तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की
औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.
मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.
अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते.
अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.
आता शोएबच्या लेखाचे खंडन.
Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे
१. Aurangzeb built more temples than he destroyed -
हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.
औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.
Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.
काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.
त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.
जामा मशिदीच्या पायर्यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.
मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -
काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.
माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )
२ Music flourished in India during Aurangzeb’s reign
शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.
Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,
होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.
३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal
ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.
औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.
४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.
५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time
अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.
शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.
ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.
अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.
पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.
(No subject)
शिवाजी\औरंगजेबाचे घोडे अजून
शिवाजी\औरंगजेबाचे घोडे अजून चौफेर धावतच आहे की. लगे रहो. सोडा ते लगाम.
नेटवर औरंगजेब चिनार असे सर्च
नेटवर औरंगजेब चिनार असे सर्च केल्यावर शहंशाह असे हिंदी पुस्तक मिळाले.
औरंगजेबावर मराठीत कोणते पुस्तक आहे का ?
(No subject)
(No subject)
.
.
औरंगजेबावर मराठीत कोणते
औरंगजेबावर मराठीत कोणते पुस्तक आहे का ?>>
हो आहे की. शहेनशहा नावाचे पुस्तक आहे. ते वाचल्यावर तो किती मुत्सद्दी राजकारणी होता हे नक्कीच कळेल. असो. थोडे अवांतर झाले. माफ करा.
हो म्हणूनच ते हवे आहे. लेखक
हो म्हणूनच ते हवे आहे. लेखक कोण आहेत ?
अहो कोल्होबा, तुम्हिच सांगा
अहो कोल्होबा, तुम्हिच सांगा ना लेखक कोण आहेत्?पुस्तकात काय लिहिलय?
पुस्तकात काय लिहिलय?>>>>
पुस्तकात काय लिहिलय?>>>> पुस्तकात त्याच्याविषयी लिहीलय.:दिवा:
परत काडी पेटवली का? ऑ!
रश्मी . पाणी आहे का पेट्रोल?
रश्मी :). पाणी आहे का पेट्रोल?
पाणी आहे ते. वरती काडी
पाणी आहे ते.:फिदी: वरती काडी पेटलेली पाहिली आणी घाईघाईने त्या बाबाजीला पाठवले. त्या पॉपकॉर्नवाल्याचे पॉपकॉर्न पण ओले झाले असतील.:खोखो:
चामट पॉपकॉर्न खायला मजा नाही
चामट पॉपकॉर्न खायला मजा नाही येणार त्याला. पॉपकॉर्न सूप म्हणून पी म्हणावं आता. त्या काडीवाल्या मुलाचे उभे राहिलेले केसही भिजून चप्प बसतील :खोखो:. रश्मीने एका बादलीत किती काय काय केलं.
औरंगजेब म्हणजे त्या काळचा
औरंगजेब म्हणजे त्या काळचा पवारसाहेब होता.
कुणी काहीही केलं तरी त्याला फरक पडत नव्हता.
औरंगजेब म्हणजे त्या काळचा
औरंगजेब म्हणजे त्या काळचा पवारसाहेब होता.
कुणी काहीही केलं तरी त्याला फरक पडत नव्हता.
ते पॉपकॉर्न कोल्होबाना दया बक्षीस म्हणून!
त्याच्यामुळे मात्र सर्वांना
त्याच्यामुळे मात्र सर्वांना फरक पडत होता.
आपल्याकडे एक प्रथा/परंपरा
आपल्याकडे एक प्रथा/परंपरा आहे.
कोणी पाहुणा आला, की त्याचेसमोर केरसुणीने झाडझूड करू नयेच, शिवाय पाहुणा गेल्यावर लगेच मागोमाग झाडू घेऊन केर काढू नये. यामागिल मानापमानाचे तथ्य बाजुला ठेवले तरि एक मुद्दा रहातोच तो म्हणजे "पाहुणा' हवाहवासा/आपलासा वाटत असेल, तर त्याच्या "पाऊलखुणा" केरसुणीने लगोलग नष्ट करू नयेत.
याचे उलट मात्र, आलेली व्यक्ति/समुह हे शत्रू असतील, तर केरसुणीचे जागी तलवार घ्यावी व शत्रुचे पारिपत्य करावेच, शिवाय त्याचा मागमुसही स्वराज्यात राहूदेऊ नये.
देशाच्या राजधानीतील एका रस्त्याला असलेले औरंगजेबाचे नाव बदलून, ही "मागमूसही" न ठेवण्याचीच कृती झाली आहे. याने इतिहास बदलत नाही व इतिहास बदलताहेत अशी शिमग्यातील बोम्ब कुणी मारू नये.
पण विनाकारणच रस्त्याच्या नावाच्या रुपाने औरंगजेबाचे उदात्तीकरण होत होत नव्याने इतिहास लिहिला जाऊ पहात होता, ते टाळणे आवश्यकच होते. होय, अगदी स्वतः औरंगजेबाने जिंकलेल्या गडकोट/गावांची जी नावे बदलली, ती त्याच्याच हयातीतही शिल्लक राहिली नाहीत, ठेवली गेली नाहीत, तर तोच कोण अस्सा टीक्कोजीराव लागुन गेलाय की त्याचे पश्चात काही शे वर्शांनी कुणा कीडक्या मेंदुत आले म्हणून राजधानीतिल एका रस्त्याला त्याचे नाव दिले गेले, ढोंगी कॉन्गींच्या राज्यात ते तसेच राहिले, व आत्ता ती चूक सुधरवून , अत्यंत सुयोग्य माणसाचे नाव त्या रस्त्याला दिले, तर कुणाचा पोटशूळ उठत असेल, तर अशा पोटशूळ वाल्या लोकांची राष्ट्रनिष्ठाच तपासून घ्यावी लागेल हे निश्चित.
