Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
अतिशय दु:खद घटना.
अतिशय दु:खद घटना.
भयंकर बातमी ... सुन्न झाले
भयंकर बातमी ... सुन्न झाले आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी
अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी गेलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!
DGCA आणि Gujarat ATS यांनी हा घातपात होता का? या दृष्टीने तपास करणे आवश्यक आहे.
दुःखद घटना
दुःखद घटना
दुःखद घटना..
दुःखद घटना..
फार विचित्र डिप्रेसिंग वाटतेय
फार विचित्र डिप्रेसिंग वाटतेय कालपासून ही बातमी ऐकल्यावर. एअर इंडियाने किती वेळा प्रवास घडलाय आत्तापर्यंत! त्यांच्या कित्येक न चालणार्या गोष्टींना कितीही नावं ठेवली तर दरवेळी एअर इंडीयानेच प्रवास... कारण सोयीचं डायरेक्ट फ्लाईट !
ओव्हरॉल किती वाईट घटना घडत आहेत गेल्या महिन्याभरात. काय चालू आहे जगात
भयंकर बातमी. कालपासून
भयंकर बातमी. कालपासून सरभरायला झालय.
दुःखद घटना .
दुःखद घटना .
अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी गेलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!
personally पुढच्या वेळी विमानात बसताना कदाचित हे आठवून थोडे टेन्शन येईल का अशी भीती वाटतेय .
अतिशय दुःखद घटना..
अतिशय दुःखद घटना..
जीवन किती क्षणभंगुर आहे .. क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जाते. बातम्या वाचून मनाला सुन्न वाटतेय.
कुंडमळा ( पुणे- मुंबई रस्ता,
कुंडमळा ( पुणे- मुंबई रस्ता, बेगडेवाडी स्टेशनपासून दोन किमी) इंद्रायणी नदीवरचा पूल दुपारी कोसळला. बरेच पर्यटक वाहून गेले. दुचाकी गेल्याने पूल पडला असं बातम्यांत सांगत आहेत परंतू त्या पुलावर दर पाच मिनिटाला दुचाकी जात असतात. ( पर्यटकांच्या दुचाकी नव्हे.) तसेच मागे बांधावरून पाणी वाहते आहे त्यावरून कार्सही जातात बिनधास्त.
तो पूल फारच विचित्र होता,
बिचारे लोक, त्यांना कल्पना पण नसेल....
तो पूल फारच विचित्र होता, safety आजिबात नव्हती, पादचारी सहजपणे पुलावरून खाली पडेल असे gaps होते साईड च्या लोखंडी रेलिंग मधे.
हल्ली खूप पर्यटक जातात तिथे, पण लोकांसाठी काही सोय करणे, सुरक्षा वाढवणे हे सरकारी तत्वात बसत नाही ना. नंतर समिती बसवणे आणि भेटी घेऊन मिडियामधे चमकणे हे बसते.
उत्तराखंडमधील केदारनाथजवळ
उत्तराखंडमधील केदारनाथजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.
एकेक बातम्या हल्ली सुन्न करून
एकेक बातम्या सुन्न करून जातात
.
मृतांना श्रद्धांजली
मृतांना श्रद्धांजली
तो पूल धोकादायक आहे असं लिहिलेली पाटी दाखवत आहेत न्यूजमध्ये आता. खरंच तसं असेल तर हे अंगाशी आलेलं धाडस नाही का?
धोकादायक असलेला पूल तसाच
धोकादायक असलेला पूल तसाच वापरता ठेवण्यात प्रशासनाचा काय उद्देश असावा?
काय चालू आहे जगात>>> होना. जे
काय चालू आहे जगात>>> होना. जे वॉर पासून सुरु झाले ते रक्त चक्र AI क्रॅश, इन्द्रायणी पूल, ट्रेन मधून पडून लोक मेले, आयपीएल गर्दीत लोक चिरडून मेले.. हनीमून ला नवर्याला सुपारी देऊन मारले..काय काय सुरुये
केदारनाथ व आजुबाजुच्या भागात
केदारनाथ व आजुबाजुच्या भागात हल्ली ७-८ चॉपर क्रॅश तरी झाले असावेत. जुनी झालेली, सर्विसिंग नीट न केलेली वाहने वापरात असावी. सरकारी कंट्रोल ढिला
Pages