Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संपतेय finally..
संपतेय finally..
हे बघा
http://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/kahe-diya-pardes-to-go-off-air...
संभाजी पण अमोल कोल्हेच करतोय
http://maharashtratimes
http://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/...
रुद्रम सुरू झाल्यापासून याकडे
रुद्रम सुरू झाल्यापासून याकडे ढुंकुनही पाहिले नाहीये रादर विसरूनच गेले कादिप बद्दल. >>> +१ सेम सेम.
हे बघाhttp://abpmajha.abplive
हे बघा
http://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/kahe-diya-pardes-to-go-off-air...
संभाजी पण अमोल कोल्हेच करतोय>> वाह अभिनंदन!!
सम्पली परवा कादिप.
सम्पली परवा कादिप.
मला तरी शेवट आवडला....फार मस्त अभिनय सगळ्यांचाच..... अम्मा, बाबूजी, शिव......... अहाहा....!!
शिव दिसत पण किती गोड होता.....
पण सरला ला का गायब केले ऐन वेळेवर कोण जाणे!!
काय झाला शेवट ? अम्मा
काय झाला शेवट ? अम्मा सुधारल्या का ?
Ek mulaga n ek mulagich ka
Ek mulaga n ek mulagich ka shevati ??
हो आणि त्यातलं एक बाळ ती
हो आणि त्यातलं एक बाळ ती सरलाला देणार हे पण गौरीने सांगितलं. सगळ्या शेवटच्या एपिसोड मध्ये सरला का नाही ? एवढी घरातली मोठी सून असूनही. हे काही बरोबर नाही
चालबाजी, म्हणजे एक मुलगा एक
चालबाजी, म्हणजे एक मुलगा एक मुलगी झाली असेल तर किमान एक तरी गुपित की सरलाला मुलगी दिली की मुलगा
सम्पली का एकदाची? "हुश्श"
सम्पली का एकदाची? "हुश्श"
आता कोणता छळवाद सुरू होणारे म्हणे?
झी मराठी ला म्हणावे जरा झी युवा चे ** खा..
खरतर सरलाला दाखवायला हवे होते
खरतर सरलाला दाखवायला हवे होते. एक बाळ गवरीकडे आणि एक बाळ सरलाकडे
शिव दिसत पण किती गोड होता.....>>> तो चहा पितानाचा कातिल शिव पण एकद दाखवला
एक तरी गुपित की सरलाला मुलगी
एक तरी गुपित की सरलाला मुलगी दिली की मुलगा>>>> मग हि दुसर्या भागाची नान्दी असावी बहुधा.
आता कोणता छळवाद सुरू होणारे म्हणे?>>> नो छळवाद. सम्भाजी सुरु झालीये त्या जागेवर.
आता कोणता छळवाद सुरू होणारे
आता कोणता छळवाद सुरू होणारे म्हणे?>>> नो छळवाद. सम्भाजी सुरु झालीये त्या जागेवर. >>>> ..अमोल कोल्हे
नकोरे बाबा, तो शिवाजी महाराज म्हणुन सुद्धा आता अती झालाय.
दुसरे कोणी असते तर नक्की पाहिली असती
[काय झाला शेवट ? अम्मा
[काय झाला शेवट ? अम्मा सुधारल्या का ?]
मालिका गुंडाळायची म्हटल्यावर त्यांना सुधारणे भागच होते.गौरीने सगळ्यांसमोर कैवार घेतल्याने पश्चात्तप झाला..खूप रडारड केली. त्या अश्रूपातात जातिभेद, मांसाहार म््हणजे पाप हे विचारपण वाहून गेले.
मालिका गुंडाळायची म्हटल्यावर
मालिका गुंडाळायची म्हटल्यावर त्यांना सुधारणे भागच होते.गौरीने सगळ्यांसमोर कैवार घेतल्याने पश्चात्तप झाला..खूप रडारड केली. त्या अश्रूपातात जातिभेद, मांसाहार म््हणजे पाप हे विचारपण वाहून गेले. >>>> ओके. मालिका बघायची सोडली ते बरं झालं.
मालिका गुंडाळायची म्हटल्यावर
मालिका गुंडाळायची म्हटल्यावर त्यांना सुधारणे भागच होते. >>>
निशा पण सुधारली असेल ना मग.
