आपला अशांत शेजार !

Submitted by रमेशमामा1 on 4 April, 2022 - 20:30

सध्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड उलथापालथ चालू आहे . त्याचप्रमाणे अशांत शेजार हे भारताच्या प्रगतीसाठी देखील मारक आहे .

पूर्णपणे आयातीवर विसंबून असलेल्या श्रीलंकेत परकीय चलन तुटवड्यामुळे महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे . फक्त पर्यटन द्वारे येणारा पैशावर अवलंबून राहिल्यामुळे श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली आहे . जनतेच्या असंतोषाचा स्फोट झाला आणि त्याचा परिणाम राष्ट्रपती च्या घरावर हल्ला केला गेला . विस्थापित लोकं देश सोडून समुद्रमार्गे भारतात येत आहे , ज्यामुळे भविष्यात श्रीलंकन सिहंली / तामिळी आश्रित लोकांचा प्रश्न भारतात निर्माण होऊ शकतो .
भारतापुढे असंख्य प्रश्न पडलेले असताना श्रीलंकेला मदत करणे हे आपल्या कर्तव्याचा भाग आहेच तसेच भविष्यात श्रीलंका चीन च्या पंखाखाली जाऊ नये याचा विचार करून ध्येयधोरणे आखावी लागत आहेत .

दुसरा अशांत देश म्हणजे पाकिस्तान !

1947 पासून पाच वर्षांची टर्म पूर्ण करू न शकणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत इम्रान खानचे देखील नाव शामिल झाले .
इम्रान ने पाकिस्तान असेंम्बली विसर्जित करून मध्यवर्ती निवडणूक जाहीर केली .
अल्पमतातील सरकार चालवताना बालिश बडबड हानिकारक ठरू शकते , पण धर्माच्या पायावर स्थापन झालेल्या देशातील सर्वोच्च नेत्याला रोजच्या भाषणात आपला धर्म आणि त्यास इतर देशांकडून असलेला धोका याबद्दल सतत उल्लेख करून जनतेला झुलवत ठेवावेच लागते , अन्यथा सवय लागलेली जनता त्याला पायउतार होण्यास भाग पाडू शकते .
हा एक कंगोरा आहे .
इम्रान आणि बाजवा च्या वादामुळे बाजवा ने इम्रान च्या युती मधील काही पक्षांना बाहेर होण्यास सांगून सरकार कोसळण्याची तजवीज करून ठेवली .
बाजवा विरोधात मिडियासमोर बोलू शकत नसल्यामुळे इम्रान आपले सरकार डळमळीत करण्यासाठी अमेरिकेचे नाव घेत आहे .तर अमेरिका हे आरोप निराधार असल्याचे सांगत आहे .

मुस्लिम बहुल देश आणि अतेरेकी संघटनांचा मुक्त संचार असलेला पाकिस्तान देश अशांत असणे भारताला व्युव्हरचनात्मक दृष्ट्या परवडणार नाही .
आणि भारत श्रीलंकेला मदत करतोय त्या प्रमाणे पाकिस्तानला ( वैर बाजूला ठेवून ) मदत का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे .

Group content visibility: 
Use group defaults

फाळणीचा फ उच्चारला जाण्याच्या आधीपासून हिंदुत्ववादी गांधींच्या जिवावर उठले होते. त्यांचं मुख्य कारण गांधी स्वातंत्र्यलढ्याचे नेते झाले, बहुसंख्य जनता त्यांच्यामागे गेली , शिवाय त्यांनी सगळ्या जातीधर्मा वर्गाच्या लोकांना चळवळीत आणून सार्वत्रिक लोकशाहीचा पाया रचला त्यामुळे जात वर्चस्वाच्या कल्पना डोक्यात घट्ट बसलेल्यांना धक्का बसला. यासाठी त्यांचा गांधींवर राग होता.
आठवा - टिळकांचं तेल्यातांबोळ्याबद्दल मत. आजही हे लोक सगळ्यांना मतदानाच्या , निवडणूक लढवण्याच्या हक्काच्या विरोधात आहेत. जात्याधारित आरक्षणाच्या विरोधात आहेत. उठसूट आम्ही टॅक्सपेयर, तुम्हाला पोसतो असं सुनवत असतात.

