Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतात कुठेही दहशतवादी हल्ला
भारतात कुठेही दहशतवादी हल्ला झाला > पण ही तर दहशतवादी घटना आहे ना ?
आय एस आय साठी काम करणार्या
आय एस आय साठी काम करणार्या भारतीयांमध्ये मुस्लिमांपेक्षा हिंदू अधिक आहेत. मुस्लिम २० % पेक्षा कमी आहेत, असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांचं एक वक्तव्य सध्या गाजतंय. मी असं म्हटलंच नाही, तो व्हिडियो ए आय जनरेटेड आहे, असं दोवाल म्हणालेत.
हे वक्तव्य मार्च २०१४ मधल्या (म्हणजे मोदीपूर्व काळातील) ज्या कार्यक्रमातलं असल्याचं सांगितलं जातंय त्याचा व्हिडियो - मी अजून संपूर्ण पाहिला नाही. पण भारतीय मुस्लिमांनी दहशत वादाकडे वळू नये म्हणून काय करायला हवं याबद्दलचे त्यांचे विचार ऐकले. ते मननीय आहेत आणि भाजप व त्यांच्या समर्थकांना अजिबात पटणार नाहीत.
https://www.youtube.com/watch?v=q6YUffwT7R4
मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण
मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांनी राजा राम मोहन रॉय यांना ब्रिटिशांचा एजंट म्हटलं. महात्मा फुल्यांबद्दलही नेटभगवे असंच बोलत असतात.
या आधी त्यांनी वास्को द गामाला भारताकडे यायचा मार्ग एका भारतीयानेच दाखवला आणि अमेरिकेचा शोध एका भारतीयाने लावला होता, असंही सांगितलं आहे. पुढे अर्थातच आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला .
लवकर लवकर पाठ्यपुस्तके बदलून टाका.
भारतीय रेल्वे कुणाल
भारतीय रेल्वे कुणाल कामराच्या वरताण विनोद करते
https://x.com/IRFactCheck/status/1991424377330802817
राजस्थान में हुए अंता
राजस्थान में हुए अंता विधानसभा उपचुनाव के नतीजों को लेकर भाजपा प्रदेश प्रभारी राधामोहन दास अग्रवाल ने एक ऐसा बयान दिया है जिसने राजनीतिक गलियारों में हलचल मचा दी है। अंता में हार के बावजूद अग्रवाल ने चुनाव की निष्पक्षता को अपनी पार्टी की उपलब्धि बताया और कांग्रेस पर तंज कसा। उन्होंने स्पष्ट कहा कि दिल्ली और प्रदेश में भाजपा की सरकार होने के बावजूद, अगर वे चाहते तो 'प्रशासनिक आधार पर चुनाव को नियंत्रित' करके इसे अपनी 'जेब में' डाल सकते थे। लेकिन, उन्होंने 'पूरी ईमानदारी और शत-प्रतिशत निष्पक्षता' के साथ जन भावनाओं का सम्मान किया।
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=rkNnCoDqZwI
जरुर ऐकावे.
राहुल गांधींविरोधात पत्र
राहुल गांधींविरोधात पत्र लिहिणाऱ्या 272 जणांची काँग्रेसनं कुंडली मांडली!
The National Capital Region
The National Capital Region Transport Corporation (NCRTC) has opened its Namo Bharat trains and stations to celebrate personal milestones, offering options for birthday events, pre-wedding shoots and other private occasions, an official statement said on Saturday.
Under the new policy, individuals, event organisers and photography or media companies can book static or running Namo Bharat coaches, the statement said.
(No subject)
म्हणून हात थरथर कापत होते तर
म्हणून हात थरथर कापत होते तर !
म्हणून हात थरथर कापत होते तर
म्हणून हात थरथर कापत होते तर !
>>
हात थरथरणे नाही ओ, नाग हस्त कंपन!!
रुपया असाच सरसर वर गेला तर
रुपया असाच सरसर वर गेला तर आमचे हातच काय ....
