Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
चांगल्या पात्रांना कसलाच
चांगल्या पात्रांना कसलाच पत्ता न लागणे आणि खलपात्रांना लगेच बित्तंबातमी समजणे या तत्वावर भारतीय मालिकांचा डोलारा उभा आहे.>>>
मुळात खलांची छिद्रान्वेशी वृत्ती असते त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीत आधी वाईट शोधायचा प्रयत्न करतात आणि सत्प्रवृत्त हे नेहमी चांगल्या गोष्टी पाहतात.. ह्या मुळ मानवी स्वभावाचे विस्तारीत स्वरुप मालिकांमध्ये दाखविले जाते खल आणि चांगली पात्रे रंगविताना असे मला वाटते...
कृष्णा, छान विश्लेषण
कृष्णा, छान विश्लेषण
माणिकमोति, इतक्यावेळा ते
माणिकमोति, इतक्यावेळा ते शीर्षकगीत ऐकूनही उत्तरेकडूनी... जाईल सासरला ह्या तीन ओळी प्रयत्न करूनही कधीच समजल्या नाहीत.. तुम्ही महान आहात _/\_
माधव +१
माधव +१
काल शिवपेक्षा मोजोंचे कविता
काल शिवपेक्षा मोजोंचे कविता वाचनच अधिक भावनाप्रधान होते.
हो रेव्यु बरोबर, शिवला नाही
हो रेव्यु बरोबर, शिवला नाही कविता नीट वाचता आली. भावपुर्ण मोजो यांनी वाचली. गुणगुणले पण छान.
काल कधी नव्हे ते या सिरियलचा
काल कधी नव्हे ते या सिरियलचा एक एपिसोड पाहिला.
तिचं ती आणि तो शिव घेईल की पाहून.
काय ती मुर्ख गौरी त्या मीतुला समजवायला कशाला गेली होती?
शिव चं तुझ्यावर नाही माझ्यावर प्रेम आहे असं सांगत होती , बावळट ध्यान
नेहमीच्या धारावाहिका प्रमाणे
नेहमीच्या धारावाहिका प्रमाणे ही देखिल हळू हळू रटाळ वळणावर पोहोचली... असो...
चांगलयं...
फार बोअर व्हायला लागलीय आता.
फार बोअर व्हायला लागलीय आता. हा प्रेमाचा track इंटरेस्टिंग करायला हवा होता तर जास्तच पकवतायेत.
फार बोअर व्हायला लागलीय आता.
फार बोअर व्हायला लागलीय आता. हा प्रेमाचा track इंटरेस्टिंग करायला हवा होता तर जास्तच पकवतायेत. >> + १
शिवला चांगले फ्लर्ट नाही करता येत आहे आणि गौरीसुद्धा बोर करतेय
शिवला चांगले फ्लर्ट नाही करता
शिवला चांगले फ्लर्ट नाही करता येत आहे आणि गौरीसुद्धा बोर करतेय>>>>
मल वाटते ते लेखकाला सुचत नसावे काय लिहावे... आनि जे काही लिहलयं ते ह्या दोघांनाही जमेना आणि समजेना,,,,,
मल वाटते ते लेखकाला सुचत
मल वाटते ते लेखकाला सुचत नसावे काय लिहावे... आनि जे काही लिहलयं ते ह्या दोघांनाही जमेना आणि समजेना,,,,, >>> अरे बापरे, ह्या सिरीयलचा लेखक पण पांडूच की काय
शिवला चांगले फ्लर्ट नाही करता
शिवला चांगले फ्लर्ट नाही करता येत आहे आणि गौरीसुद्धा बोर करतेय>>>> आदित्य देसाई ची आठवण झाली. :डोळ्यात पुन्हा बदाम:
मला एक कळत नाही की, मोजोचा
मला एक कळत नाही की, मोजोचा जर प्रेमाला विरोध नसेल, तर मग प्रेमपत्राला विरोध का? :अओ:परवा तर मोजो शा.खा. स्टाईल प्रेमावर भाषण देत होता, हिन्दी मध्ये गाणे काय गात होता ( बरीच सुधारणा झालीये मोजोमध्ये.) पण त्यादिवशी तर साध प्रेमपत्रावर बोलायच होत रेडिओवर तर केवढा आकान्डतान्ड्व केला होता ह्या माणसाने , अगदी राजीनामा द्यायला सुद्दा तयार झाला होता. आता त्याला कळायला हवे की, जो माणूस प्रेम करतो तो कधी ना कधी प्रेमपत्र लिहितोच ना. प्रेमपत्र लिहिण्यात वाईट काय आहे?
मोजो सान्गत होता, नचीकेत
मोजो सान्गत होता, नचीकेत लहानपणी खुप हट्ट करायचा, भोकाड पसरायचा. पण गौरी कुठलाच हट्ट करायची नाही, अशीच विचार करत बसायची. ( परक्या माणसान्ना बोलताना विचार करत जा म्हणाव) रिअली? मला हे खर वाटत नाही. मला तर इथे उलटच दिसतय.
