राज्य निवडणुकांचे निकाल भारत : लाइव्ह ट्रॅकर

Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26

आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.

साइटचे नियम पाळून चर्चा करु या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकालात फारसा रस नाही. या निवडणुकात झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार कसा होईल याकडे जास्त लक्ष आहे. मूर्खपणाची हद्द पहायला मिळाली निवडणुकातून.

टेबल कमी आहेत

आधी पोस्टल मत मोजत आहेत

म्हणून वेळ लागेल

ममता ३०-३५सीत्ट आघाडीवर. हा गॅप मोठा रहाणे गरजेचे आहे, महाराष्ट्रासारखाच, नाहितर दोन चार महिन्यात ऑप्रेश्नन लोचट करायला मोदी शहा धडपडतात

महाराश्ट्रात शिवाजी महाराजांचे सोंग घेणारा आणि बंगालात टागोरांचे ढोंग करणारा लांडगा लोकांनी हाकलला.

खॅला हॉबे!!!!!

बंगाल टीएम सी २०५ लेफ्ट १ काही लोक : ८४

तमिळ नाडू: डीएम के १३६ ए डी एम के : ९७

केरळः एल डी एफ : ९० काँग्रेस ४५

आसाम : काही लोक : ७८ काँग्रेस ४७

पुडु चेरी: एन आर सी: ११ काँग्रेस ६

जनतेने कौल दिलेला आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन. बाकी अश्या वेळी आत्म परीक्षण करतात.
कोविड पँडेमिक चालू असताना जनतेने सहन केलेल्या सर्व त्रासाला अ‍ॅक्नॉलेज केलेच पाहिजे.

फडणवीसांना नाव बदलायची गरज नाही.. भाजपा जिंकतेय पंढरपूर. बाकी राॅका वाले तिथे तोंडावर आपटले तर पश्चिम बंगाल चा यशात आपला आनंद शोधतायत

महाराश्ट्रात शिवाजी महाराजांचे सोंग घेणारा आणि बंगालात टागोरांचे ढोंग करणारा लांडगा लोकांनी हाकलला.>>>>>>>>
बंगाली लोकांनी पप्पू ला चरस चे झुरके मारायला पाठवले का ?
पप्पू ने पाच राज्यातील निवडणुकी नंतर काँग्रेस बद्दल चर्चा करण्याची लायकीच ठेवलेली नाही .

बंगालमधे २००+ जागा खात्रीलायक जिंकणार असं छातीठोकपणे सांगणारे आता बंगाल्/केरळ भाजपाचा कधीच बेस न्हवता असं आता सांगतील; ऐकण्याची तयारी ठेवा... Wink

पंजाबमधे इलेक्शन आहे का? तरीच काल गुरद्वारात गेल्याचे फोटो टाकले होते.. मी विचारच करत होती की करोनाच्या महासाथीत एखाद्या हाॅस्पिटलात जायचं सोडून गुरद्वारात कशाला..

दीदी आता परत कुठून लढणार ?

दाढीचं काय इतकं, वाटलं होतं की दीदींचा पाय बरा होईल ..पण कसचं काय ...
आता लगेच बरा होऊन परत काही तरी होणार की कसं ?

Feb 2022 punjab election

सगळे लोक राम राम करत आहेत पण मोदीजी गुरुद्वारात

मास्टर स्ट्रोक

परत भारतीय टीव्ही चॅनेल नी आपण किती महामूर्ख आहोत हे सिद्ध केले.
नंदीग्राम चा निकाल लागला नाही तरी ममता बॅनर्जी हरल्या असे दाखवत आहेत.

दीदी आता परत कुठून लढणार
अजुन निकाल लागलाच नाही.टीव्ही वाले चुकीचे दाखवत आहेत.इलेक्शन कमिशन ची साईड बघा निकाल साठी.

Pages