Submitted by अश्विनीमामी on 7 July, 2021 - 05:34
आज भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होतो आहे. २०१९ मध्ये कार्य भार संभाळ ल्यावर आज प्रथमच मंत्री मंडळात महत्वाचे बदल होत आहेत. काही मंत्री राजीनामा देउन पाय उतार झाले आहेत . काही नवे चेह रे आले आहेत. शपथ विधी आज सात तारखेला संध्याकाळी आहे.
लेबर मंत्री आरोग्य मंत्री ह्यांनी राजिनामे दिले आहेत.
https://www.ndtv.com/india-news/cabinet-reshuffle-santosh-gangwar-labour...
आपले सिंदिया राणे, देवेंद्र पण चर्चेत आहेत. गडकरी ह्याम्चे खाते राहणार का बदलणार?
त्या बद्दल पक्ष -निरपेक्ष चर्चा करण्या साठी धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिरेक्यांपेक्षा लोकल
अतिरेक्यांपेक्षा लोकल दंगेखोर जास्त धोकादायक आहे , अतिरेकी कधीतरी येतो , ह्यांचे रोज काही ना काही सुरू असते
माठ अकार्यक्षम लोक मंत्री
माठ अकार्यक्षम लोक मंत्री म्हणून चालतील पण मुस्लिम नको, असा सूर आहे का?>>>>>>>>
अगदी वळणावर आलात !
फक्त हे काँग्रेस ला वर्षानुवर्षे मतदान करण्याअगोदर विचारायचं होत की स्थापने पासून आज पर्यंत मुस्लिम ला गृहमंत्रीपद दिले नाही ? .
तसंच रुबिया सईद स्वत: चालत
तसंच रुबिया सईद स्वत: चालत जाऊन अतिरेक्यांच्या गाडीत बसल्याचीही वदंता अजूनही आहेच तिथे. >>>>>>>>>
शिवाय तिला पळवून नेल्या नंतर त्या बस च्या ड्रायव्हर ने पोलिसांत तक्रार दिलीच नाही म्हणून शेवटी त्या अतेरिक्यांनी दोन तासानंतर स्वतःहून स्थानिक रिपोर्टर ला फोन करून सांगितले .
सगळे कसे नियोजित .......
अख्ख मंत्रीमंडल हिंदू असून एक
अख्ख मंत्रीमंडल हिंदू असून एक मुस्लिम मंत्री संभाळता येत नसेल तर खुर्च्या सोडा>>>>>>>>>>>
नक्कीच !!!!
पण आख्या आयुष्यात काँग्रेस ला गृहमंत्री सारख्या जबाबदार पदासाठी एक ही मुस्लिम व्यक्ती भेटू नये ?
विचार करण्यासारखी गोष्ट नाही का ?
https://theprint.in/india/no
https://theprint.in/india/no-muslim-minister-in-15-of-indias-28-states-o...
15 राज्यात सध्या एकही मुस्लिम मंत्री नाही
आले का रामराज्य ?
>>अगदी वळणावर आलात !<<
>>अगदी वळणावर आलात !<<
बाकी महाराष्ट्रात मलिक, मुश्रीफ मंडळी काय दिवे लावतायत ते दिसत आहेच
असो! ...... सोयीस्कररित्या जात, धर्म वगैरे बाहेर काढून इतरांना जातीयवादी म्हणण्याचे काही लोकांचे कसब वाखाणण्याजोगे आहे..... ढोंगी, दुटप्पी कुठले
आता मुस्लिम मंत्री नाहीच आहेत
आता मुस्लिम मंत्री नाहीच आहेत
अच्छे दिन आले आहेत.
अच्छे दिन आले आहेत.
राजकीय विरोधकांना शह देण्याचा विचार करून मंत्रीपद देण्यात येत आहेत.
(राजकीय स्वार्थ सर्वात महत्त्वाचा बाकी काय जनता कुठे पाहते.
जनता म्हणते हे राजकारण आहे असेच चालायचे.)
पंकजाताईंचे समर्थक फारच नाराज
पंकजाताईंचे समर्थक फारच नाराज आहेत म्हणे.
परवा तर पंकुताई फरशी
परवा तर पंकुताई फरशी पुसतानाचा विडीओ दाखवला जात होता.. त्यांचे ना मेकप ना डिझायनर कपडे.. केस देखील चंदेरी दिसत होते. काय वेळ आली महिला बाल कल्याण मंत्रायलावर. शॉपिंग आणि ब्युटीपार्लरचा किती खर्च वाचला.
