२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या ८ चा रनरेट आहे. पिच की काय कमाल केली? बांग्ला फ्री खेळले. भारत नाही खेळू शकला.

शाकिब गेला. आता चान्सेस वाढलेत अन्यथा हारणे नक्की होते.

ड्रॉप्ड कॅचेस नडतायत. नाहीतर इथवर नसते पोहोचले. >>

म्हणजे तू म्हणत आहेस की मारू शकतात. आपण कॅच सोडले. आणि मी ही आपल्य इनिंग मध्ये तेच म्हणत होतो की टेम्परामेंटचा प्रश्न आहे पिचचा नाही. ८ च्या रनरेटने आपणही रन काढले नाहीत.

दोन कॅच. पॉईंट प्रुव्ह करण्याची घाई नाही. कारण आय डोन्ट हॅव्ह टू किल द किल्ड हॉर्स. बांग्लाबॅटिंग ने माझा पॉईंट आत्तापर्यंत पुरेसा प्रुव्ह केला आहे. अगदी ते पण ८ ने मारू शकतात, तर आपण मारू शकायला हवे होते.

आय डोन्ट हॅव टू कन्विस टू यु बुवा.

आता त्यांच्या चार विकेट पडाव्यात अन आपण जिंकावे.

काहीही Uhoh सुरूंगांनी भरलेल्या माईनफिल्ड्सवर धावताना एका माणसासाठी माईन्स उडाले नाहीत, म्हणून त्या माईनफिल्डवर धावू शकतो, किंवा धावणे शहाणपणाचे आहे, असे नव्हे.

बांग्लाबॅटिंग ने माझा पॉईंट आत्तापर्यंत पुरेसा प्रुव्ह केला आहे.>>>>> आता तू तसं ठरवलच आहे तर मग ठीक आहे. Lol
अगदी ते पण ८ ने मारू शकतात, तर आपण मारू शकायला हवे होते.>>>> असं तरे कोणी काहीही म्हणेल. जिथे धडधडीत दिसत आहे प्रॉबलेम कुठय तिथे भलत्या गोष्टीला कसं काय क्रेडिट द्यायचं?

हे लूज फिल्डिंग बघून अन एकंदरित आपले लूपहोल्स बघून आता शंका वाटायला लागली आहे पुढची. परत फक्त ऑन पेपरच चांगली आहे टीम असं होतं की काय?

आता तू तसं ठरवलच आहे तर मग ठीक आहे. हाहा
अगदी ते पण ८ ने मारू शकतात, तर आपण मारू शकायला हवे होते.>>>> असं तरे कोणी काहीही म्हणेल. जिथे धडधडीत दिसत आहे प्रॉबलेम कुठय तिथे भलत्या गोष्टीला कसं काय क्रेडिट द्यायचं?

>>>

पिच मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम आहे हे मला मान्य नाही. पिच वळते आहे. पण अगदीच न खेळण्यासारखी नाही. आणि अगदी बांग्ला पण तिथे चांगले खेळत आहे. ऑलमोस्ट सगळेच प्लेअर्स त्यांचे.

जी कॅच बुमराने सोडली तीने खूप फरक पडला असता का? हो आणि नाही.

पण बघा कॅच उडाली, आम्ही सोडली, पण दोष पिचचाच आहे हे म्हणणे मला मान्य नाही. तू कितीही Lol दिलेस तरी. त्यामुळे आपण अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री असू.

भारताने चुकीचे फटके मारून चुका केल्या. आपणही १४६ पेक्षा जास्त धावा काढू शकलो असतो. हे माझे म्हणणे आहे. तुला मान्य नाही, दॅट्स फाईन विथ मी. पण मी बोंब बिंब मारत नाहीये. फक्त तुझ्यापेक्षा वेगळे माझे मत आहे. इतकेच.

नेहरा ड्रॉप्ड तामिम, बुमराह ड्रॉप्ड तामिम, अश्विन ड्रॉप्ड सब्बीर/शाकिब ... ह्या सगळ्यांनीच त्याचा फायदा घेतलाय. तीन कॅचेस सोडणे परवडते का राव लो-स्कोरींग गेम मध्ये.

तिकडे सौम्याने हार्दिकचा कॅच कसला सही घेतला. हार्दिकही फ्रीली मारतच होता, पण त्यांनी काढली त्याची विकेट.

ते मारतायत आणि आपल्याला जमलं नाही हे प्रुव व्हायला बांग्ला नी आत्ता पर्यंत केव्हाच जिंकलेली हवी होती मॅच.
मी पुर्ण दोष पिच ला देत नाहीच आहे. आपणही मारायचा प्रयत्न केला, थोडंफार जमलं पण बांग्लानी टाईट ठेवली फिल्डिंग. आता त्यांनी सुद्धा अनलिश व्हायला बघितलं पण आपण महत्वाच्या संधी घालवल्या. इट्स आवर फॉल्ट बट नॉट टोटली बिकॉज ऑफ बॅटिंग.
विकेट गेली पण फोर पण. Sad

नेहरा ड्रॉप्ड तामिम, बुमराह ड्रॉप्ड तामिम, अश्विन ड्रॉप्ड सब्बीर/शाकिब ... ह्या सगळ्यांनीच त्याचा फायदा घेतलाय. तीन कॅचेस सोडणे परवडते का राव लो-स्कोरींग गेम मध्ये.>>>>> +१

बॉलिंग स्पॉट ऑन करत आहे अत्ता. उचलून मारु नाही देतेय. आधीची ती ओवर महागात पडली भुमराची.

Pages