राष्ट्रगीत

चित्रपटगृहांत राष्ट्रगीत अनिवार्य - सुप्रीम कोर्टाचा आदेश

Submitted by भास्कराचार्य on 1 December, 2016 - 04:21

काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतर्गत निर्देशांनुसार (Interim Order) आता देशातील सर्व चित्रपटगृहांत चित्रपटाच्या सुरवातीला राष्ट्रगीत वाजवणे, व अर्थातच नागरिकांनी त्यासाठी उभे राहणे, अनिवार्य आहे. येत्या १० दिवसांत ह्या निर्देशांचे पालन होईल, अशी व्यवस्था करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.

http://timesofindia.indiatimes.com/india/National-anthem-to-play-before-...

विषय: 

संपूर्ण राष्ट्रगीत

Submitted by sappu on 5 February, 2013 - 06:47

आपले राष्ट्रगीत हे ५ कडव्यांचे आहे...त्यातील १ कडवेच आपल्यापैकी अनेकांना माहित आहे...
खास आपल्यासाठी .....संपूर्ण राष्ट्रगीत ......

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे
अहरह तव आह्वान प्रचारित
शुनि तव उदार वाणी
हिन्दु बौद्ध शिख जैन
पारसिक मुसलमान खृष्टानी
पूरब पश्चिम आशे
तव सिंहासन पाशे
प्रेमहार हय गाँथा
जन गण ऐक्य विधायक जय हे
भारत भाग्य विधाता

विषय: 
शब्दखुणा: 

संपुर्ण जन-गण-मन

Submitted by उदयन.. on 15 August, 2012 - 02:42

नेट वर भटकंती करत असताना अचानक "जन-गण-मन" राष्ट्रगीताचे संपुर्ण गीत मिळाले..
आपण जे राष्ट्रगीत गातो ते फक्त पहिलच कडव आहे.. संपुर्ण गीत हे ५ कडव्यांनी मिळुन बनलेले आहे
या स्वातंत्र्य दिना निमित्ताने आपल्यासाठी. : .........
.

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे........!!

अहरह तव आह्वान प्रचारित
शुनि तव उदार वाणी
हिंदु बौद्ध शिख जैन
पारसिक मुसलमान खृष्टानी

’जनगणमन ’,रविंद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर

Submitted by दामोदरसुत on 26 January, 2012 - 07:29

आज प्रजासत्ताक दिन! तो प्रजासत्ताक झाला स्वातंत्र्यप्राप्तीमुळे! स्वातंत्र्य मिळाले ते सशस्त्र क्रांतिकारक, जहाल, मवाळ, समाजसुधारक अशा सर्वांच्या प्रयत्नांमुळे! या प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत होण्याचे भाग्य ज्या काव्याच्या वाट्याला आले त्या ’जनगणमन ’ ची शताब्दी नुकतीच धूमधडाक्यात साजरी झाली. त्याचवेळी ’वंदेमातरम’ या गीताचीही आठवण झाली; आणि जाणवले की ’जनगणमन’ चे भाग्य त्याच्या रचनाकाराच्या भाग्याशी तर ’वंदेमातरम’चे विधिलिखित क्रांतिकारकांच्या विधिलिखिताशी जोडले गेले आहे.
आणी म्हणून आठवण झाली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले रविन्द्रनाथांचे अभिनंदन !

गुलमोहर: 

'जन गण मन'ची शताब्दी - आठवणी आणि अनुभव

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 December, 2011 - 01:45

रुक्मिणीदेवी अरुंदेलांच्या चेन्नईला नव्यानं सुरू झालेल्या ’कलाक्षेत्र’ गुरुकुलात तेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांचं वास्तव्य होतं. रोज पहाटे गुरुदेव तिथल्या विद्यार्थ्यांसमवेत संगीत आणि नृत्याच्या अभ्यास करत. विद्यार्थ्यांशी संवाद साधत. त्यांना शिकवत आणि त्यांच्याकडून शिकतही. अशाच एका पहाटे एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, "गुरुदेव, सूर्योदय अजून व्हायचाय. आकाशातल्या तारका अजूनही स्पष्ट दिसत आहेत. गार वारा वाहतोय.

Subscribe to RSS - राष्ट्रगीत