Submitted by अश्विनीमामी on 7 July, 2021 - 05:34
आज भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होतो आहे. २०१९ मध्ये कार्य भार संभाळ ल्यावर आज प्रथमच मंत्री मंडळात महत्वाचे बदल होत आहेत. काही मंत्री राजीनामा देउन पाय उतार झाले आहेत . काही नवे चेह रे आले आहेत. शपथ विधी आज सात तारखेला संध्याकाळी आहे.
लेबर मंत्री आरोग्य मंत्री ह्यांनी राजिनामे दिले आहेत.
https://www.ndtv.com/india-news/cabinet-reshuffle-santosh-gangwar-labour...
आपले सिंदिया राणे, देवेंद्र पण चर्चेत आहेत. गडकरी ह्याम्चे खाते राहणार का बदलणार?
त्या बद्दल पक्ष -निरपेक्ष चर्चा करण्या साठी धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माबोच्या पंतूंनी मामींच्या
माबोच्या साडेतीन पंतूंनी मामींच्या धाग्यावर देखिल वळवळ सुरू केली... बिचार्या मामी डोक्याला हात लाऊन बसल्या असतील आता.
कबाडेंच्या धाग्याला देखील या जंतांनी असेच भरकटवले होते.. मामींचा धागा पण याच कंपुतील एका महनिय व्यक्तीने भरकटवला हे तर सर्वांनी सप्रमाण पाहिले असेल. तरी माबो प्रशासन यांच्यावर कारवाई करणार नाही...
चोराची उलटी बोंब आणि
चोराची उलटी बोंब आणि ब्रिगेडीच्या नावापुढे टिंब
चोराची उलटी बोंब आणि
चोराची उलटी बोंब आणि ब्रिगेडीच्या नावापुढे टिंब>>>
राजब्रीदवाक्य!!
राजब्रीदवाक्य - 'श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा धौरीव राजते, यंदकसेविनी लेखवर्तते कस्य नोपरी '
हायला मृतभाषेत. आता कसा करावा? मृतभाषेत??? अ रा रा ...
कुनीतरी अर्थ सांगा ओ!
हे तर सर्वांनी सप्रमाण पाहिले
हे तर सर्वांनी सप्रमाण पाहिले असेल. तरी माबो प्रशासन यांच्यावर कारवाई करणार नाही...>>>>> एक पोल घ्या. ऋन्मेष करतो तसे, जमत नसेल तर ऋन्मेषची मदत घ्या.
<<<<<माबो प्रशासन यांच्यावर कारवाई करणार नाही..>>>>>>>
तुमच्या भाषेतले आम्ही साडेतीन जंतु / अनाजीचे पंतु आहोत. पण....
१) आम्ही कोणी इथे अश्लिल, शृंगारीक, शिवीगाळ असणारे लिखाण करतो का?
२) कोणाची अक्कल वा आय क्यु काढला आहे का?
३ ) वादाला सुरुवात आम्ही करतो का? जसे वारंवार तुम्ही अनाजी, पंचपळीपात्र, शेंडी, भिकमागे, देशाबाहेर हाकलले गेलेले असे लिहीत असता, तसे आम्ही लिहीतो का?
४ ) तुमचे मित्रवर्य / मित्रवृंद झंपु आणी काळीमाऊ , सतत गोडे वरण भात, आमटी भात असा विशेष उल्लेख करत असता. तसा आम्ही तुमच्या खाण्याचा उल्लेख करतो का?
५ ) झंपु बाळ कायम चिन्मय / तन्मय करुन बोलत असतं, तसे आम्ही सुलेमान, सलीम, नईम, हाजी असे बोलत असतो का?
६ ) मी अमुक ठिकाणी रहातो/ रहाते तिथे ये भेटायला, मग तुला बघतो/ बघते अश्या धमक्या देतो / देते का?
वरील प्रश्नांची उत्तरे द्या आधी, मग प्रशासनाला बोला.
लोकसंख्या विषयी कायदे करणार
लोकसंख्या विषयी कायदे करणार आणि मुस्लिम लोक कसे हिंदू ना संपवत आहेत हे सांगणार.>>>>>>> किती परस्पर विरोधी वाक्य आहे हे.