टिळकांचं तेल्यातांबोळ्याबद्दल मत. आजही हे लोक सगळ्यांना मतदानाच्या , निवडणूक लढवण्याच्या हक्काच्या विरोधात आहेत. जात्याधारित आरक्षणाच्या विरोधात आहेत. उठसूट आम्ही टॅक्सपेयर, तुम्हाला पोसतो असं सुनवत असतात.>>>>>> तरी म्हणले अजून रडायचा आवाज कसा आला नाही. टिळकांची मते आज कोण कोण मानतोय त्याची लिंक आणी लिस्ट पण द्या. आणी हो, एक ठरावीक जातीचे लोकच तसे म्हणत नाहीत तर बाकी सो कोल्ड उच्चवर्णीय पण तसेच म्हणतात हे तुम्हाला मान्य नसेलच.

उदय सेठ, जर मशिदीवरुन मिरवणुका नेणे तुम्हाला मान्य नसेल तर आम्हालाही दिवसातुन ५ वेळा भोंगे सहन होत नाहीत. भोंगेच काय, डिजे सुद्धा सहन होत नाहीत, मग ते हिंदुंच्या मिरवणुकी दरम्यान लावलेले का असेनात. कारण बहुतेक सणांच्या वेळी परीक्षा असतात. पहाटे किंवा रात्री शिफ्ट वरुन परत आलेले, विश्रांतीची गरज असलेले लोक असतात. त्यांना या आवाजाचा त्रास होतो. तुम्ही मशिदीवरुन मिरवणुका नेऊ नका म्हणताय मग करीष्मा भोसले जेव्हा भोंगे कमी करा असे सांगायला गेली तेव्हा का नाही तुम्ही तिच्या पाठिशी उभे राहीलात? तुम्ही आणी भरत मयेकर म्हणजे दुसरे शरद पवार आहात. मुस्लिमांचा प्रश्न आला की टाहो फोडत सैरावैरा पळायचे, पण हिंदुंनी काही बोलले की लग्गेच रडारड.

त्यांची गॅंगच आहे !
सोमीवर जमा व्हायचं आणि वास्तवतेकडे दुर्लक्ष करून एकमेकांच्या डोक्यातील उवा लिखा टिपत बसतात तेही फुरोगमी लेबल लावून !

भोंगे आणि कोणत्याही प्रकारचे लाऊडस्पीकर विशिष्ठ आवाज मर्यादेपलीकडे लावू नयेतच. पण मशीदीपाशी दंगा करणे आणि झेंडा फडकावणे हे मुद्दाम उचकावण्याचे प्रकार आहेत.

सर्वोचच न्यायालयाने बेकायदेशीर भोंगे काढा , असे म्हटले आहे

म्हणजे रीतसर परवानगी घेऊन आवाजाची टेस्ट करून जर परवानगी घेऊन भोंगा लावला असेल तर तो चालतो

रश्मी, मी एका ठरावीक जातीचे लोक म्हणतात, असं कुठे लिहिल़य ते दाखवा. की तुमच्याच मनात ते आहे म्हणून बोचलं?
मशिदींवरचे विनापरवाना भोंगे उतरवा असा उच्च न्यायालयाचा २०१४ चार आदेश आहे. फडण२० पाच वर्षं त्या आदेशाचा अभ्यास करत होते का?

मशिदीवरून मिरवणुका नेऊ नका असं म्हटलेलं नाही.
मिरवणुकांत तलवारी का लागतात? मुस्लिमांचा अपमान करणारी गाणी आणि घोषणा का वाजतात.
अंगात आल्यासारखे नाच का होतात? मशिदींवर भगवे झेंडे का लागतात?
रामनवमी साजरी करायची ही कुठली पद्धत?
हे एका ठिकाणी नाही डझनभर जागी तरी झाल़य. हा योगायोग असू शकत नाही.
रच्याकने, दलित व्यक्तीची अंत्ययात्रासुद्धा आमच्या वस्तीतून नको, असं म्हणणारी गावं आहेत अजून भारतात.
मुसलमानांना मारायचं असलं की तेवढ्यापुरते दलित हिंदू होतात.

