Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
निव्वळ अमानवीय
आज कोणालाही अमानवीय शक्तीचा
आज कोणालाही अमानवीय शक्तीचा त्रास होणार नाही..आज सगळे आत्मे पोटभर जेऊन स्वप्नाच्या जगात असतील..
आज काय आहे?
आज काय आहे?
आहे नाही होती सर्वपित्री
आहे नाही होती सर्वपित्री अमावस्या
संपली 4 30 वाजता
पित्रं आहेत बहुतेक.. आजच एका
पित्रं आहेत बहुतेक.. आजच एका मैत्रिणीने भरलेल्या पानाचा फोटो पाठवून पित्रं असल्याचे सांगितले म्हणून कळलं.
आज सर्वपित्री म्हणजे बोकलत
आज सर्वपित्री म्हणजे बोकलत यांचा पार्टी चा दिवस असणार
आज सर्वपित्री म्हणजे बोकलत
आज सर्वपित्री म्हणजे बोकलत यांचा पार्टी चा दिवस असणार>>>
ही सत्यघटना फार वर्षांपूर्वी
ही सत्यघटना फार वर्षांपूर्वी आमच्या गावी घडली होती. त्यावेळी गावात लाईट आली न्हवती त्यामुळे लोकं सात वाजताच जेवण वैगरे आटपून 8 पर्यंत झोपी जात. 9 नंतर गावात सगळी सामसूम होत असे. तेव्हा अमावस्या पौर्णिमेला गावातून एक हडळ फिरायची. मध्यरात्री तिच्या चालण्याचा आवाज लोकांच्या कानी पडायचा. तिच्या हातात काठी असायची. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिची किंचाळी कुठलातरी एकाच गावकऱ्याला ऐकू यायची. ज्याला ती किंचाळी ऐकू यायची त्याचा बरोबर 12व्या दिवशी मृत्यू व्हायचा. एकदा धाडस करून काही गावकऱ्यांनी पाळत ठेवायचं ठरवलं पण कोणालाही काही दिसलं नाही. परंतु जे घरी होते त्यांना त्या हडळीच्या चालण्याचा आवाज ऐकू येत होता. नंतर गावात एकाच्या सांगण्यावरून रात्री मंतरलेले लिंबू त्या हडळीच्या वाटेवर ठेवले. सकाळी बघितलं तर सगळे लिंबू काळे पडले होते. नन्तर गावात लाईट आल्यावर कधीतरी हा प्रकार बंद झाला.
बाप रे भयानक!
बाप रे भयानक!
गावात एडिसनचा पुतळा बसवायला पाहिजे.
12 दिवसांनीच का बरं म्रुत्यु
12 दिवसांनीच का बरं म्रुत्यु होत असावा???
12 दिवसांनीच का बरं म्रुत्यु
ड पो
भुताच बारावे घातले नसेल..
भुताच बारावे घातले नसेल.. म्हणून बाराव्या दिवशी मृत्यू होत असेल..
तेरावे घालतात ऐकलय..
तेरावे घालतात ऐकलय..
बारावे पण घालतात का?
ऐकणाऱ्याला बारोना व्हायचा.
ऐकणाऱ्याला बारोना व्हायचा. बारोना असा रोग ज्यामध्ये रुग्णाचा मृत्यू बाराव्या दिवशी होतो. हि हडळ बारोनाचा विषाणू घेऊन येत होती, कि जो विषाणू तिच्या आवाजामार्फत ऐकणाऱ्याच्या कानात जायचा. गावात वेळीच रात्रीचा हडळॉकडाऊन केला असता तर हि माणसे वाचली असती.
मोदीशेठ नव्हते ना तेव्हा
मोदीशेठ नव्हते ना तेव्हा
मोदीशेठ नव्हते ना तेव्हा
मोदीशेठ नव्हते ना तेव्हा
नन्तर गावात लाईट आल्यावर
नन्तर गावात लाईट आल्यावर कधीतरी हा प्रकार बंद झाला...
तेव्हा हळकडाऊन केला बहुतेक..
बापरे केवढे ते कठीण शब्द
बापरे केवढे ते कठीण शब्द
मी दुःखात असलो की मला त्या
मी दुःखात असलो की मला त्या हडळीची खूप आठवण येते.
ती हडळ बहुतेक तुमची
ती हडळ बहुतेक तुमची पुर्वजन्मीची प्रेयसी असेल, (बायको असती तर अजिबात आठवण अली नसती )
मी दुःखात असलो की मला त्या
मी दुःखात असलो की मला त्या हडळीची खूप आठवण येते > ५ मार्कांसाठी संदर्भासहित स्पष्टीकरण द्याच आता
आमच्या गावी ईर फिरतो
आमच्या गावी ईर फिरतो रात्रीचा असे बोलतात, मला वाटते मी हे ईकडे आधीही लिहीले आहे.
