ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

आणि हिंदू धर्मच सर्वात प्राचीन असल्याने तो सर्व धर्मामपेक्षाही जुनाच ठरतो)
>> हे कंसात लिहायची काय गरज? हे सगळ्यांना ठाऊक आहे.

३७० च्या निम्मित्याने पाकिस्तानची बाजु भारतीय न्युज पेपर मध्ये लेख लिहुन मांडणारी शोभा डे !!
भारतात तुकडे गॅंग Active आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाल !! पाकिस्तानच्यावतीने भारतीय न्युज पेपर मध्ये लेख लिहीणारे लोक भारतात आहेत ह्यावर लोकांचा पुर्वी विश्वास नव्हता.
पाकिस्तानच्या सरकारी अधिकारी अब्दुल बासितनेच हे गुपित उघड कल आहे !!
भारतात शोभा डे सारखे लेखक आहेत जे पाकिस्तान कडुन पैसे घेउन भारताविरुद्ध लेख लिहीतात. असे अनेक लोक आहेत ! पैश्यासाठी हे लोक कुठल्याही लेव्हलला जातील !! ह्या देशद्रोही लोकात एक महाराष्ट्रियन शोभा डे असणे दुःख्ख दायक आहे !!

पाकिस्तानच्या सरकारी अधिका-यावर विश्वास ठेवणारे आणि आपल्याच नागरिकांवर अविश्वास व्यक्त करणारे नवे देशभक्त पहायला मिळाले.

पाकिस्तानातले सध्याचे सरकार हे आरएसएस प्रणित असून इम्रानखान हा पाकिस्तानातल्या आरएसएसचा प्रचारक होता. त्यामुळे तिथले सध्याचे प्रशासन हे आरएसएसच्या म्हणण्यानुसार वाटेल ते बरळत आहे
Submitted by लाजेश ३८८ on 5 August, 2019 - 9:16 >>>

अशी पोस्ट आली कि बोलू यावर.

अस्तानितील निखारे जे आहेत त्यांचा बंदोबस्त सरकारनी युद्ध पातळीवर केला पाहिजे .
हीच लोक देशासाठी जास्त घातक आहे .
शहरी नक्षलवादी,ढोंगी पुरोगामी,हे नेहमीच देशाविरुद्ध भूमिका घेत आहेत त्यांचा एकसंघ भारतावर विश्वास नाही भारताचे असंख्य तुकडे करणे हे ह्या लोकांचं ध्येय आहे असच वर्तन त्यांच्या कडून होत आहे .
स्वतः विचारवंत समजणारे तथाकथित बुद्धिवादी ह्या देशद्रोही लोकांची तळी नेहमीच उचलत असतात आणि जनतेचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असतात

पाकिस्तानच्या सरकारी अधिका-यावर विश्वास ठेवणारे आणि आपल्याच नागरिकांवर अविश्वास व्यक्त करणारे नवे देशभक्त पहायला मिळाले.

नवीन Submitted by कांदामुळा on 13 August, 2019 - 11:43 >>>

तो लेख पण पाकिस्तानी अधिकार्यान्नी लिहिलेला की काय? की शोभा डे वर संमोहन करुन तिच्याकडुन पकिस्तानी अधिकार्यांनी लिहुन घेतला?

बुद्धीवंचितांकडून बुद्धीजिवींचा द्वेष व्हावा यात नवल ते काय ?

बुद्धीजीवी लोक आणि देशभक्ती याचा परस्परसंबन्ध काय ? हा प्रश्न विचारला तर एकही स्वघोषीत बुद्धीजीवी उत्तर देउ शकणार नाही.

३७० ची नखे हटवल्यानन्तर साकिनाक्याची समस्या राष्ट्रीय स्तरावर मांडुन स्वतःचे हसे करुन घेणारी पत्रकार ज्यांना बुद्धीजीवी वाटते अशा बुद्धीवन्चितांची मला कीव येते.

पूरग्रस्तांसाठी मदतीला धावून जातात ते देशद्रोही, आणि पूराच्या काळात महाजनादेश यात्रा, हिंदू मुस्लीम करत बसतात ते देशप्रेमी नागरीक ही व्याख्या आता सर्वांना ठाऊक झाली आहे.