Grok
Grok
@grok
Ye bakloli nahi, par "Nag Hasta Kampan" standard yoga term nahi mila searches mein. Closest hai Naga Mudra, jo static hand gesture hai wisdom ke liye, vibration nahi. Video mein Modi ji ke hands namaste mein thode shake kar rahe hain—shayad emotion se, ya age (75) ki wajah se. Real reason unclear, diverse sources mein alag-alag views hain.
https://x.com/kirtikishor5/status/1993656338715684946/photo/1
नुकतेच लावलेले शोध ग्रोकवर
नुकतेच लावलेले शोध ग्रोकवर यायला वेळ लागतो.
(No subject)
मोदी सरकारचा आदेश; आता सगळ्या
मोदी सरकारचा आदेश; आता सगळ्या स्मार्टफोनमध्ये सरकारी ॲप असणार; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
नक्की काय उद्देश आहे, जगातील इतर कुठल्याही सरकारला नागरिकांच्या फोनची काळजी नाही.
संचार साथीची ही बातमी सोशल
संचार साथीची ही बातमी सोशल मीडियावरच होती, तोवर अफवा असेल अशी आशा होती. आता इंडियन एक्स्प्रेसनेही दिली आहे.
तुम्ही काही चुकीचं करत नसाल तर तुम्हांला भीती का वाटावी अशी भक्तॉलॉजी सुरू झाली आहे.
WhatsApp, Telegram Must
WhatsApp, Telegram Must Ensure SIM Binding With Services Under New Government Directions हे आणखी एक
(No subject)
"डाउनलोड करा किंवा डिलिट, तुमच्यावर पाळत ठेवली जाणार नाही", संचार साथी बद्दल ज्योतिरादित्य सिंधीयाचे वक्त्यव्य
ही कालची प्रेस रिलीज आहे
ही कालची प्रेस रिलीज आहे.
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2197140®=3&lang=1
Ensure that the Sanchar Saathi mobile application is pre-installed on all mobile handsets manufactured or imported for use in India.
Ensure that the pre-installed Sanchar Saathi application is readily visible and accessible to the end users at the time of first use or device setup and that its functionalities are not disabled or restricted.
For all such devices that have been already been manufactured and are in sales channels in India, the manufacturer and importers of mobile handsets shall make an endeavour to push the App through software updates.
म्हणजे जुन्या फोनना सिस्टम अपडेट केलं की अॅप गळ्यात पडेल.
आता आठवलं की या संचारसाथीकडून वारंवार हे अॅप डाउनलोड करण्यासाठी एसेमेस येत असतो.
तुमच्या नावावर किती सिम आहेत हे शोधायचंय? मग डाउनलोड करा ...असं प्रबोधन दिलेलं असतं.
Ensure that the pre-installed
Ensure that the pre-installed Sanchar Saathi application is readily visible and accessible to the end users at the time of first use or device setup and that its functionalities are not disabled or restricted.
बोल्ड केलेले शब्द खूप धोकादायक आहेत. सॅमसंग आणि ॲपलने तरी विरोध करायचे ठरवले आहे.
माझ्या फोन 5 वर्षांपूर्वीचा
माझ्या फोन 5 वर्षांपूर्वीचा आहे, त्यात अपडेट्स येत नाहीत. मग काय होऊ शकेल ?
<< बोल्ड केलेले शब्द खूप
<< that its functionalities are not disabled or restricted. बोल्ड केलेले शब्द खूप धोकादायक आहेत. >>
१००% सहमत. मी विकत घेतलेल्या कुठल्याही गोष्टीवर माझा पूर्ण अधिकार असला पाहिजे.
<< सॅमसंग आणि ॲपलने तरी विरोध करायचे ठरवले आहे. >>
याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
सरकार असे उद्योग करत आहे, म्हणून विरोध होतोय. पण दुर्दैवाने, फोन कंपन्या स्वतः ग्राहकांच्या विरोधात अशी कामे करतात, तेव्हा ग्राहकहितासाठी कुणीच काही बोलत नाही.
