इतिहास

वेदकालीन संस्कृती भाग १

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

संस्कृती म्हणजे काय?

भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात. अगदी शाब्दिक अर्थ न घेता रुपकात पाहिले तर इतर देशांपेक्षा भारत हा देश प्रगत होता असा त्याचा अर्थ सहज निघावा. कुठलाही देश प्रगत होण्यासाठी तेथे राहणारा समाज इतर चांगले विचार अंगिकारणारा असावा लागतो. आपली भारतीय वैदिक संस्कृती प्राचीन संस्कृतींपैकी एक प्रगत संस्कृती मानली गेली आहे. कुठल्याही संस्कॄतीची वाढ ही परिवर्तन झाल्याशिवाय होत नाही, तसेच ही संस्कृतीही त्याला अपवाद नसावी.

प्रकार: 

शिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा.

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

शिवजयंतीनिमित्त्य शिवरायांवर मी लिहिलेले एक भाषण येथे लिहित आहे.अर्थातच श्रोते मंडळी इतिहासाची अभ्यासक नसल्याने फार खोलात जाउन लिहिलेले नाही.

  • गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
  • शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
  • धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
  • अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
विषय: 
प्रकार: 

छत्रपती घराणे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

महाराजांचे पूर्वज आणि वंशज..

करवीर शाखेचे शेवटून दुसरे छ. शाहू महाराज म्हणजे प्रसिद्ध पुरोगामी विचारवन्त कोल्हापूरचे शाहू महाराज !
सातारा शाखेचे सध्याचे छ. उदयन महाराज आणि करवीर शाखेचे सध्याचे छ. राजाराम महाराज सर्वाना परिचित आहेतच...

व्यंकोजी राजे म्हणजे तंजावर शाखा.

shivaji.jpg

इथे फॅमिली ट्री टाकायला अडचण येते आहे. म्हणून रनिंग मजकूर लिहीत आहे.

बाबाजी भोसले (जन्म १५३३) (वेरुळचे पाटील भोसले.)

विषय: 
प्रकार: 

बुमरँग, डिडरी डु अन इतर इंडिजिनियस आयुधे / हत्यारे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऑस्ट्रेलिया चा शोध लागणे, अन तिथल्या आदिवासी लोकांचा इतिहास, त्यांची कामाची/ शिकारीची हत्यारे, जीवन, मनोरंजन याबद्द्ल जर एखाद्या आदिवासी माणसाकडुन कळले तर कित्ती छान! तो योग आला, मागील एका शनिवारी ट्रीप ला गेलो म्हणुन. कांगारु व्हॅली परिसरातील एका रिसॉर्ट कम वाईल्ड लाईफ पार्क मध्ये, एका इंडिजिनस फॅमिली - इथे आदिवासी/ वनवासी - कुटुंबाकडुन बरीच इंटरेस्टींग Happy माहिती मिळाली. सगळी इथे लिहिणे शक्य नाही! पण थोडे फोटो सोबत देत आहे!
काही महत्वाची माहिती:

पोमोसची प्रतिकृती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मी विविध देशातील नाणी व नोटांचा संग्रह करतो हे अनेकांना माहित आहे. त्यामुळे बरेच लोक वेगळे काही दिसले की माझ्यासाठी ठेवतात. इटलीत अन्नुचार्य ज्वालामुखीमुळे आठ दिवस अडकुन पडलेली सिमोना काल पॅसॅडेनाला परतली. येतांना टर्की व ग्रीस खाली असलेल्या एका छोट्या बेटावर पसरलेल्या सायप्रस नामक देशाचे एक दोन युरोचे नाणे (माझ्या वैयक्तिक जालावर नसल्याचे पाहुन) आणले.

pomosmap.jpg2_Euro_coin_Cy.gif

विषय: 
प्रकार: 

महाराष्ट्रदिन

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

केतकरांचे मत मला पटावे म्हणजे मला तातडिने वैद्यकिय सल्ला घ्यायला हवा! असो.

केतकर उवाच

विषय: 
प्रकार: 

अज्ञात गांधी - श्री. नारायणभाई देसाई

Submitted by चिनूक्स on 20 April, 2010 - 15:16

मोहनदास करमचंद गांधी हा 'माणूस' व 'विचार' समजणं अतिशय कठीण. गांधीजींचं आयुष्य, एका सामान्य माणसाचं 'महात्मा' बनणं खरोखर अद्भुतरम्य आहे. गांधीजींना ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशांपैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजींचे पुत्रवत स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे सुपुत्र. गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधीविचार व गांधीचरित्र लेखन-कथन हा नारायणभाईंचा ध्यास आहे. 'मारु जीवन एज मारी वाणी' (माझे जीवन हाच माझा संदेश) या नावाने चार खंडांत त्यांनी गुजराती भाषेत गांधी चरित्र लिहिलं आहे.

पुस्तक परिचय : उदगीरचा इतिहास

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्या वडिल व्यवसायाने सर्जन. व्यवसायाव्यतिरीक्त प्रचंड वाचन आणि अधुन मधुन लिखाण.
महाराष्ट्र टाईम्स, सुधारक इ. मधुन त्यांचे लेख येत असतात. त्यांची काही पुस्तके पण प्रकशित झाली आहेत.

पहिले पुस्तक हे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी होते. (Surgery for Undergraduate Students)
दुसरे पुस्तक हे हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या आठवणी वर आधारीत होते, त्यांनी फक्त संपादित केले.
मागच्या वर्षी 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याला राज्यशासनाच्या २००९ च्या उत्कृष्ठ वाडग्मय निर्मितीचा पुरस्कार पण मिळाला. ह्या पुस्तका बद्दल नंतर कधीतरी लिहीन.

प्रकार: 

लाहोरवर कब्जा (ले० निनाद बेडेकर, दै० पुढारी, २८ फेब्रु० २०१०)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

“अब्दालीने अफगाणिस्तानमध्ये परत जाताना शिखांचे सुवर्ण मंदिर उद्ध्वस्त केले होते. सरोवर मातीने भरून टाकले होते. ८ मार्च १७५८ला मराठी फौजा सरहिंदला आल्या. मराठे येताहेत हे पाहिल्यावर अब्दालीचा मुलगा लाहोरहून पळाला. जाताना त्याने अनेक गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले. मराठी फौज मोठ्या दिमाखाने लाहोरात आली. मानाजी पायगुड्यांच्या अधिपत्याखाली मराठी फौजांनी लाहोरचा ताबा घेतला. मराठी विजयाचे डंके लाहोरात झडू लागले. “

विषय: 
प्रकार: 

भटकंती -- कर्नाटक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

गेल्या खूप दिवसापासून "कुठेतरी फिरायला जाऊ या ना!!" अशी भुण भुण कधीपासून आमची चालू होती. त्यात पप्पाना एकुलत्या एका जावयाला कर्नाटकातून तेही स्वतःच्या गावी घेऊन जायचे होतेच होते. आमचा देसायांचा वाडा, गावातले धरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक प्रांत एकदा फिरवून आणायचा होता. अर्थात सतिशला पण फिरायची फारच आवड असल्याने तो तर कधीचाच तयार होता. पण त्याला कर्नाटकामधे सर्वात जास्त उत्सुकता ही तिथल्या वडापची होती. लोकं बसच्या टपावरून प्रवास करतात असे त्याला कुणीतरी सांगितले होते. आईला मंत्रालयमला जाऊन जावयाकडून सुवर्ण रथोत्सव करायचा होता.

Pages

Subscribe to RSS - इतिहास