चला विषय बदलला म्हणजे युक्तीवाद करणारा निरुत्तर झाला !

३७० च्या निमित्ताने शोभा डे या पत्रकार महिलेचा पर्दाफाश झालाय. तिने कुठला लेख लिहिला हेही बसित ने सांगितल.
आता बुद्धिजीवी म्हणुन कितीही सारवासारव केली तरीही भुतकाळ बदलता येणार नाही. तो लेखही सध्या टाईम्स वर उपलब्ध आहे, त्यामुळे बुद्धीजीवीन्चे जाम वान्दे झालेत. अणि त्यान्चे बुद्धीवन्चित चेले लन्गड्या समर्थनात गुन्तलेत.

३७० ची नखे हटवल्यानन्तर साकिनाक्याची समस्या राष्ट्रीय स्तरावर मांडुन स्वतःचे हसे करुन घेणारी पत्रकार ज्यांना बुद्धीजीवी वाटते अशा बुद्धीवन्चितांची मला कीव येते.
नवीन Submitted by मी-माझा on 13 August, 2019 - 12:02
<<

डोक्यावर पडलेली बाई आहे ती, शोभा डे.

मराठी सिनेमा थिएटर मध्ये ठराविक वेळेला लावला पाहिजे हा सरकारी निर्णय जेव्हा झाला होता तेव्हा सुद्धा ही बाई मूर्खा सारखी बडबडली होती

"Mumbai: Responding to allegations made by former Pakistan High Commissioner to India Abdul Basit, that he influenced Shobhaa De's writings on Kashmir, the columnist has called his statements "dangerous, malicious".

De said she is a patriotic Indian and feels "deeply insulted" by the claims made by Basit, who was appointed as Pakistan's High Commissioner to India in 2014 and served in the post for four years.

De said she is a patriotic Indian

तुकडे गॅंगच्या ह्या सभासदाची पाकिस्तानने जामच गोची करुन टाकलेली आहे !! ह्यांना आता
स्वताला " देशभक्त " आहोत अशी शीवी स्वःतालाच द्यायला लागत आहे !!

70 वर्ष 370 आणि 35 A चे घटनात्मक संरक्षण काश्मीर होते .
केंद्र सरकार भरघोस निधी ह्या राज्याला देत होते तरी रोज तिथे हिंसचारच्या घटना होत होत्या ..
रोजचा हिंसाचार,गोळीबार त्या मुळे काश्मिरी नागरिक रोज दहशती मध्ये जगत होते आणि विशेष अधिकार असल्यामुळे केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्या मध्ये मर्यादा होत्या ...
काश्मीर ची सर्वसामान्य जनता मात्र हिंसाचारात होरपळून निघत होती .
राज्य सरकार अतिरेकी लोकांना मदत करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करत नव्हतं आणि केंद्र कायद्याच्या चोकटतीत अडकल होते .
सामान्य लोकांना जीवन जगणे मुश्किल झाले होते मुठभर देशद्रोही लोकांनी काश्मीर चा नरक केला होता .
काश्मीर ची जनता मुस्लिम असल्यामुळेच
काँग्रेस नी ह्या प्रश्नात लक्ष घातले नाही त्यांना भीती वाटायची कारवाई केली की मुस्लिम समाज नाराज होईल पण त्यांना हे माहीत नाही मुठभर अतिरेकी देशद्रोही आहेत बाकी मुस्लिम समाज ह्या मातीशी इमान बाळगून आहे आणि त्यांनी भारता साठी किती तरी वेळा कुर्बाणी सुद्धा दिली आहे .
आता bjp सरकारनी दोन्ही कलम रद्द करून मुठभर देशद्रोही लोकांची रवानगी तुरुंगात करण्याचे ठरवले आहे त्यामुळे बहुसंख्येने असलेले मुस्लिम देशबांधव काश्मीर मधील खूप खुश असतील .
पण ते नाराज आहेत असं खोटं प्रचार करायचा उद्योग देशद्रोही करत आहे त्या मध्ये एक शोभा डे सुद्धा