हीच तर सडकी डोकी तुम्हा
हीच तर सडकी डोकी तुम्हा साडेतीन जंतुंची. थेट बोलायला घाबरता म्हणुन हे असं मेलेल्या आईचे दुध पिलेला अन दुसर्यांच्या कष्टांवर अन्न खात पिढ्यानपिढ्या आयुष्य रेटलेला अनाजी पंत आजही त्याच्या विखारी पणतुंना समाजात ठेऊन वळवळत आहे. वळवळा... तुमची वळवळ अपेक्षित आहे.. कारण काल मटण फ्राय खाल्ला होता... तुम्हाला झोंबलं असेल ना..??
रश्मी.... सभ्य भाषा यांना कळत
रश्मी.... सभ्य भाषा यांना कळत नाही हे अजुन तुम्हाला कळलेले दिसत नाही!!
असो..... बाकी पंकजाताईंच्या दिल्ली ट्रीपकडे डोळे लावून बसलेल्या लोकांचा काय अंदाज?
आपणहून भेटायला गेल्यात? का बोलावणे आलेय दिल्लीहून?
युगपुरुष, जागतिक विचारवंत
युगपुरुष, जागतिक विचारवंत ह्यांच्या कुपडोक्यात जंत, वळवळ, अनाजी, वंश, रेशीम बाग ह्या पलिकडे ते विचार येतच नाहीत.
धागा कुठलाही असो ते "सवयीनी" पाय वर करतातच
राजब्रीदवाक्य - 'श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा धौरीव राजते, यंदकसेविनी लेखवर्तते कस्य नोपरी '
कुनीतरी अर्थ सांगा ओ!
माबोचे अनाजीपंतू फार वळवळलात
माबोचे अनाजीपंतू फार वळवळलात आज.. उद्यासाठी थोडा दम धरा..!!
सभ्यतेच्या बुरख्याखाली घटकंचुकी खेळणार अन इतरांना नाकाने कांदे सोलायला सांगणार ही या बाजीरावांची कर्तुकी
खपु, ब्रिगेडींची कसली आलीय
खपु, ब्रिगेडींची कसली आलीय सभ्य भाषा?
घरातील एक सदस्य राष्ट्रीय कार्यकारणीवर असेल तर बाकी सदस्यांना कुठलेच पद मिळत नाही, हे खरे आहे का? कारण पंकजा मुंडे या कार्यकारणीवर असल्याने प्रितम मुंडे यांना मंत्री पद मिळणे कठिण होते.
बापरे सात !!
बापरे सात !!
>>खपु, ब्रिगेडींची कसली आलीय
>>खपु, ब्रिगेडींची कसली आलीय सभ्य भाषा?<<
तेच म्हणतोय मी..... सविस्तर प्रतिसाद कसले लिहताय?.... टपली मारा आणि पुढे चला
उद्यासाठी थोडा दम धरा..!!>>>>
उद्यासाठी थोडा दम धरा..!!>>>> का युगपुरुषाचा वाढ दिवस हाय?
अर्थ सांगा ओ! "तिकड दिलाय" !
>>कारण पंकजा मुंडे या
>>कारण पंकजा मुंडे या कार्यकारणीवर असल्याने प्रितम मुंडे यांना मंत्री पद मिळणे कठिण होते.<<
धीर धरला तर सगळे मिळेल..... घाई केली तर खडसे व्हायला वेळ लागणार नाही
धाग्यावरील अनाजी पणतुंची वळवळ
धाग्यावरील अनाजी पणतुंची वळवळ थांबली .... मामींना हायसं वाटलं असणार...!!
अर्थ सांगा ओ १७व्या
अर्थ सांगा ओ १७व्या धर्मातले!!
पंकजा मुंडे दिल्लीहून मुंबईला
पंकजा मुंडे दिल्लीहून मुंबईला आल्या तर लगेच मिडियाने त्यांच्या सेना प्रवेशाची चर्चा सुरु केली!
Pages