घोंगडे पांघरलेले असते एका हातात घुंगुरवाली काठी अन दुसर्या हातात लाटण (म्हणजे दिवा) असते. कुणाला जर दिसला तर तंबाखु मागतो.
त्याला तंबाखु दिला अन तो सांगेल तसे केले तर त्रास देत नाही अन्यथा तो माणुस मरतो असे म्हणतात.
तसेच रात्रीचे त्याच्या जागेजवळुन जाताना त्याला नमस्कार केला नाही तर चकवा लागतो अन तो वाटेत भेटतो मग त्याच्या बरोबर बसुन त्याला तंबाखु दिल्याशिवाय सुटका नाही असे म्हणतात.
माझ्या आजोबांना आला होता म्हणे त्यांचा अनुभव. माझ्या पप्पांच्या गावावरुन आजोळी जाताना वाटेत काजुबागेतुन शॉर्टकट आहे तेव्हा अगदी त्या वाटेच्या सुरुवातीला त्यांचे मंदीर आहे. दर शुक्रवारी पुजा पण होते, झोटींग बाबा मंदीर म्हणतात त्याला, ते गावचे राखणदार आहेत असेही गावकरी म्हणतात दरवर्षी डिसेंबर मध्ये मोठी यात्रा होते झोटींग बाबाची. प्रत्येक कुटुंब बकरा किंवा कोंबड देतो त्याला.
मी दुःखात असलो की मला त्या
मी दुःखात असलो की मला त्या हडळीची खूप आठवण येते. >> इंटरेस्टींग म्यॅटर दिसतो आहे. कंटीन्यु करा.
मी दुःखात असलो की मला त्या
मी दुःखात असलो की मला त्या हडळीची खूप आठवण येते...
का बरं? का बरं??
(No subject)
हाडळीच्या आशिक ला खूपच हसू
हाडळीच्या आशिक ला खूपच हसू आलं,,,हे त्याचं हडळींचे आशिक की काय
हडळ एक आठवण काढणारे 2 (हलके घ्या दोघेपण)
इन्ट्रेस्टिग...
इन्ट्रेस्टिंग...
आवडली असती हडळगोष्ट ऐकायला...
एक फूल दो माली
एक फूल दो माली
ये तो बहुत ना ईन्साफी है।
आमच्या गावाबाहेर एक वडाचं झाड
आमच्या गावाबाहेर एक वडाचं झाड होतं. म्हणजे अजूनही आहे. त्या वडावर एक मुंजा आहे अशी गावतल्या लोकांची समजूत होती. रात्री बारा नंतर गावात येणाऱ्या लोकांना मुंजा त्रास देतो, मारतो असं सगळे लोक्स बोलायचे. त्यामुळे रात्र झाली की त्या झाडाकडे कोणी फिरकत नसे. आमच्या गावात एक धाडसी मुलगा राहत होता त्याचा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास न्हवता. खऱ्या खोट्याची शहानिशा करण्यासाठी तो रात्री कोणालाही न सांगता त्या झाडाकडे गेला. जवळ जाऊन झाडाभोवती पाच सहा फेऱ्या मारल्या. कोणीही न्हवतं. तो मोबाईल मध्ये विडिओ शूटिंग पण करत होता. सातवी फेरी मारणार इतक्यात खरोखरच वडावरच्या मुंजाने त्याच्यासमोर उडी मारली. मुंजाला बघून याची बोबडीच वळली. तो पळायला बघणार होता पण पायातलं त्राण निघून गेलं होतं. मुंजा जिवंत असताना बायकोने वडाला सात फेऱ्या न मारल्यामुळे तो मुंजा बनला होता. हा कालचा पोरगा आपली चेष्टा करायला इकडे आलाय असा मुंजाचा गैरसमज झाला आणि मुंजाने त्याला खूपच बदडून काढला. बदडत बदडत त्याला परत सहा उलट्या फेऱ्या मारायला लावल्या. आता त्या धाडसी मुलाचं लग्न झालंय. पण तो बायकोला वटपौर्णिमेला कधीच त्या झाडाजवळ पाठवत नाही. घरीच फांदी आणून देतो.
मुंजा जिवंत असताना बायकोने
मुंजा जिवंत असताना बायकोने वडाला सात फेऱ्या न मारल्यामुळे तो मुंजा बनला होता >> अहो बिनलग्नाचा जो मरतो तोच मुंजा बनू शकतो. शास्त्र असतंय शेवटी ते. अब्यास वाढवा थोडा. बाकी तुम्हीच तर नाय ना त्याचे टोले खाल्ले ?
Pages