भारतातल्या इतर रज्यांमधल्या लोकाना ३७० मधिल तरदुदी काढून टाकल्या मुळे नक्की कशाचा आनंद झाला आहे? कश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा झाला आता पाकिस्तानला त्यात नाक खुपसता येणार नाही अणि त्याचे काही सुरक्षेच्या दृष्टीने फ़ायदे आहेत इथपर्यंत समजण्या सारखे आहे पण एवढा उन्माद दाखवण्याची खरच गरज आहे का?
अश्या उन्मादी वागण्याने आपण बावचळलेल्या बाकाश्मिरी लोकांचा अपमान तर करत नाही याचा विचार करायला हवा.

भारतातल्या इतर रज्यांमधल्या लोकाना ३७० मधिल तरदुदी काढून टाकल्या मुळे नक्की कशाचा आनंद झाला आहे.

चुकीचा विचार करताय.
ह्या निर्णयावरून भारत सरकारला (bjp सरकारला नाही त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाचं सरकार असतं तरी) चुकीचं ठरवून जे टीका करत होते त्याची प्रतिक्रिया म्हणून लोकांनी सरकारचे समर्थन केले. आनंद झाला म्हणून नाही तर पाकिस्तान सारख्या बिलकुल विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसलेला देशाला जगात भारताला दोषी ठरवू नये म्हणून भारत मातेच्या पुत्रांनी जोरदार समर्थन केले सरकारच .

अश्या उन्मादी वागण्याने ?
कोण उन्मादी वागत आहे हे बघायच असेल तर सुषमा स्वराज ह्यांना रविश कुमार किंवा कै मनोहर पर्रिकरांना विनोद दुआ ह्यांची श्रद्धांजली चा कार्यक्रम बघावा !!
अशोक स्वाईन नावाचा युरोप मध्ये शिकवणारा एक प्राध्यापक आहे. सुषमा स्वराज ह्यांच्या मृृृृत्यु पश्चात अशोक स्वाईन जे बोलला आहे त्याने सर्व भारतीयांची मान खाली गेली ! अशोक स्वाईन हा JNU मध्ये शिकलेला आहे हे त्याने सिद्ध केलेले आहे !

पाकिस्तान चे काश्मीर वर जर प्रेम असते तर त्यांनी देश नाजूक स्थिती मधून जात असताना काश्मीर वर आक्रमण केलेच नसतं .
स्थिरस्थावर झाल्यावर काश्मीर ला वेगळ्या देशाचा दर्जा ध्या ही मागणी केली असती तर भारताने सुद्धा विरोध केला नसता.
पण त्यांनी आक्रमण केले .
पाकिस्तान मध्ये पठाण लोकांचे वर्चस्व आहे आणि उर्दू भाषा लोकांचा वरचष्मा आहे त्या मुळे पूर्व पाकिस्तान ज्यांची भाषा बांगला होती त्यांच्या वर त्यांनी अतोनात अत्याचार केले (धर्म एक असून सुद्धा) शेवटी भारताने हस्तक्षेप करून त्यांची जाचातून सुटका केली .
तसेच कश्मिर पाकिस्तानच्या ताब्यात गेले असते तर जे स्वतंत्र ,सुविधा ,पैसा भारताने दिला त्याच्या विरूद्ध ते वागले असते आणि काश्मिरी लोकांचे खूप हाल केले असते हे बहुसंख्य काश्मिरी लोकांना माहीत आहे .
पण भारतात राहणारे अस्तीनेतील निखारे हे मुध्ये कधी चर्चेत घेणार नाहीत .
मुठभर अतिरेकी समाज द्रोही लोकांचे समर्थन करण्यात धन्यता मानणारे आहेत .
त्या पाठी फक्त भारत द्वेष आणि हिंदू द्वेष हेच कारण आहे .
पण खेडेगाव मध्ये २०० हिंदू कुटुंब मध्ये एकाधाच मुस्लिम कुटुंब असते पण त्या लोकांना कधीच जीविताची किंवा मालमत्तेच्या नुकसानीची भीती वाटतं नाही हे सत्य जगा समोर आणवस वाटत नाही