{भोंगेच काय, डिजे सुद्धा सहन होत नाहीत, मग ते हिंदुंच्या मिरवणुकी दरम्यान लावलेले का असेनात}
असं चुकूनसुद्धा म्हणू नका हाणा. मारा.. याला पाकिस्तानात पाठवा. याच्या बायकोचे कपडे फेडा असं म्हणतात लोक. तो तक्रारकर्ता हिंदू असला तर.
मुसलमान असेल तर डायरेक्ट अल्लाकडे आणि बायकांवर बलात्कार.

ही जी काही चर्चा चालू आहे.
त्या दोन्ही समाज सहभागी नसतात.
दोन्ही समाजातील काहीच लोक सहभागी असतात.
बाकी लोकांना काहीच मार्ग नसतो म्हणून ते ह्या लोकांच्या मागे ओढले जातात.
भोंगे नकोत ईश्वराची प्रार्थना बिना लाऊड स्पीकर वापरता च करायला हवी अशी मत असणारी पण मुस्लिम लोक आहेत .
पण त्यांचे कोणी ऐकून घेणार नाही.
किंवा सण उस्तव धार्मिक पद्धती नीच साजरे करूया.
Dj नको किंवा उगाच कल्लोळ नको.
अशी मत असणारी हिंदू लोक पण आहेत.
पण त्यांचे कोणी ऐकणार नाही.
जो बोलेल तो धर्म विरोधी ठरवला जाईल.
मग धर्म हिंदू असू नाही तर मुस्लिम.
त्या मुळे सर्रास कोणत्याच धर्मावर,त्यांच्या आस्था स्थानावर द्वेष नी टीका टिप्पणी करू नये.
हा कॉमन सेन्स आहे.
पण स्वतला हुशार समजत असणारी लोक पण शहण्या सारखी कुठे वागतात.
हे शाहण्या लोक विषयी.
मग जर जे शाहणे नाहीत ते कट्टर धर्मांध बनले तर दोष कोणाचा.

फक्त स्वतः कसे निरपराध आहोत आणि दुसरा कसा दोषी आहे.
असे प्रकार फक्त भारतात च होत असावेत.
स्वतः ला निरपराध समजून दुसऱ्याला गुन्हेगार समजणे ही वृत्ती भारतात खोल वर आहे.
स्वतः मधील दोष दिसत च नाहीत.
1) ब्रिटिश सत्तेच्या साम्राज्य वरचा सूर्य मावळत नव्हता.
ह्याचा अर्थ भारत सोडून अनेक प्रदेश ब्रिटिश नी काबीज केले होते त्यांचे अंकित होते.
आज ते सर्व स्वतंत्र आहेत.

