प्रवासवर्णनातील मायनर त्रुटी
#TravelDiaries
#Around_The_Globe
दिवाळी अंकातल्या अमेरिकेच्या प्रवास वर्णनात:
#TravelDiaries
#Around_The_Globe
दिवाळी अंकातल्या अमेरिकेच्या प्रवास वर्णनात:
कमानीजवळ आम्हाला एक घर दिसले आणि चहाच्या आशेने आम्ही तिथे गेलो...
आता पुढे...
जाण्याच्या आधीच आम्ही भाऊश्याला "तिथं काहीच बोलू नकोस" असा दम भरला.
घराच्या बाहेरच एक व्यक्ती दिसली.
त्या व्यक्तीने आम्हाला हसतमुखाने "या भैय्या या " असं म्हणून बसायला खुर्च्या टाकल्या.
आधी पाणी देऊन,"नाश्ता करणार का जेवण?" असं आपुलकीने त्याने आम्हाला विचारले.जेवण करण्याचे आता कोणाचेच मन नव्हते.
"आम्हाला चहा मिळेल का ४ कप ?",असं विचारल्यावर "अक्के चहा टाक गं ४ कप " असा बाहेरूनच बोलून तो आमच्या शेजारी बसला.
धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!
सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!
बारी गावात पोहोचायला आम्हाला संध्याकाळचे ७:०० वाजले.
गाडीखाली उतरताच मला एक वेगळीच फीलिंग आली. असा छान वाऱ्याचा अनुभव कधीच आलेला नव्हता. असे वारे बहुतेक सह्याद्रीतच अनुभवायला भेटते. आम्हाला माहित नव्हते कि ह्या पुढील प्रत्येक ट्रेकला आम्हाला असं वारे लागणार आहे.
खाली उतरताच पोरांची चंगळमंगळ सुरु झाली. पोटातले कावळेही काहीतरी ग्रहण करण्याची request करत होते.
डबा... किती पॉवरफुल शब्द असतोना हा.
पहाटेच्या प्रकरणाने आता भाऊश्या निमूटपणे येणार हे आम्हाला माहितीच होते. त्यामुळे आम्ही दोघेही बिनधास्त होतो. त्याला काय आणायचे आहे आणि काय नाही आणायचे हे ब्रिफ करून हितेश पुन्हा झोपी गेला. दुपारी १ ला निघायचा असल्यामुळे सगळे निवांत होते. दुपारी १:०० ला मी आणि हितेश स्टॅन्ड वर भेटलो
पहिलेच लेखन ! काही चुकलंच तर लहान बाळ समजून माफ करा ...
" शुभ संध्याकाळ, मन्सूर बोलतोय.उद्या किती वाजता आणि कुठे भेटायचंय?" दिवसभराचं काम संपवून घरी निघालेलो असताना गाडीत बसणार तोच मोबाईल खणखणला आणि पलीकडून अपरिचित माणसाचा परवलीचा प्रश्न आला. दर वेळी नवा प्रोजेक्ट हातात आलं, की सुरुवातीची 'किक-ऑफ' मीटिंग होते आणि मग त्या प्रोजेक्टशी जोडलेले कोण कोण कुठून कुठून असेच फोन करत असतात. ' साईट व्हिसिट' च्या वेळी सगळे जण एकत्र आले, की संभाषणातून काही वेळातच त्यातले 'सुपीक मेंदू' आणि 'नुसत्याच कवट्या' कोण आहेत हे सरावाने आता मला ओळखता येत असल्यामुळे मी माझ्या प्रोजेक्ट ची पहिली मीटिंग 'साईट'वर घेणं पसंत करतो.
विजनवास
सकारात्मक विचार करणे हे नेहमीच आवश्यक असले तरी नेमकी त्याची सर्वाधिक आवश्यकता असते, तेव्हा बुद्धीच्या त्या धडपडीला मनाच्या आशंकारज्जूने बांधून घ्यावे लागते, हेही खरेच. गेल्या काही काळात माझे नवरोजी आणि मी अशाच काहीशा अवस्थेतून जात होतो. त्यातही नवरोजी अधिक प्रमाणात.. आता एक टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर त्याबद्दल लिहिण्याचं बळ आलंय.
२०११च्या मध्यात सिमला मनाली चंदिगड अशी टूर करण्याचा योग आला. आमची ही ग्रुप टूर पहिलीच! आत्तापर्यंतची भटकंती फक्त वैयक्तिक बुकिंग करूनच केली होती.
जायचे ठिकाण ठरल्यानंतर कोणत्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे जायचे हे ठरवण्यासाठी कमीत कमी चार पाच संस्थांमध्ये चौकशी केली. काहींचे दर खूपच महाग, तर काही ठिकाणी टूरची माहितीच इतकी उदासपणे देण्यात आली की आपली टूर हे किती उत्साहाने conduct करणार असा प्रश्न पडला.
या सर्वांमध्ये छाप पडली ती एका टूर कंपनीची. आमच्या प्रत्येक चौकशी भेटीमध्ये अतिशय आदरपूर्वक आणि उत्साही संवाद; याने अतिशय आत्मीयता वाटली. त्यात भर म्हणजे अतिशय वाजवी दर.