nandini2911 यांचे रंगीबेरंगी पान

अपघाती अनुभव!

"आयुष्यात कधी मला काही झालं ना तर डायरेक्ट मरायला आवडेल मला.... उगाच च्यायला हातपाय निकामी झाल्यावर जगण्यात काय अर्थ आहे?" मी हॉस्टेलमधे एकदा तरातरा बोलले होते. "दुसर्‍यावर आपलाभार कधी होता कामा नये.." हे माझं तत्वज्ञान.

काहीही

पुण्यामधे सलमान, लारा आणि शान थिरकणार
आयडीया रॉक्स इंडियाच्या धुनवर

वेळ कुठाय?

वेळ कुठाय मला?
रोजचा हाच एक प्रश्न.. हेच एक उत्तर
मी किनई खूप बिझी आहे.
का?
का म्हणजे काय? खूप खूप काम आहे,
नक्की काय काम आहे..
माझं काम तुला सांगून समजणार आहे का?
बरंच काही करायचय. बर्‍याच ठिकाणी धावायचय.
अजून थोडं अडखळायचय.

तो दिवस

शलाकाने लिहिलेलं "ओरखडा" वाचलं.. असच एक प्रसंग मला पण बर्‍याच दिवसापासुन सांगायचा होता. आज शलाकाने लिहिलेलं वाचलं आणि डोळ्यासमोर हा प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. माझ्या सुदैवाने या शिक्षकाची लवकरच दुसर्‍या वर्गावर बदली झाली.

तो आणि ती

तो आणि ती... जिथे तिथे दिसणारे. सर्वत्र असणारे. एकमेकापासून पूर्ण भिन्न आणि तरीही सतत एकमेकाच्यासोबत..

आई

"आई गं"
"बोल"
शांतता..
"आई गं."
"बोला.."
परत शांतता.

अर्पण

चला, आता काहीतरी लिहायला घेऊ. मायबोलीचे अनेक धन्यवाद. आणि मायबोलिकराचे पण.

थोडंसं काहीतरी लिहावं..

थोडंसं काहीतरी लिहायचय
पण नक्की काय लिहु तेच समजत नाहिये.
जे मला म्हणायचय ते लिहू कि
जे तुला वाचायचय ते लिहू?

असं पण नाही की जे मला म्हणायचय तेच तुला ऐकायचय..
काठाच्या दोन टोकाना बसून आपला हा संवाद चाललाय.

नमस्ते!

|| वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा! ||