त्या मानाने बुट्टी खूप
त्या मानाने बुट्टी खूप व्यवस्थीत रहाते. कुठे काही पाणी तुंबले तरी बघायला जात नाही त्यामुळे शिंतोडे उडुन मेक अप पण पुसला जात नाही.
अम्ब्रुता मामी तर दर
अम्ब्रुता मामी तर दर महिन्याला बोटोक्स करायची म्हणे सरकारी खर्चाने... त्यामुळे तेव्हाच्या फोटोत अन आताच्या फोटोत खूप फरक दिसतो. नवर्याला चिमटे काढ काढून त्याच्या कडून "पुन्हा येईन..पुन्हा येईन.. पुन्हा येईन.." असं ओरडून घेत होती म्हणे.
मामी हे शेवटचे लिहेते बरं का
मामी हे शेवटचे लिहीते बरं का इथे. या साठी नवीन धागा काढेन.
अहो डिजे हे तर काहीच नाही. परवा गाढवांचा एक गुच्छ बैलगाडीत बसला तर त्यांच्या आणी रिकाम्या सिलेंडरच्या वजनाने बैलगाडीच तुटली. वाईट मात्र बिचार्या बैलांचे वाटले कारण खरच त्यांच्या अंगात ताकद नव्हती. हे ८० ते १०० किलोचे लोक त्या बैलांवर भार झाल्यावर आणखीन काय होणार? त्यांनी नंतर तिथुन पळ काढला, त्या बैल मालकाला नुकसान भरपाई पण दिली नाही.
अरे महागाईचा निषेध करायचा होता, तर खटारा किंवा हातगाडी आणायची ना टिनपाटांनो ! हाफमॅड कुठले !
भाई जगताप, दुसर्यांदा पडले. आधी कुठल्याश्या ठिकाणी स्टेज कोसळुन पडले होते, परवा बैलगाडीतुन पडले. या लोकांना भलत्या लोकांच्या नादाला लागुन पडायची सवय का झालीय देव जाणे !
आणि परवा विधानसभा अध्यक्षांना
आणि परवा विधानसभा अध्यक्षांना आई-बहिणीवरून शिव्या घालणारे गिरिश महाजन आणि भाजपची मंडळी वैनींना खूप आदरणीय वगैरे असतील नाही का हो वैनी..??
कारण ओघाने आलेच.. आई-बहिणीवरून सभागृहात शिव्या घालणार्यांना समर्थन देणारा पोटफुग्या बैलोबा माठासारख्या गालात हसत होता..!!
डिजे, माझी वरची पोस्ट आहे ना,
डिजे, माझी वरची पोस्ट आहे ना, त्यातली सुरुवात बघा.
हे माझ्या प्रश्नाचं उत्तर
हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे..!!
धाग्यासाठी शुभेच्छा.... त्या निमित्ताने तरी लिहाल
पण मामींना का आणताय मध्ये?
पण मामींना का आणताय मध्ये? त्यांचा काय संबंध?
मामींनी वैनींना झापलं होतं
मामींनी वैनींना झापलं होतं मागे एकदा की त्यांच्या धाग्यावर काहीही खुसपटं काढून उगीच धाग्याचा विषय भरकटवू नका म्हणुन.
इतर धाग्यांवर वैनींनी अन त्यांच्या परमस्नेह्यांनी मिळून काही आयडींच्या प्रतिक्रियेत अदृश्य ज्ञातीवाचक शब्द शोधण्याचा खेळ करून प्रशासनाला ते धागे बंद पाडण्यास भाग पाडले आहे हे मामींच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेलं नसेल त्यामुळे त्यांनी वैनींना गेल्या आठवड्यात तंबी दिली होती.
मामींनी वैनींना झापलं होतं
मामींनी वैनींना झापलं होतं मागे एकदा की त्यांच्या धाग्यावर काहीही खुसपटं काढून उगीच धाग्याचा विषय भरकआवू नका म्हणुन.>>>>. अय्या डिजे, त्यात तुमचे पण नाव होते ते सोयीस्कररित्या इसरलात वाटतं ! फारच सिलेक्टिव्ह मेमरी बुवा तुमची. आणी सुरुवात तुम्हीच केली होती, ते पण इसरलात वाट्ट !
मी काहीच सुरुवात केली नहती..
मी काहीच सुरुवात केली नहती.. आणि मामींनी तुम्हालाच झापले होते.
कुणाला दुध का दुध किंवा पाणी का पाणी करायचे असेल तर या प्रतिक्रियेच्या आधीचे संभाषण वाचावे.. मामींनी वैनींचे नाव पहिल्यांदा घेतले आहे त्यातच काय ते आले.
Rashmi and dj please control and have separate bb for your fight. Keep the discussion to ministerial counsil here. This repetition is sickening.
Submitted by अमा on 8 July, 2021 - 02:22
-----------------------------
बेंबीच्या देठापासून ते शेंडीच्या टोकापर्यंत भकत असूनही निकालानंतर चित्र पालटले अन कुणाच्या ध्यानी-मनी नसतानाही उठा मु.मं. झाले हा अगदी अलिकडचा राजकीय इतिहास आहे हे अव्हेरून चालणार नाही.>>>>>> सतत तुम्ही ब्राह्मणांविरुद्ध जातियवादी लिहीत असता आणी परत वर मान करुन सांगता की मी फक्त अनाजीच्या विचार सरणीच्या लोकांना विरोध करतो. ही दुट्टप्पी गिरी काय दर्शवते ?
Submitted by रश्मी. on 8 July, 2021 - 02:12
Rashmi and dj please contro>>
Rashmi and dj please contro>>>>>>> दादा, स्वतःचे नाव तिथे असतांना देखील मामींनी वैनींना झापले होते असे लिहीलेत तुम्ही. बास करा आता. मामींनी लिहीले आहे ना वर ?
तुम्हाला इतरांच्या
तुम्हाला इतरांच्या प्रतिक्रियेत बादरायण संबंध जोडून बंमराक्षस दिसतो हे मामींना ठाऊक आहे म्हणुन त्यांनी तुम्हाला योग्य वेळीच झापलं... म्हणुन मग त्यांच्या परवानगीचे घोडे दामटवत तुम्ही तिथुन पुढे ३ वेळा स्वतःच दिलेलं लेखी निवेदन खोटं ठरवलंत वैनी
फडणवीसने तर विमान अन
फडणवीसने तर विमान अन हेलिकॉप्टर पाडलेत , तेही तीनदा
आता फक्त एक उपग्रह पाडायचा बाकी आहे.
Bjp च्या शासन काळात मग तो
Bjp च्या शासन काळात मग तो वाजपेयी असू नाही तर मोदी सर्व सामान्य लोकांची लूट करणे त्यांना कमजोर बनवणे हेच धोरण राहिले आहे.
टोल संस्कृती वाजपेयी नी चालू केली.सरकारी बँका ,कंपन्या ठरवून तोट्यात घालून त्या
चोर मित्रांच्या khashat घालण्याचे काम मोदी करत आहे.
उद्योग पती (प्रिय मित्र) सोडले तर समाजातील सर्व घटकांची वाट मोदी नी लावली आहे.
सर्व नाराज आहेत.
पण bjp शातिर आहे
चीन कसा भारताला त्रास देतो आहे
हे चीन पासून मित्र सर्व फायदे घेत आहेत तरी रड गाणे गाणार.
आणि मोदी चे मित्र चीन शी हात मिळवणी करून करोडो कमावणार
लोकसंख्या विषयी कायदे करणार आणि मुस्लिम लोक कसे हिंदू ना संपवत आहेत हे सांगणार.
आणि मूर्ख हिंदू परत लुटारू bjp ल मतदान करणार.
>>दादा, स्वतःचे नाव तिथे
>>दादा, स्वतःचे नाव तिथे असतांना देखील<<
मधल्या वेळेत नावापुढे अजुन एखादे टिंब वाढले असेल तर त्या प्रतिसादातल्या स्वताला ते डिसओन करत असतील
>>सर्व नाराज आहेत.<<
>>सर्व नाराज आहेत.<<
पूर्ण बहुमत = नाराजी?
हेमंत, घसरगुंडीवर सारखे बसु
हेमंत, घसरगुंडीवर सारखे बसु नका. तो मक्ता कामा यांचा आहे.
मधल्या वेळेत नावापुढे अजुन
मधल्या वेळेत नावापुढे अजुन एखादे टिंब वाढले असेल तर त्या प्रतिसादातल्या स्वताला ते डिसओन करत असतील >>>>
टिंबं पणतुंसाठी वाढलीत..
टिंबं पणतुंसाठी वाढलीत.. त्यांना इतरांची मोजायची सवय असते ना.. वळवळत असताना जंतांना दुसरा उद्योग तो काय..!!
मधल्या वेळेत नावापुढे अजुन
मधल्या वेळेत नावापुढे अजुन एखादे टिंब वाढले असेल तर त्या प्रतिसादातल्या स्वताला ते डिसओन करत असतील >>>>
प्रचंड सहमत!!!
Pages