महायुद्ध मुळे ब्रिटिश सरकार कमजोर झाले त्या मुळे त्यांनी अंकित प्रदेश वरचा ताबा सोडला .
हे सत्य च आहे.
महायुद्ध झाले नसते तर भारताला पण आज पर्यंत पण स्वतंत्र मिळाले नसते.
स्वतंत्र लढा लढला गेला .
पण किती टक्के जनता सहभागी होती.
हा प्रश्न आहेच.
२) भारतात काँग्रेस मुळे लोकशाही आहे.
हे पण चूक च.
ब्रिटन ह्या देशात लोकशाही होती आणि त्यांनी सत्ता सोडली होती त्या मुळे त्यांचीच पद्धत इथे लागू आहे.
ब्रिटन हुकूमशाही सत्तेचा असता तर भारतात पण लोकशाही नसती.
ब्रिटिश सत्ते तून मुक्त झालेल्या जवळ जवळ सर्व देशात लोकशाही च आहे.
भारतात काही वेगळे घडले नाही.
३) हिंदू धर्मांध आहेत.
भारतात पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षा जास्त मुसलमान राहतात.
त्यांची लोकसंख्या वाढत च आहे.
त्यांची आर्थिक प्रगती पण पाकिस्तान ,बांगलादेश मधील मुस्लिम लोकांपेक्षा चांगली आहे.
हिंदू कट्टर असते तर सर्व मुस्लिम येथून पळून गेले असते.
त्यांची प्रगती झालीच नसती .
हे आपण का नाकारतो.
पाकिस्तान बांगला देश मध्ये है देश निर्माण झाले तेव्हा किती हिंदू होते आणि आज किती आहेत.
हे आकडे बघा.
सरळ स्पष्ट होईल मुस्लिम जास्त कट्टर आहेत,धर्मांध आहेत.
४) जातीवर आधारित नोकरी ,शिक्षण,आणि सत्तेत असलेले आरक्षण हे अनंत काळ चालू ठेवणे हा हेतू स्वतः dr आंबेडकर साहेबांचा पण नव्हता.
काही वर्षात हा समाज सक्षम झाला पाहिजे आणि त्या नंतर जाती वर आधारित आरक्षण काढून टाकावे अशी च त्यांची इच्छा होती.
७० वर्ष झाली झाला का हा समाज सक्षम.
का नाही झाला.
कारण आरक्षण चा फायदा त्या जाती मधील धन दांडगे च उचलत आहेत.
समाज आहे तिथे च आहे .त्यांना काही फायदा मिळत नाही.

एका देशाचे नाव सांगावे जो देश ब्रिटिश साम्राज्याचा हिस्सा होता आणि दुसऱ्या
किंवा पहिल्या जागतिक महायुद्धाच्या अगोदर स्वतंत्र झाला.
दोन चार देशांची नाव सांगावीत जे ब्रिटिश साम्राज्याचा हिस्सा होते आणि आज तिथे हुकूम शाही आहे.

जातीय आरक्षण किती वर्ष असावे ह्याला मर्यादा आहे.
ते अनंत काळ चालू राहिले पाहिजे असे जे म्हणतात ते चुकीचे आहे.
टॅक्स पे करणाऱ्या लोकांचा पैसा असा काहीच लोकांवर खर्च करता येणार नाही.
हे लॉजिक मला नाही वाटत चुकीचे आहे.


एका देशाचे नाव सांगावे जो देश ब्रिटिश साम्राज्याचा हिस्सा होता आणि दुसऱ्या
किंवा पहिल्या जागतिक महायुद्धाच्या अगोदर स्वतंत्र झाला.

USA

ते पण चूक च आहे.
येथील शिक्षण संस्थेत सरकारी मदती वर शिक्षण घेवुन अमेरिकेत गेलात तर शिक्षणाचा बाजार भाव प्रमाणे पैसा जमा करा असा नियम बनवा काही हरकत नाही.
पण नियम सर्वांना समान कोणी लाडका नाही

युनिव्हर्सिटी टॉपर कुणीतरी 2,4 असतात , बाकीचे नुसते जरी पास असले तरी त्यांच्या कासमात निपुण असतातच

रिक्षा चालवणे , फळ विकणे , क्लेरीकल नोकर्या करणे , बस ड्राआयव्हर , कंदत्तर, शिक्षकी पेशा, मॉलमध्ये काम करणे , किराणा माल विकणे .... सामान्य माणसाचे जीवन या लोकांच्या जीवावर चालते , युनिव्हर्सिटी टॉपरच्या जीवावर नाही

मरेनात ते तिकडेच अमेरिकेत जाऊन.

आणि जातीय आरक्षण म्हणे बंद व्हावे , कारण त्यात कमी गुणवत्ता असलेला व्यक्ती पदवीधर होतो म्हणे.

आणि मग पेमेंट सीटवर काय होते ? तिकडेही कमी मार्कवालाच पैसे टाकून पदवी घेईल ना ? मग तेही नको का बंद व्हायला ?

असेच एका ग्रुपवर घोडा गाढव उपमा वापरून सुरू होते. त्याला मी स्पष्टपणे लिहिले ....

चित्रकला के रूल मे घोडा एक अभद्र जानवर माना गया है , क्यूकी उसका फायदा सिर्फ राजा महाराजाको युद्ध करने मे होता है , गधा हमेशा सामान्य लोगो के व्यापार का जानवर माना गया है चित्रकला मे घोडा हमेशा अशांती का प्रतीक माना गया है , और गधा शांती का.

