फोटो माॅर्फिंग
रविवारची मस्त सकाळ. खिडकीतून आत येणार्या गार वार्याने दामिनी ला जाग आली. तिने साईट टेबल वर ठेवलेला मोबाईल उचलून वेळ पाहिली. पावणे सात झाले होते. तास-दीड तास अजून झोप काढावी, या विचाराने पायाशी पडलेली चादर तिने अंगावर ओढून घेतली. पुन्हा झोपायचा प्रयत्न करत असतानाच, मोबाईलची रिंग वाजली.
१९९९-२००० हे वर्ष माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या त्यावेळी टीनएजर असणाऱ्या मुलामुलींच्या आयुष्यात फार मोठ्या बदलाचं होतं. घरातल्या फोनमधून चिर्रर्र चिर्रर्र असा आवाज करत आमच्या कम्प्युटरमध्ये इंटरनेट यायचं. आणि मग आम्हाला एक मोठं पटांगण बागडायला मिळायचं. सुरुवातीचे दिवस हे हॉटमेल आणि याहूचे होते. शाळा कॉलेजमधली गोड गोड प्रेमपत्र आता पासवर्ड प्रोटेक्टेड इमेलमध्ये येत असल्यामुळे अनेक जणांची सोय झाली होती. बरेच कवी मनाचे लोक आता तासंतास फोनवर गप्पा मारण्यापेक्षा जे वाटतंय ते पात्रात किंवा कवितेत लिहून पाठवू लागले.
आजच्या आम्हा तरुणांना प्रश्न पडतो कि फेसबुक नव्हतं तेव्हां लोक काय करत असतील ? त्यांच्या जीवनात काय अर्थ असेल ? सोशल नेटवर्किंग, चॅट, गटग हे काहीच नव्हतं का ?
या लोकांचा टाईमपास काय असेल ?
आणि त्याचं उत्तर मिळालं..
पहाच !
.
.
.
.
.