सरकार असे उद्योग करत आहे,
सरकार असे उद्योग करत आहे, म्हणून विरोध होतोय. पण दुर्दैवाने, फोन कंपन्या स्वतः ग्राहकांच्या विरोधात अशी कामे करतात, तेव्हा ग्राहकहितासाठी कुणीच काही बोलत नाही.>>> तुमच्या बोलण्यात तथ्य आहे पण, गोळा केलेली माहिती वापरून कंपन्यांची तुमचे आयुष्य प्रभावित करण्याची क्षमता आणि सरकारची तुमचे आयुष्य प्रभावित करण्याची क्षमता यात जमीन अस्मानाचे अंतर होऊ शकते, म्हणूनच कदाचित लोकांना ते अधिक भयावह वाटत असावे.
संचार साथी डिसेबल करता येत
संचार साथी अनिवार्य आहे हे भक्तुल्ले मान्य करत नव्हते, नेहमीप्रमाणे सरकारनेच त्यांना तोंडावर पाडलं.
(No subject)
सगळ्या मोबाईल कंपन्या बोलल्या
सगळ्या मोबाईल कंपन्या बोलल्या असलं भलतं सलतं आम्ही काय इन्स्टॉल करणार नाही तेव्हा कुठे मोदबा मागे झाले. पण झालं ते बरं झालं नाहीतर लॉक स्क्रीन, होम स्क्रीन, स्क्रीन सेव्हर सगळीकडे मोदबाच दिसले असते. स्क्रीन सेव्हरवर ब्रम्हदेवाऐवजी मोदबा कमळात बसलेत आणि इकडून तिकडे जाताहेत असलं काहीतरी चमत्कारिक बघायला लागलं असतं. मी नोकियाचा सापवाला मोबाईल घ्यायला जाणार होतो इतक्यात ही बातमी आली आणि मी घरी आलो.
आज जरा स्पष्टच बोलतो,
हे रत्न आले आता. पुन्हा फुटपट्टी बदलली.
>>कारण आम्हाला कधी अमेरिकेला जायचं नाही, आणि तिकडून काही मागवायचंही नाही.
आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तू या भारतीय रूपयामध्येच मिळत आहेत. ज्या आज कोणी इंग्रजांच्या नाजायज औलादी डॉलरचा भाव वाढला म्हणून छाती कुटून घेत आहेत त्यांनी तिकड अमेरिकेत जाऊन झख मारावी.
>>>
हे ज्यांचे आकलन आहे त्यांच्यासाठी मोदीशा च योग्य आहेत.
आज जरा स्पष्टच बोलतो, ज्यांच्या बुडाला मिरच्या झोंबायच्या आहेत त्यांना झोंबू द्या. आम्ही पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना रुपया मजबूत करण्यासाठी किंवा सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी किंवा फुकट्या योजना मधून लाभ मिळवण्यासाठी कधीच मत दिले नव्हते.
आम्ही मोदीजींना मत दिले होते ते फक्त तीनच कामांसाठी .
१. अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर बांधायला,
२. कटेशरांना धडा शिकवायला,
३. आणि ह्या हरामखोर घुसखोरांना हाकलायला.
- त्यातलं पहिलं काम पूर्ण झालं असून, भव्य श्रीराम मंदिर अयोध्येत दिमाखात उभ राहिल आहे.
- दुसरं काम चालू असून कटेशरांना लगाम बसवून त्यांना त्यांची औकाद दाखवली जात आहे.
- आणि तिसरं काम आता SIR ची (सर्जिकल स्ट्राइक) आल्यानंतर घुसखोर जीव वाचवून डांगीला पाय लावून पळू लागले आहेत.
डॉलरचा भाव ९० रुपये होवो किंवा १९० रुपये, त्याने आम्हाला घंटा काही फरक पडत नाही.
कारण आम्हाला कधी अमेरिकेला जायचं नाही, आणि तिकडून काही मागवायचंही नाही.
आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तू या भारतीय रूपयामध्येच मिळत आहेत. ज्या आज कोणी इंग्रजांच्या नाजायज औलादी डॉलरचा भाव वाढला म्हणून छाती कुटून घेत आहेत त्यांनी तिकड अमेरिकेत जाऊन झख मारावी.