सहमत

"शोभा डे" ची शोभा !!
भारता विरुद्ध लेख लिहुन स्वःताला संतुलित म्हणवुन घेण्याच्या नादात "शोभा डे" ची शोभा झालेली आहे !!
शोभा डे ने लिहीलेला लेख पाकिस्तानातल्या वेबसाईटस नी भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी वापरलेला आहे !! अश्या प्रकारे लेख लिहुन शत्रुला मदत करण्यापेक्षा गप्प रहाणे उचित , नाही का ?
अश्या प्रकारचे लेख या पुर्वीही संतुलित लोकांनी लिहुन भारताची बाजु कमकुवत केलेली आहे !! त्याचे ताजे उदाहरण. करण थापर नावाच्या पत्रकाराने कुलभुषण यादव ह्या पाकिस्तानाने पकडुन जेल मध्ये बंदी केलेल्या माणसा बद्दल लेख लिहीला,
कुलभुषण यादव हा राॅ चा हेर असुन पाकिस्तानात अतिरेकी कारवाया करायला भारताने पाठवलेला होता असा पाकिस्तानचा दावा ! पाकीस्तानचा दावा खोटा असुन कुलभुषण यादव हा नेव्हीचा रीटायर्ड अधिकारी असुन ईराण मध्ये व्यापारासाठी गेलेला असताना पाकिस्तानने त्याचे अपहरण केले व त्याच्यावर राॅ चा हेर असुन पाकिस्तानात अतिरेकी कारवाया करायला भारताने पाठवलेला होता असा आरोप ठेवला !
करण थापरने कुलभुषण यादव हा राॅ चा हेर असुन पाकिस्तानात अतिरेकी कारवाया करायला भारताने पाठवलेला होता असा दावाच आपल्या लेखात केला !! पाकिस्तान विरुद्ध भारताने जेंव्हा आंतर राष्ट्रिय कोर्टात केस केली तिथे पाकिस्तानच्या वकिलांनी करण थापरने लिहीलेल्या लेखाचा पुरावा म्हणुन आपली केस स्ट्रांग करण्यासाठी वापर केला.
करण थापर हा नेहरु घराण्याशी संबंधित असुनही देश द्रोही आहे !!

https://youtu.be/RD00W7APiUQ

करण थापर सारख्या देशद्रोही विचाराच्या लोकांचे लाड अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावा वर खूप झाले आता अशा गुन्ह्यासाठी कडक शिक्षेची तरतूद असावी .
अगदी फाशी शिक्षा कमी पडेल

राजेश १८८ ,
१५ ऑगस्ट १९४७ रोजी नेहरूंनी भगतसिंग आणि राजगुरू यांना सत्तेपासून कसं वंचित ठेवलं हे ऐकायला आवडेल.
गांधीजींचे वारस कोण हो ?
मौलाना आझाद यांना नेहरू काय म्हणाले ? जा तिकडं ? अजिबात मंत्रीपद मिळणार नाही , असं का ?

का बरं चुकीचं वाटलं ?
पूर्णच बदलली की पोस्ट.
पाटी पेन्सिल घेऊन आलो होतो.
म्हटलं.
मौलाना आझाद यांना सत्तेत का नाही घेतलं नेहरूंनी ? भगतसिंग, राजगुरू यांना सत्तेपासून दूर ठेवलं हा इतिहास शिकता येईल.
निराश झालो.

करण थापर म्हणजे तेच का जे मुलाखत घेताना मोदी मधेच उठुन गेले ?? मग करण थापर पक्के देशद्रोहीच

करण थापर म्हणजे तेच का जे मुलाखत घेताना मोदी मधेच उठुन गेले ?? मग करण थापर पक्के देशद्रोहीच

नवीन Submitted by चिवट on 13 August, 2019 - 15:35 >>

हो हो तोच, चावट्पणा केला तर कोणालाही राग येईल.

करण थापर ज्यांना आवडतो त्यांचे त्याने कुलभुषण जाधव यान्च्याबाबतीत केलेल्या दाव्याबाबत काय मत आहे?

Pages