व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलले, मुंबईतील कित्येक इंग्रजांच्या नावाच्या रस्त्यांची नावेही बदलली, तसे होताना कधी इतिहास बदलला गेला नाही, तर अन्यायी/क्रूर /हिंदूधर्मद्वेष्ट्या औरंगजेबाचे रस्त्याला दिलेले नाव बदलले, तर येवढा गहजब कशासाठी?
या धाग्यावरिल निम्म्यापेक्षा
या धाग्यावरिल निम्म्यापेक्षा जास्त प्रतिक्रिया वाचुन हे कळल की,
औरंगजेब हा एक महान सुफि संत होता आणि दक्षिणेत तो मराठ्यांचे व विजापुर, गोवळकोंड्याचे राज्य नेस्तानाबुत करण्याच्या उद्देशाने नव्हे तर या तीन राज्यात समाजप्रबोधन करायला आला होता व तिथेच त्याचा समाजप्रबोधन करता, करता अंत झाला.
व तो दक्षिणेत प्रधीर्ग काळ (२७ वर्षे) राहिल्यांने उत्तर हिंदुस्थात जी प्रचंड हानी झाली, ती नंतर कश्यानेही भरुन निघाली नाही.
एवढी बहुमुल्य माहीती मिळाली.
व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव
व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलले, मुंबईतील कित्येक इंग्रजांच्या नावाच्या रस्त्यांची नावेही बदलली, तसे होताना कधी इतिहास बदलला गेला नाही, तर अन्यायी/क्रूर /हिंदूधर्मद्वेष्ट्या औरंगजेबाचे रस्त्याला दिलेले नाव बदलले, तर येवढा गहजब कशासाठी?>>>>>दे दणादण. लिम्बुभाऊ तुमची रास मिथुन आहे याचा मलाच जास्त आनन्द आहे.:फिदी:
चामट पॉपकॉर्न आणी पॉपकॉर्न
चामट पॉपकॉर्न आणी पॉपकॉर्न सूप.:खोखो: ते चामट पॉपकॉर्न जर खालले तर च्युईन्गम चघळल्यासारखे वाटेल.
लिम्ब्या....
लिम्ब्या....
अरे परत तेच.
अरे परत तेच.:राग::फिदी:
रश्मी
रश्मी
लिंब्याच्या भल्याथोरल्या
लिंब्याच्या भल्याथोरल्या पोष्टी वाचल्या की सुशि च्या पुस्तकात वाचलेल्या एका मॉडीफाइड मराठी म्हणीची आठवण येते ' डोंगर पोखरुन निघालं काय, उंदीर सोडा उंदराची लेंडकी देखिल नाही.' असो.
वरील पोस्टमध्ये लिंबाजी रावांनी ढोंगी कॉन्गींच्या राज्यात ते तसेच राहिले, असां उल्लेख केला आहे. पण वाजपेयी सरकारनेदेखिल याबतीत काहीही केले नाही हे ते बहुधा विसरले असावेत.
आपल्या देशाच्या इतिहासातील
आपल्या देशाच्या इतिहासातील काही काळी पान पुसून टाकायची की त्याची सतत आठवण ठेवत राहायचं …
ज्याचा त्याचा प्रश्न !
माझ्या मते खरे तर या
माझ्या मते खरे तर या देशातल्या सर्व मार्गावरील महान असलेल्या-नसलेल्या रस्त्यान्ची नावे बदलुन त्याना फळे-फुले यान्ची नावे द्यावी. तसेही आपले लोक रस्त्यावर थुन्कतात काय, पिचकार्या काय मारतात, साली फेकतात, भान्डतात. मग त्या नावाचे काय औचित्य राहीले? नेत्यान्च्या कामाचा आदर्श राहीला बाजूला, नुसती घाण करतात. मग या नावान्वरुन भान्डुन काय करायचे? लोक इथे धरतीला माता म्हणेनात, मग ते काय कोणाचा मान राखतील.
आपल्या देशाच्या इतिहासातील
आपल्या देशाच्या इतिहासातील काही काळी पान पुसून टाकायची >>> मोगलांनी या देशावर राज्य केले आणि तुरळक अपवाद वगळता तत्कालिन राज्यकर्त्यांनी त्यांचे मांडलिक होण्यात धन्यता मानली हीदेखिल इतिहासाची काळी पाने आहेतच.
.
.
हूडा......
हूडा......
प्रसाद. ...... >>>>
प्रसाद. ......
>>>> लिम्बुभाऊ तुमची रास मिथुन आहे याचा मलाच जास्त आनन्द आहे. <<<<<
मिथुनराशीला धन्यवाद.... [अवांतरः पण हे मिथुन बोलत नसून, शनिमंगळ प्रतियुति बोलते आहे - नुस्ती मिथुन अस्ती तर या ब्रिगेंडीन्ना, "बर बोवा, तुमचीच लाल" असे म्हणले अस्ते.... ]
Pages