राजकारण

सत्ता तो चाहिए तारो पर मजबुरी है यारो, जनता क्या कहेंगी.

Submitted by ashokkabade67@g... on 19 November, 2019 - 11:50

महाराष्ट्रात जनतेने युतीला सत्तेसाठी कौल दिला, आणि आघाडीला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून स्विकारले.पण मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी दोन्ही पक्षांनी युती तुटेपावेतो ताणली व महाराष्ट्राच्या माथी राष्ट्रपती राजवट लादली . सत्तेचा खेळ सुरू आहे पण महाराष्ट्र विनासरकार आहे, सेना म्हणते बंद खोलीत आश्वासन मिळाले तर पंधराव्या दिवशी अमित शहा म्हणतात आश्वासन दिलेच नाही बंद खोलीतील चर्चा सांगण्याची आमची संस्कृती नाही , म्हणजेच जनतेला खरे खोटे कळायला मार्ग नाही फिफ्टी फिपटीचा फारमुला ठरला होता हे मात्र खरे असावे कारण फडणवीस आणि ठाकरे दोघेही सांगत होते आमचं ठरलं,आमचं ठरलं.त्याशिवाय युती झालीच नसती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मतदान टक्केवारीच्या दृष्टिकोनातून

Submitted by शाम भागवत on 19 November, 2019 - 10:17

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक टक्केवारीच्या साहाय्याने मी काही मते बनवायचा विचार करतोय. मात्र "हा म्हणाला", "तो म्हणाला" वगैरे सारखी राजकारणी लोकांची मते मी आधार म्हणून घेणार नाहीये. तर्क करताना कोणतेतरी सांख्यकीय गणित त्यामागे असावे असा उद्देश आहे. राजकीय धाग्यांवर बरीच हुशार लोक भरपूर लिखाण करतात. पण त्यासाठी टिव्ही, वर्तमानपत्रे यातील बातम्या यांचा आधार घेतात. मला वाटते हा आधार घ्यावाच पण तो कोणत्यातरी सांख्यकीय विश्लेषणाच्या साहाय्याने तपासून घ्यायला हवा. आपोआपच बिटवीन द लाईन्स वाचायची कला साध्य होऊ शकेल. तसेच ही माध्यमे आपल्याला शेंडी लावायची शक्यता कमी होऊ शकेल.

विषय: 

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

Submitted by Narsikar Vedant on 17 November, 2019 - 01:40

साहेब ,
2012 ला जगाचा अंत होणार असे का म्हणत होते याचे उत्तर आज कळले .
तुम्ही गेलात आणि महाराष्ट्रासह अवघा हिंदुस्थान पोरका झाला.

कौन बनेगा मुख्यमंत्री ॽ

Submitted by ashokkabade67@g... on 14 November, 2019 - 12:36

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीला जनतेनं कौल दिला होता पण बंद दाराआड निवडणुकीपूर्वी घडलेल्या चर्चेत काय ठरले होते,यावर सेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आणि भाजपने नकार दिला आणि येथेच युतीचे बारा वाजले .बरे जनतेनं कुणा एकाला कौल दिला नाही तर युतीला बहुमत दिले त्यामुळे सेनेशिवाय भाजप सरकार स्थापन करु शकत नाही अशावेळी सेनेने मागिल पाच वर्षाच्या काळात भाजपने केलेल्या अपमानाचा वचपा काढला त्यात गैर काहीच नाही कारण भाजपने सेनेची केलेली फरपट सेना विसरु शकत नव्हती,त्यात आघाडीचे संख्याबळाची साथ घेऊन सेनेचा मुख्यमंत्री बसवणं सेनेला सहजशक्य होते आणि आहे पण सेना भाजप आपणास दिलेला शब्द

सरकार पाडण्यामागे पवार ह्यांचा हात कसा ?

Submitted by हस्तर on 12 November, 2019 - 08:48

बघा मुद्दे पटले तर

१) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती

२) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच

३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच

विषय: 

२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज )

Submitted by हस्तर on 12 November, 2019 - 01:48

२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज )

आमच्या वार्ताहराकडून
हाती लागल्या बातमी नुसार राष्ट्रवादी ने सरकार बनविण्यास असमर्थता दाखवली आहे व अजित यावर छातीत सुकून (दुखून) लीलावती मध्ये ऍडमिट झाले आहेत ,भाजप चे पण विखे,राणे ह्यांच्या छातीत दुखत आहे पण हॉस्पिटल बंद करायची इच्छा नसल्याने त्यांना दाखल केले गेले नाही

विषय: 

कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

शब्दखुणा: 

भाजपचे चाणक्य महाराष्ट्राच्या तिढयापासुन पळ का काढत आहेतॽ

Submitted by ashokkabade67@g... on 6 November, 2019 - 08:32

फिफ्टी फिफ्टीच्या फारमुल्यावर निवडणुकीआधी अडुन बसलेले शिवसेना अध्यक्ष अमित शहांनी चर्चा केल्यानंतर अचानक युतीत सामील होवून कमी जागा घेवून युती करत एकत्रीत येवून निवडणुकीला सामोरे गेले पत्रकारांनी अनेकवेळा विचारुन ही आमचे ठरले असते म्हणत भाषण देत राहिले ते उगाच नव्हे.शहांनी सेनाप्रमुखांना निश्चितच काही तरी देण्याचे आश्वासन दिलेले असावे चाणक्यांनी निवडणूकीआधि २२० पारच्या एक्झिट पोलच्या अंदाजावर अती विश्र्वास ठेवत ठरवले असावे की आश्वासन द्यायला हरकत नाही भाजपलाच बहुमत मिळाले म्हणजे आश्वासन पाळले नाही तरी सेनेला मागच्या प्रमाणे नाइलाजाने फरफटत सरकारमध्ये सामील व्हावेच लागेल,पण जनतेने एकट्या भा

विषय: 

शिव सेनेचे काय होणार ?

Submitted by हस्तर on 31 October, 2019 - 09:13

ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय

विषय: 

मुख्यमंत्री पदाची संधी असतानाही शिवसेना तडजोड करील काॽ

Submitted by ashokkabade67@g... on 30 October, 2019 - 11:15

महाराष्ट्रात जनतेने भाजपचे अबकि बार दोसो बिसके पार हे घोषवाक्य सपानच ठरवत भाजपला सत्तेपासून दुरच ठेवले ,पण पाच वर्ष सेनेला झुलवत ठेवत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या भाजपला आज सत्तेसाठी सेनेचे पाय धरण आवश्यक झाले आहे आणि त्यामुळे सेनेची बारगेनिंग पावरही वाढली आहे त्यातच आघाडीच्या नेत्यांनी सुचक वक्तव्य करुन सेनेपुढे अनेक पर्याय खुले केले आहेत तसे पाहिले तर यावेळी ठाकरे कुटुंबातील मुख्यमंत्री बनवणे शक्य असतांना सेना उपमुख्यमंत्री पद स्विकारेल का हाही एक प्रश्न आहे पण तसे झाल्यास भाजप कुठल्याही थराला जाऊ शकते आणि संख्याबळ वाढवण्यासाठी सेनेतील काही आमदारांना गळाला लाऊ शकते आता सत्तेसाठी भाजपचे कुठल

Pages

Subscribe to RSS - राजकारण