सरमिसळ, एक भयकरी रोमांच १ आत्ता!!
"तू यात डोकं घालू नको देवकी......"
सासूबाई कडाडल्या....
देवकी जागीच थांबली.उचललेलं पाऊल तसंच थिजलं.कुणीतरी डोक्यावर आघात केला असावा तशी ती काही सेकंद स्तब्ध झाली.
"तुला कधी पासून उमाळा आलाय माझ्या लेकाचा? मी आलेय ना आता पाहून घेईन सगळं!!"
इकडे रामचा मंत्रोच्चार अखंडपणे चालूच होता. मग त्याने रामला अडथळा आणायला सुरुवात केली. पण रामभोवती
त्याचे अडथळे पोहचू सुद्धा शकत नव्हते. कारण रामने दोघांच्याभोवती सुरक्षाकवच आखले होते. त्याने वार्याने अडथळा आणायचा प्रयत्न केला पण त्याने सुद्धा काही उपयोग झाला नाही.
आता भूताचे काही. चालणार नव्हते आणि त्या द्रष्ट शक्तीचेही. ज्या द्रष्ट शक्तीने त्या डोंगरावर ताबा ठेवला होता
'विनाशकाले विपरीत बुद्धी' .लगेच रामने आणि सचिनने ती फळे तोडली आणी खाल्ली .खूपच स्वादिष्ट लागले ते फळ त्यांना .एवढ्यातच त्यांना त्यांच्या शरीरात बदल जाणवू लागला. त्यांचे शरीर बदलत होते . हाताची नखे खूप वाढली होती. केस वाढत होते.एखाद्या भूताप्रमाणे आता त्यांचे शरीर झाले होते आणि निलेशनेही आता त्याचे रूप
बदलले होते. तो आता त्याच्या खर्या रूपात आला होता. तो सुद्धा एक भूत होता. त्याने त्याचे काम साधलै होते.
एवढ्यात निलेशच्या रूपातील भूत बोलू लागले,की कसे फसले तुम्ही माझ्या जाळ्यात ,कसे फसवले मी तुम्हाला.
आता ते द्रुष्ट शक्तिच्या नियंत्रणात असलेल्या जागेत घुसत होते. ते दोघे आता संकटाच्या खाईत जात होते. हे त्यांंना ठावूकच नव्हते .एवढ्यात राम सचिनला म्हणाला " हे डोंगर मस्त आहे पण आपण आणखीन मित्रांना आणायला पाहिजे होते. डोंगरात कोणीही मनुष्यप्राणी नसल्यामुळे खूप भीतिदायक वातावरण होते ते.
आतातर ते अश्याठिकाणी आले होते जेथे सूर्यप्रकाश
सुद्धा पडत नव्हता.
एवढ्यात त्यांना झाडाच्या मागून कोणीतरी येताना दिसले , तो व्यक्ती त्यांच्याच दिशेने येत होता. तो व्यक्ती दुसरा-तिसरा नसून त्यांच्याच वर्गातला निलेश होता.
"अहो सर कशाला विषाची परीक्षा घ्यायला निघाला आहात तुम्ही ? आणि बाकी फक्त तुम्ही तुमच्यापुरता निर्णय घेत असता तर माझा काही अधिकारही नव्हता तुम्हाला विरोध करायचा पण तुम्ही इतक्या मुलांना सोबत घेऊन जायचं म्हणत आहात मी कशी परवानगी देऊ ? आणि ज्यांना घेऊन जाणार आहात त्या मुलांच्या पालकांची परवानगी नको का ? आणि एकदा का त्यांना समजलं की मुलांना कुठे घेऊन जायचं म्हणत आहात तर शाळेवरची कौलच काय पण आपल्या डोक्यावरचे केसही शिल्लक राहणार नाहीत . "
" ते का सर ? "
" अहो इतके जोडे पडल्यानंतर केस राहतील का ? "
" ते नाही सर मी म्हणतोय ते लोक अस का करतील ? "
भय वाटते शांततेचे करा गोंगाट करा
ढोल ताशे नगारे टिव्ही रेडीओ सुरु करा
बुडून जाऊ या कल्लोळात भोवतालच्या
बघू दडपतो का आवाज आतल्या कल्लोळाचा
बधीर सारी गात्रे नको ऎकू काही खरे
नुसताच आवाज, नको कुठल्या अर्थाचे किनारे
भणंग भटकणे दिशाहीन, आज भावते
न मिळाली मंझील तर? जीवा धाकावते
कमवू उधळू जाळू स्वता:ला आणी जगाला
कशास हवे काही कारण आज जगायला
चित्र नको नुसतेच रंगाचे फराटे
गुंगवून टाकणारे मायाजाल उफराटे
अशांत मन, तन, जग सारे तेवढेच उरते
विध्वंसाची पहाट फक्त उजाडताना दिसते