निशा पण सुधारली असेल ना मग >>
निशा पण सुधारली असेल ना मग >> हो एकदम सुधारली . तिचा नवरा जो आतापर्यंत तिच्याशी तुसडेपणे वागत होता तो अचानक आजीला निशाची बाजू घेऊन बोलला कि मीच तिला खाली रिक्षाचे पैसे घेऊन बोलावलं होत इत्यादी. आजी आता ती सुधारलेय तुला कळत नाही का ? इत्यादी इत्यादी
बर झाली संपली ते. अता झी टी
बर झाली संपली ते. अता झी टी व्ही वर काय मालिका चालु आहेत या बद्दल काही ही माहित नाही. आम्ही जेव्हा टी व्ही विकला तेव्हा चालु असणारी ही शेवटची सिरियल.
अत्तापासुन उपग्रह वाहिनी च्या धाग्यावर जाणे बंद
शेवटच्या भागात पण चांगल्या कलाकाराना गायब करतात
मी पाहत असलेल्या दोन्ही (आणि
मी पाहत असलेल्या दोन्ही (आणि दोनच) मालिका संपता संपता म्हणजे गेल्या शुक्रवारी आमच्या टीव्हीनेपण राम म्हटला. त्यामुळे नव्या मालिका आपसूक टळल्या.
आता नवा टीव्ही घेतला की प्रो कबड्डी संपेतो झीकडे बघणार नाही.
मायबोलीवरचा हा ग्रूपपण सोडू काय ?
मी निशाचं विचारायला आले होते.
मी निशाचं विचारायला आले होते. कारण ही सिरियल जेव्हा शेवटच्या घटका मोजत होती तेव्हा मी नेमकी पहायची बंद केली. बरं झालं
आणि हे शिरेल वाले किती सोयीने
आणि हे शिरेल वाले किती सोयीने वागतात.
तिकडे जानीची डिलिव्हरी दिड वर्ष लांबवली होती म्हशीसारखी का तर शिरेलित पाणी घालता यावं म्हणून...
आणि हितं गवारीला लगेच जुळं देऊन बाळंत करून टाकली. शिरेल समाप्त.
तिकडे जानीची डिलिव्हरी दिड
तिकडे जानीची डिलिव्हरी दिड वर्ष लांबवली होती म्हशीसारखी का तर शिरेलित पाणी घालता यावं म्हणून...
आणि हितं गवारीला लगेच जुळं देऊन बाळंत करून टाकली>>>>>>
हो नीशा नक्की कशाने आणि कधी
हो नीशा नक्की कशाने आणि कधी सुधारली ते कळलच नाही
सुधारण्याची साथच आली मालिकेत.
सुधारण्याची साथच आली मालिकेत. आधी हम्मा सुधारली. मग तिने फोनवरून निशाला लस टोचली. तीपण सुधारली. आजीला खात्री नव्हती. म्हणून तिने आपल्या कुड्या निशाच्या कपाटात ठेवल्या. त्या मिळाल्यावर निशाने आजीला आणून दिल्या. आजीची पण खात्री पटली आणि तिने निशाला मिठी मारली एकदाची, सुधारलंस गो बाय म्हणून. तिला बर्फी की जिलेबी असं बिरुदही दिलं.
[काय झाला शेवट ? अम्मा
[काय झाला शेवट ? अम्मा सुधारल्या का ?]
मालिका गुंडाळायची म्हटल्यावर त्यांना सुधारणे भागच होते.गौरीने सगळ्यांसमोर कैवार घेतल्याने पश्चात्तप झाला..खूप रडारड केली. त्या अश्रूपातात जातिभेद, मांसाहार म््हणजे पाप हे विचारपण वाहून गेले.>>>> तशी हि झी मराठीची परम्पराच आहे म्हणा. मालिकेचा शेवट येईपर्यन्त खलनायक्/खलनायिका कधी सुधारत नाही. पण मालिकेच्या शेवटच्या भागात ते अचानक सुधारतात. मानबा मध्ये सुद्दा शेवटच्या भागात गुरु आणि शनायाला अचानक असाच हदय परिवर्तनाचा झटका येईल.
खुकखु मध्ये मात्र मोनिकाला
खुकखु मध्ये मात्र मोनिकाला शेवटपर्यत सुधारलेली दाखवली नाहीये . तिला शिक्षा मिळालेली दाखवली आहे
गौरीच्या आजीचं काम करणा-या
गौरीच्या आजीचं काम करणा-या शुभांगी जोशी यांचं निधन.
गौरी च्या आजी ची चटका
गौरी च्या आजी ची चटका लावणारी एक्झीट ......
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-news/marathi-actress-shubhangi-josh...
http://www.zeemarathidisha
http://www.zeemarathidisha.news/Details/?NewsId=5157492854975595853&title=\%27...phone%20karaycha%20rahun%20ghela\%27&SectionId=5509541081204896068&Sectio
Pages