी हे प्रयन्त .
या मोहिमेत पायवाटेत अडथला आनणारे जमिनीत खोलवर रुतलेले अगणित दगड काढण्यात आले तसेच शिवप्रेमींना गडावर जाण्यास सोप्पी करण्यात आली आणि गावातील घेर्यात दिशादर्शक फलक लावण्यत आले
दगडांचा बांध घालून तयार करण्यात आलेले सुरगडावरील पायवाट .........
घोरावडेश्वर
कुटुंबकबीला ‘मामाच्या’ गावाला गेल्याने एकटाच होतो. कुठे तरी जवळपास हिंडून यावे असा विचार करत बसलो होतो. ‘काखेत कळसा व गावाला वळसा’ अशीच परिस्थिती माझी झाली. त्यासाठी जुने फोटो अल्बम पाहत होतो. सुमारे १५ वर्षांपूर्वी साध्या रोलच्या कॅमेºयाने काढलेला एक फोटो दिसला. तेथे जाण्याचे पक्के केले. १० वाजता गाडी, पाण्याची बाटली व कॅमेरा घेऊन घराजवळच सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या घोरावडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघालो त्या विषयी....
निसर्गाचा चमत्कार कुंडमळा
वैशाख-वणव्यात सह्याद्रीदर्शन: इगतपुरीचं दुर्ग-त्रिकुट
मोरधन – कावनई – कपिलधारा तीर्थ – त्रिंगलवाडी (लेणी व दुर्ग):: एका दिवसात!!
काश्मिर -२
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी
-------------------------------------------------------
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
-------------------------------------------------------
विषारी वनस्पती
निसर्गाच्या गप्पा धाग्यावर विषारी वनस्पतींची चर्चा चालु होती. या विषारी वनस्पतींची ओळख व्हावी म्हणुन औषधी वनस्पती सारखाच हा "विषारी वनस्पती"चा हा धागा.
एक किस्सा:
निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)
निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.