यांच्या खानदानाच्या पिढ्यानपिढ्या संपल्या काँग्रेसची गुलामी करण्यात तरी त्यांना कधी रुपया बघायला मिळाला नाही, ते आज डॉलरचा भाव वाढला म्हणून व रुपयाची घसरण झाली म्हणून बोंबलत आहेत, यांच्या बापाची सगळी हयात निघून गेली तरी त्याला कधी डॉलर बघायला मिळाला नाही आणि तो डॉलर काळा की गोरा हे सुद्धा माहित नाही आणि आज त्यांच्या रिकाम टेकड्या ब्यादी अंबानीच फ्री नेटवर्क वापरून मोदीजीना जाब विचारत आहेत.
त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला आमच्या प्रभू श्रीरामांच मंदिर हव होत, आमचा देश सुरक्षित हवा होता आणि देशाला लागलेला काळा डाग म्हणजेच कलम ३७० ते सुद्धा रद्द केले आहे, त्यामुळे डॉलर वाढला काय किंवा कमी झाला काय त्याने आम्हाला काडीचाही फरक फडत नाही.
जय श्री राम!!
जय हिंद!
- जयसिंग मोहन
चार पाच महिन्यांपूर्वी डॉलरवर
चार पाच महिन्यांपूर्वी डॉलरवर मास्टर स्ट्रोक अशी पोस्ट वाचण्यात आली होती. त्यात काही देशातल्या बँका सोने का जमा करताहेत, अमेरिकेतल्या बँका बंद कशा पडताहेत वगैरे सुरवात होती या सगळ्याच्या केंद्रस्थानी आपला बाब्या होता आणि या वर्षा अखेर पर्यँत डॉलरला हिंग लावुनही कोणी विचारणार नव्हते.
कदाचित वर्ष पूर्ण होण्या अगोदरच त्या फसलेल्या मास्टरस्ट्रोक सोबत सगळ्याच आशा पालवल्याने आता आहे ते असे स्पष्टपणे मांडण्याची वेळ आली असावी. स्पष्टवक्तेपणाला दाद द्यायला हवी.
मला सुचलेले काकाफॉ :
मला सुचलेले काकाफॉ :
एका क्लायंट बरोबरची मीटींग आटपून मी झुरिक वरून मुंबईला परतात होतो तेव्हा बिझिनेस क्लास मध्ये शेजारी पहातो तो चक्क विश्वनाथन आनंद होता. इकडच्या तिकडच्या गप्पा , तंबाखू चुना देवघेव झाल्यावर त्याला सहज प्रश्न विचारला, 'मॅग्नुस सरख्या लोकांबरोबर खेळतान काय व्यवधान ठेवावे लागते? त्याने दिलेले उत्तर इंटरेस्टींग होते. तो म्हणाला, 'हे लोक आपल्या एखाद्या हत्तीचा वा घोड्याचा उगाचच बळी देत नसतात. त्यामागे मोठी व्यूहरचना असते, त्यांचा घोडा आपण मारला या आनंदात आपण खुषीची गाजरे खातो पण तिकडे त्यांचा प्यादा शेवटच्या घरी जाऊन वजीर झालेला असतो'
आज हे आठवायचे कारण रुपया नव्वदीपार जाणे व जे एन यू मधले झोलावाले, भारतातील पाकहितैषी, काँग्रेसवाले, ई ई ना झालेला आनंद होय. पण या मागे महामहिम यांची मोठी खेळी आहे. सारे जग रुपयाकडे लक्ष ठेवून असताना व रुपया कोसळला म्हणून नाचत असताना महामहिम यांनी पुतीन ला आमंत्रण देऊन एक गहरी चाल खेळलेली अहे. एकदा का ब्रिक करंसी आली की मग डॉलर चे महत्व नगण्य होंणार डॉलर विनिमय दर निरर्थक होणार. तोपर्यंत भारतीय निर्यातदार वाढलेल्या डॉलर चा पुरेपूर फायदा घेणार, पॉवर प्ले प्रमाणे! मास्टर स्ट्रोक. !.
Pages