फार बोअर व्हायला लागलीय आता.
फार बोअर व्हायला लागलीय आता. हा प्रेमाचा track इंटरेस्टिंग करायला हवा होता तर जास्तच पकवतायेत.>>>> मन्दार देवस्थळी असायला हवा होता इथे. मला तो होमिसुयाघ चा सुरुवातीचा ट्रेक अजूनही आठवतो.
आज शिव गौरी ला "बच्ची" म्हणाला. हाउ क्यूट!
Pudhe gauri dhimm hasat nasel
Pudhe gauri dhimm hasat nasel tar bichara shiv ekta kiti prayatn karnar romantic scene dyayacha.. aajchya episode pasun punha chidchid aani serious mode on kela hyani
काल काय झाल?
काल काय झाल?
काल काय झाल?>>>> लई बोर
काल काय झाल?>>>>
लई बोर झालं..
फार बोअर, आजपासून बघायची नाही
फार बोअर, आजपासून बघायची नाही असं ठरवतेय.
लई बोर झालं >>> +१०० प्रेम
लई बोर झालं >>> +१००
प्रेम व्यक्त केल्याच्या दुसर्याच दिवशी नायकाला 'ये कहा फस गये हम' असे वाटणे म्हणजे दिग्दर्शनाची हद्दच झाली.
आता झी मराठीवरची एकही मालिका बघण्याच्या लायकीची राहिली नाहीये.
हो ना. एक नोटीस केल का
हो ना. एक नोटीस केल का कालच्या एपिसोडात? शिव ज्या रेझरने शेव्ह करत होता त्या रेझरच कव्हरसुद्धा काढलेल नव्हत आणि शेव्ह करता करता कट झाल्याची खूणही त्याच्या गालावर दिसत नव्हती नंतर वेणूशी बोलताना तो गाल समोर आल्यावर
मी सुद्धा हेच ऑब्झर्व्ह केलं
मी सुद्धा हेच ऑब्झर्व्ह केलं ! आणि किती गोंधळात पडलेला वाटतो स्क्रिप्ट राईटर?
वहिनी अती बोअर करते!
आणि ही शिव ला ताडताड बोलायचं कधी थांबवणार...काय अधिकार हिला त्याला सतत चिडून बोलायचा ?
तो बिचारा कंफ्यूज्ड आणि ऑलरेडी "ये कहा फंसे हम" अशा विचारांत असेल तर काय अर्थ त्या प्रेमकथेला?
कोण लिहीतं असे भरकटलेले आणि संतापजनक डायलॉग्ज?
अरे देवा ! बघु नये असं
अरे देवा ! बघु नये असं वाटतयं
बरेच दिवसात बघितली नाही
बरेच दिवसात बघितली नाही मालिका . पण एक्म्दरीतच वरचे प्रतिसाद वाचून शिव पण आता तारू शकेल असं काही वाटत नाहिये
>> तो बिचारा कंफ्यूज्ड आणि
>>
तो बिचारा कंफ्यूज्ड आणि ऑलरेडी "ये कहा फंसे हम" अशा विचारांत असेल तर काय अर्थ त्या प्रेमकथेला?<<<
+१
हे अगदी पॅथेटीक वाटले. जुम्मा जुम्मा चार दिन नाही झाले तर बिचारा निराश आणि चिडून म्हणतो दाखवलं.
जराही खट्याळ बोलणं, रुसणं, रोमँटीक प्रपोज करणं तर नाहीच.
खूपच अनरोमँटीक आहे.
मी मध्येच एकदा बघितली तेव्हा
मी मध्येच एकदा बघितली तेव्हा शिवला मराठी बर्यापैकी समजायला लागलंय असं मला वाटलं कारण तो गौरी जे काही बोलत होती त्याचं पटकन उत्तर देत होता. काल बघितलं तर परत त्याचं "हमें कुछ समझ में ही नहीं आता" चालू होतं.
सगळे शिवच्या अम्माशी व्यवस्थित हिन्दीतून बोलतात अन् शिव बरोबर बोलताना शुद्ध मराठीत, हे प्रकरण काय झेपत नाही.
सगळे शिवच्या अम्माशी
सगळे शिवच्या अम्माशी व्यवस्थित हिन्दीतून बोलतात अन् शिव बरोबर बोलताना शुद्ध मराठीत, हे प्रकरण काय झेपत नाही.
>> ती यांचे फाल्तू नखरे सहन करत बसणार नाही माहितीये यांना. शिव मऊ लागला म्हणून कोपराने खणत आहेत त्याच्याबाबतीत.
शिव मऊ लागला म्हणून कोपराने
शिव मऊ लागला म्हणून कोपराने खणत आहेत त्याच्याबाबतीत>>> +१
मन्दार देवस्थळी असायला हवा
मन्दार देवस्थळी असायला हवा होता इथे. मला तो होमिसुयाघ चा सुरुवातीचा ट्रेक अजूनही आठवतो>>> + ११११११
Pages