आणि मग हेच घोडे त्यांच्याहीवरचे कधी डायनासुर आले तर गावभर पळत सुटतात आणि द जुरासिक फाईल्स म्हणून सिनेमा काढतात

कोणत्याही पदासाठी लागणारी गुणवत्ता कमी करून फक्त सामाजिक समानता यावी म्हणून गुणवत्ता नसलेल्या लोकांची महत्वाच्या स्थानी नेमणूक करणे .
हे बरोबर कसे.
Minimam गुणवत्ता किती कमी करावी ह्याला लगाम नको.
मी स्वतः ओबीसी आहे तरी माझे हेच मत आहे.
सामाजिक समानता गुणवत्ता असलेले अधिकारी आणतील की गुणवत्ता च नाही फक्त आरक्षण आहे म्हणून अधिकारी झाले ती लोक .
हा प्रश्न स्वतः लं विचारला पाहिजे.
७० वर्ष झाली आरक्षण मुळे आयएएस ,आयपीएस झाले ,डॉक्टरी झाले किती त्या त्या समाजाची स्थिती सुधारली.

भरत एकदम बरोबर.
सहमत.
१९५० पासून आज पर्यंत १ % तरी जातीय वाद कमी झाला असेल.
त्या पेक्षा जास्त आकडा आहे पण1% च पकडू.
मग 1% जातीय आरक्षण कमी करा ही मागणी मान्य आहे का?

जातिभेद किती शतकं आहे? ज्ञानेश्वरांच्या काळातला दाखला आहे.
त्यापुढे सत्तर वर्ष़ म्हणजे किती मोठा काळ? ओबीसी आरक्षणाला तर तीसच वर्षं झालीत.
अस्पृश्यता निवारण कायदा येऊन किती वर्षं झाली? तरी लोक पाळतातच ना अस्पृश्यता?

गुणवत्ता कुठे कमी केली आहे ?

पासिंग क्रायटेरिया सर्वत्र तेच आहेत

आणि कोणत्याही आस्थापनेत रँकिंग नुसार यादी करून त्यातील वरून यादी करून लोक भरले जातात, वरचा किती टक्केचा आणि शेवटचा कितीचा हे कुणाच्याच हातात नसते

ब्यांकेत क्लार्कच्या 2 पोस्टला 95 % वाला आणि एक 55 % आला आणि इंटरव्ह्यू समाधानकारक झाले तर दोघेही एकेका पोस्टला जाणार. की गॅप जास्त आहे म्हणून दुसरा नाकारणार ?

{१९५० पासून आज पर्यंत १ % तरी जातीय वाद कमी झाला असेल.}
असेल?
मला तर दिसत नाही कमी झालेला. उलट वाढत चाललाय.

आरक्षित जागेवरचा म्हणजे कमी गुणवत्तेचा हे कसं ठरतं?
NRI quota, ebc quota यांची टक्केवारी तर sc पेक्षा वाईट असते असं दिसतंय. हे तर open मधले ना?

SC असतील, एसटी असतील,ओबीसी असतील ही सर्व कष्ट करी वर्गातील मुल आहेत.
त्यांना आरक्षण मधून संधी मिळणे आणि पैसे देवून त्या जोरावर खोट्या डिग्री घेणे ह्या मध्ये खूप अंतर आहे
पैसे देवून management कोट्या मधून शिक्षण घेनेत्या लोकांच्या certificate वर च लिहा ...हा खरा डॉक्टर नाही,हा खरा इंजनीर नाही.
आणि स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी हा board व्यावसायिक ठिकाणी लावावा लागेल अशी सक्ती करा.
हे अतिशय योग्य आहे.
हे झालेच पाहिजे

