इतिहास

हि श्रीं ची इच्छा. . .

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

rajya.jpg
. . . . . . . . . . . . . . . .

विषय: 

मराठ्यांचा इतिहास - पुस्तकांची यादी व साधने.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मराठ्यांचा म्हणजे आपला ईतिहास वाचायची खुमखुमी प्रत्येकाला असते पण काय वाचावे हे न कळल्यामुळे आपण प्रकाशित कादंबर्‍यांनाच "ईतिहास" समजतो. यात आपले मत पुर्वग्रहदुषीत होन्याचा फार संभव असतो.

विषय: 
प्रकार: 

शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दि

विषय: 
प्रकार: 

मराठा मंडळ - छत्रपती शाहू व बाळाजी विश्वनाथ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

शाहूने राज्याभिषेक केल्यावर बरेच सरदार त्याला सामिल झाले. खेडच्या लढाई मुळे त्याचा राजा होन्याचा मार्ग निर्धोक झाला. शाहूच्या ह्या काळात त्याला साथ दिली बाळाजी विश्वनाथने. त्याबदल्यात शाहूने त्याला १७१३ साली पेशवा केले.

विषय: 
प्रकार: 

मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "

विषय: 
प्रकार: 

मराठेशाही : धामधुमीचा काळ -छत्रपती राजाराम महाराज

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

राजारामाच्या काळापासुन स्वराज्यावरचा एकछत्री अमंल (खर्या अर्थाने) संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्मान झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपुर, कोल्हापुर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर , उज्जेन व ईंदोर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती. ती निर्मान का झाली, त्या पाठीमागे पार्श्वभुमी काय हे पाहन्यासाठी आपल्याला राजारामाच्या काळात जावे लागते कारण त्याचा उगम तिथे आहे. नंतर शाहु व प्रामुख्याने बाळाजी विश्वनाथ व बाजीराव यांनी त्यात फेररचना करुन मराठा मंडळ कसे अस्तित्वात आणले केली हे नंतरचा काही लेखात पाहूयात.

मराठेशाही सन १६८८ ते १७००

विषय: 
प्रकार: 

मराठा संघर्ष - पेशवे व पेशवाई

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापण केले आणि त्या स्वराज्याला दिशा दिली ती बाजीराव पेशव्याने. त्याच्या उत्तराभीमुख राजकारणामुळे मराठेशाही अटकेपार जाऊन आली.

विषय: 
प्रकार: 

मराठा संघर्ष - काही महत्त्वाच्या लढाया - १

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

दुसर्‍या महायुद्धात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशासकाच्या एका मोठ्या जनरल रोमेलला युद्धात हारवले त्या फिल्ड मार्शल माँटगॅमेरीने एक पुस्तक लिहीले आहे A Concise history of Warfare. ह्या पुस्तकात त्याने जगातील महत्त्वाच्या लढायांचा आढावा घेतला आहे. या लढाईतील एक लढाई म्हणजे निजाम व पहिला बाजीराव यातील पालखेडची लढाई.

ह्या छोट्याश्या लेखातून आपल्या बाजीराव पेशव्यांची एक नविन ओळख तुम्हाला होईल. मूळ लेखन इंग्रजीत असल्यामुळे ( मी भाषांतर करु शकलो असतो पण फिल्ड मार्शल माँटगॅमेरी जे बाजीरावाबद्दल लिहीतात तेच लिहावे वाटले म्हणून इंग्रजीत लिहीले आहे.)

विषय: 
प्रकार: 

शिवनेरी २

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

त्या वास्तूच्या सज्ज्यामधून दिसलेले दृष्य. सहज मनात विचार आला, जिजाबाईने बाल शिवबाला, शिवबा बघा बरं हा आपला मावळ. आपला व्हायला हवा असे म्हणत हेच दृष्य दाखवले असेल का ?

shivneri_260108_058.jpg

विषय: 

शिवनेरी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मायबोलीकर बॉम्बेव्हायकिंगच्या कृपेमूळे गेल्या शनिवारी शिवनेरीवर जायची संधी मिळाली. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात बघितलेली हि वास्तू प्रत्यक्षात बघायला मिळाली.

shivneri_260108_056.jpg

विषय: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास