इतिहास

१७ ऑगस्ट १६६६... आग्र्याहून सुटका... एक थरारक पलायन...

Submitted by सेनापती... on 16 August, 2010 - 21:48

१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले.

विषय: 

वेदकालीन संस्कृती भाग ५

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

इमं मे गङगे यमुने सरस्वति शुतुद्रि सतेमं सचता परुष्ण्या |
असिक्न्या मरुद्व्र्धे वितस्तयार्जीकीये शर्णुह्यासुषोमया ||
तर्ष्टामया परथमं यातवे सजूः ससर्त्वा रसयाश्वेत्या तया |
तवं सिन्धो कुभया गोमतीं करुमुम्मेहत्न्वा सरथं याभिरीयसे || (ऋग्वेद १०|७५)

प्रकार: 

अन्नं वै प्राणा: (५)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

I am going to kill you, Rice Plate Reddy, and teach the whole world how to eat holy broccoli. Mind it. - Quick Gun Murugan

annamvai.jpg
प्रकार: 

जगभरातील मृत-जीवंत लिप्या

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

जगभरातील पुरातन लिप्यांची थोडक्यात ओळख. ब्राह्मी लिहायला शिकत येइल कदाचीत... जुने टी.म.वी चे दिवस आठवले Happy

जगभरातील पुरातन लिप्या

विषय: 
प्रकार: 

जगभरातले गणिती

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

जगभरातील गणितींच्या बायोग्राफीज येथे वाचावयास मिळतील. काही भारतीय गणीती ह्यात सापडतीलः
जास्त वाचल्या गेलेल्या बायोग्राफीज
बायोग्रफीजची जंत्री -५००एडी - सद्यकाल

विषय: 
प्रकार: 

वेदकालीन संस्कृती भाग ४

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

राम कोण आणि कुठला होता, ह्यावर अनेक तर्क आणि वाद आहेत. राम नव्हताच इथपासून राम अयोध्येचा की भारतभू बाहेरचा अश्या अनेक थेअरी सध्या सापडतात. राम हा आर्यांच्या पूर्वेकडील (व भारतातील दक्षिणेकडील) आक्रमणाचे प्रतिनिधीत्व करतो व त्याने वैदिक संस्कृती लंकेपर्यंत नेली असे काही लोक मानतात.

राम प्रकरण मी थोडे सविस्तर मांडणार आहे. कारणे दोन. एक म्हणजे ऋग्वेदात ह्या सर्वांचा उल्लेख पहिल्या काही ऋचांमध्ये आहे, म्हणून ऋग्वेदकालाशी निगडित आहे. दुसरे म्हणजे रामायणातून बराच भूगोल लक्षात येतो. पुढे महाभारत युद्धात हा विस्तृतरितीने आहे, पण रामायणाला आधार मानून आपण रामाचे अस्तित्व दिसते का हे पाहू.

प्रकार: 

वेदकालीन संस्कृती भाग ३

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

वेदकालीन संस्कृती भाग १
वेदकालीन संस्कृती भाग २

मागील भागात आपण आर्यन थेअरी, आर्य-अनार्यांचे देव ह्या बद्दल माहिती पाहिली. ह्या भागात हिंदू धर्मग्रंथाची व त्यावर आधारीत साहित्यप्रकारांची थोडक्यात ओळख पाहू.

हिंदू संस्कृती म्हटले की वेद, वेदांत, वेदांगे हे लगेच समोर येते. बर्‍याच जणांना केवळ चार वेद आहेत, व ते अपौरुषेय आहेत एवढेच माहिती असते, पण वेदांशिवाय जे काही साहित्य आहे ते देखील हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे.

प्रकार: 

भोसले घराणे आणि त्यांचे पुर्वज..

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काही दिवसांपुर्वी रॉबिन हुड यांनी आपल्या रंगिबिरंगी मध्ये छत्रपति शिवाजि महाराजांच्या घराण्याविषयी व वंशावळीविषयी केलेले लिखाण वाचनात आले. खुप छान आणि उपयुक्त माहिती त्यांनी दिली आहे.

त्यानंतर माझ्या वाचनात काही पुस्तके आली. त्यांचाच संदर्भ घेउन हे लिखाण मी करीत आहे. आनंद घोरपडे लिखित "शिवछत्रपती समज-अपसमज" व प्रा. रा आ. कदम, 'कदम्ब' यांनी लिहिलेले क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज" ही ती दोन पुस्तके. दोघांनीही आपापल्या पुस्तकामध्ये भोसले घराण्याच्या पुरवजांविषयी लेखन केले आहे. ते मी इथे थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करतोय.

विषय: 
प्रकार: 

वेदकालीन संस्कृती भाग २

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

वेदकालीन संस्कृती भाग १

प्रस्तुत लेखात हडप्पा-मोहंजदाडो संस्कृती थोडी विस्तृत स्वरुपात पण आर्य-अनार्य संकरासहित त्याचे मूल्य काय, त्यांचे देव व ह्या देवांची आर्यदेवांशी तुलना, इंग्रजी विद्वानांचे ह्यावर मत असे सर्व मांडण्याचा प्रयत्न आहे. लेख कालावधी व त्याची व्याप्ती खूप मोठा असल्याने काही भाग त्रोटक वाटू शकतो. तो दोष माझा आहे कारण मग ती ओळख न ठरता भाष्य ठरले असते, व भाष्य लिहिण्याइतका माझा अभ्यास अजिबात नाही. माझ्या मर्यादा ओळखूनच ही त्रोटक ओळख सादर करत आहे.

प्रकार: 

अवघी विठाई माझी (६) - बेबी कॉर्न

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

babycorn.jpg

मक्याच्या झाडाला कणसे लागलेली अनेकजणांनी बघितली असतील.
मक्याच्या झाडाची नरफ़ूले हि झाडाच्या शेंड्याला तूर्‍याने लागतात, आणि कणसे हि मध्यावर लागतात. त्यातून बाहेर येणारे रेशमासारखे धागे परागनलिकेचे काम करतात. आणि ते झाले कि या नलिका
सुकतात. म्हणजे चमकदार सोनेरी रंगाच्या असतात त्या तपकिरी होतात.

एका झाडाला दोन चार कणसे लागू शकतात, पण मोठ्या कणसांच्या आजूबाजूला अनेक छोटी छोटी कणसे लागतात. ती क्वचितच पूर्ण वाढतात. पण आपण खुडू गेल्यास लहानमोठी मिळू शकतात.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास