अनेक वर्षे हे पुस्तक घरात होते पण वाचायचा योग आला नाही. पण काही दिवसापूर्वी 'राग दरबारीचे लेखक श्रीलाल शुक्ल यांचे निधन' अशी बातमी आली आणि बघूया तरी काय आहे ते या विचाराने वाचायला घेतले.
'शहर का किनारा, जिसे छोडते ही भारतीय देहातों का महासागर शुरु होता है' या पहिल्या वाक्यातच या पुस्तकाने माझ्यावर जो कब्जा मिळवला तो शेवटपर्यंत.
या पुस्तकची भाषा हा त्याचा सर्वात धमाल भाग आहे. वन-लायनर पंचेस, झणझणीत म्हणी आणि सणसणीत उपहास; काही उदाहरणे पहा
'उस ट्रक को देखते ही पता चलता था की उसका जनम सिर्फ सडकोंपे बलात्कार करने के लिए हुआ है'


(खुप वाईट वाटले)