पाकिस्तानी टीवी सिरिअल्स पाकिस्तानात गाजलीत कि नाही हे समजण्याचा मार्ग म्हणजे त्यातील संवादांची सोशल मीडियावर होणारी चर्चा. पाकिस्तानी सीरिअल्स मधील ज्या काही संवादांची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली ती अशी:
१) “मम्मी आप ये क्या कह रही है? ” – हमसफर. हमसफर रिलीज झाल्यावर अगदी ब्लॉकबस्टर बनले. ज्यांनी ही सिरीयल पहिली त्यातील माहिरा खानचा रडका चेहरा आणि तिचा हा संवाद याचीच आठवण ठेवली. “ मम्मी आप ये क्या कह रही है? ”
" तिला काहीं सांगायचंय " या नाटकाचा टी वी वरचा प्रोमो पाहिलाय?
" यश, माझ्याशी बोलना," आपली तेजू म्हणते.
" असं बोल म्हंटल्यावर काय बोलणार, सुचायला हवं ना काहीतरी…" अस्ताद उत्तरतो.
" जोडीदाराशी काय बोलावं हे सुचायची गरज पडली, की समजावं संवाद संपत चाललाय.." तेजश्री म्हणते.
" तिला काहीं सांगायचंय " या नाटकाचा टी वी वरचा प्रोमो पाहिलाय?
" यश, माझ्याशी बोलना," आपली तेजू म्हणते.
" असं बोल म्हंटल्यावर काय बोलणार, सुचायला हवं ना काहीतरी…" अस्ताद उत्तरतो.
" जोडीदाराशी काय बोलावं हे सुचायची गरज पडली, की समजावं संवाद संपत चाललाय.." तेजश्री म्हणते.
" तिला काहीं सांगायचंय " या नाटकाचा टी वी वरचा प्रोमो पाहिलाय?
" यश, माझ्याशी बोलना," आपली तेजू म्हणते.
" असं बोल म्हंटल्यावर काय बोलणार, सुचायला हवं ना काहीतरी…" अस्ताद उत्तरतो.
" जोडीदाराशी काय बोलावं हे सुचायची गरज पडली, की समजावं संवाद संपत चाललाय.." तेजश्री म्हणते.
" तिला काहीं सांगायचंय " या नाटकाचा टी वी वरचा प्रोमो पाहिलाय?
" यश, माझ्याशी बोलना," आपली तेजू म्हणते.
" असं बोल म्हंटल्यावर काय बोलणार, सुचायला हवं ना काहीतरी…" अस्ताद उत्तरतो.
" जोडीदाराशी काय बोलावं हे सुचायची गरज पडली, की समजावं संवाद संपत चाललाय.." तेजश्री म्हणते.
" तिला काहीं सांगायचंय " या नाटकाचा टी वी वरचा प्रोमो पाहिलाय?
" यश, माझ्याशी बोलना," आपली तेजू म्हणते.
" असं बोल म्हंटल्यावर काय बोलणार, सुचायला हवं ना काहीतरी…" अस्ताद उत्तरतो.
" जोडीदाराशी काय बोलावं हे सुचायची गरज पडली, की समजावं संवाद संपत चाललाय.." तेजश्री म्हणते.
आगळा संवाद
गोरा कुंभार पायांनी मळतो माती,
गरगर फ़िरते चाक घड्यांची तिथे रास.
जगदीशाच्या नांमाचा करून उद्घोष,
कांतितेज अन् दरवळतो संतोष.
तन्मयता ती दिसे वेगळी प्रत्येकाला,
कुणी म्हणे शरण खरा परमेशाला-
कलावंत तो सेवेत कलेच्या बुडला !
घडे मोजता दिसे वेगळी पत्नीला !
पत्नी केवळ कुरतडते नखाने नाती,
मनीं पुसते -"कां केली मम आयुष्याची माती ?
सर्व घड्यांची रिक्त ठेवुनी पोटे- खंत कशी ना वाटे ?"
घडता अग्निदिव्य मांजर-पिल्लांचे वदला गोरा--
"उमगे सार्थक हेच जीवनाचे.
घडे रिकामे नसते तर नसती जगली ती
दैव नव्हे किमया ही कष्टांची !"