देश स्वतंत्र झाल्या नंतर देशाला योग्य दिशा नेहरू नी दिली हे मान्य आहे
अतिशय उत्तम आणि सामान्य लोकांचे अधिकार शाबूत राहतील अशी व्यवस्था dr आंबेडकर साहेबांनी राज्य घटना निर्माण
करताना केली.
खूप मोठे कार्य आहे मान्य आहे.
पण भारताला स्वतंत्र कोणामुळे मिळाले.
१) महात्मा गांधी
२) नेहरू

३) टिळक.
४) लाला लजपत राय
५) भगत सिंग,राजगुरू,सुखदेव
६) मौलाना आझाद.
संपली नाव .
भगत सिंग,राजगुरू,सुखदेव फासावर गेले.
लाला लजपत राय ह्यांचा वारस स्वतंत्र भारताच्या सत्तेत नव्हता आता कुठे आहेत माहीत नाही
Dr आंबेडकर साहेबांचा निवडणुकीत पराभव झाला .
राहिले कोण .
फक्त गांधी आणि नेहरू.
हे ब्रिटिश सत्तेचे खरे शत्रू असते तर ब्रिटिश लोकांनी ह्यांना फाशी दिली असती किंवा जन्म भर तुरुंगात टाकले असते

असे घडले का?
ब्रिटिश त्या वेळी खूप समर्थ होते त्यांना जाब विचारण्याची कोणत्याच देशात हिम्मत नव्हती.
मग ही जादू घडली कशी.
सावरकर मात्र तुरुंगात गेले .
जन्म ठेप.
का?
त्यांच्या पासून जास्त धोका होता का ब्रिटिश सरकार लं.

तुमचे आमचे खापरपणजोबाही जगले , ना फासावर गेले ना अंदमानात

त्यांना विचारले का?

की जगले ते देशाचे शत्रू होते ?

टिळकदेखील घरी वारले , आगरकर घरी वारले

आता सगळे छु हेमंत यांच्या अंगावर धावणार !
सावरकरांचे कौतुक करता म्हणजे काय ?
डाबर गुटी धरून बसलेला राहुल देखील विदा वर टीका करत असतो .

भारताच्या स्वतंत्र संग्राम म्हणजे नेहरू,गांधी आणि मोजकीच काही लोक .
बाकी जनतेची नाव कुठे आहेत.
प्रायोजित केल्या सारखे वाटत हे.

१८५७ चा उठाव राजे लोकांचा .उशिरा आलेले शहाणपण.
त्या मध्ये सर्व राजे,बादशाह होते.
सामान्य लोक ना पण तिथे महत्व दिले नाही.
मग सामान्य लोक कुठे होती की फक्त त्याग करून नष्ट होण्यासाठी च ते होतें

राज सत्तें विरुद्ध जाणे म्हणजे मृत्यू.

आणि समर्थ एकमेव अतिशय प्रचंड ताकत
असलेली राज सत्ता असेल तर ती काही ही करू शकते
ब्रिटिश तसेच होते.
मग ब्रिटिश सरकार ल शह देणाऱ्या नेत्यांचे त्यांनी काय हाल केले असते ह्याचा अंदाज घ्या
कपडे धुण्यासाठी लंडन लं नक्कीच गेले नसते.

कपडे धुण्यासाठी लंडन लं नक्कीच गेले नसते. >> एक काश्मिरी पंडीत म्हणून त्यांचा अभिमान बाळगा की Wink

सावरकरांनी कसला शह दिला होता ?

खुनाचे गुन्हेगार म्हणून अंदमानात होते ना ? आणि तिथे अजून 400,500 इतर कैदीही होते

Trial and sentence
Arriving in Bombay, Savarkar was taken to the Yervada Central Jail in Pune. The trial before the special tribunal was started on 10 September 1910.[26] One of the charges on Savarkar was the abetment to murder of Nashik Collector Jackson. The second was waging a conspiracy under Indian penal code 121-A against the King emperor.[27][28] Following the two trials, Savarkar, then aged 28, was convicted and sentenced to 50-years imprisonment and transported on 4 July 1911 to the infamous Cellular Jail in the Andaman and Nicobar Islands. He was considered by the British government as a political prisoner.[4]

https://en.m.wikipedia.org/wiki/Vinayak_Damodar_Savarkar#:~:text=Savarka....

Pages