नमस्कार,
११ व्या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने एक अभिनव स्पर्धा आयोजित करत आहोत.
ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा:
आजकाल कोणी फारसे लिहित आणि कोणी फारसे वाचत देखील नाही अशी सरसकट चर्चा सर्वत्र आढळते. पण नव्या पिढीतील ट्रेकर्स नव्या तंत्रज्ञाच्या साथीने आपले अनुभव इंटरनेटच्या माध्यमातून ब्लॉगद्वारे लिहत आहेत. फार मोठी संख्या नसली तर ट्रेकिंगवर सुमारे ३० एक ब्लॉग तरी आज मराठीत आहेत. त्यामुळेच या नव्या युगाच्या नव्या माध्यमाला चालना द्यावी आणि एक व्यासपीठ मिळवून द्यावे या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449
“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521
स्वाग्या........ किल्ला ...................
“चल वर जाऊया” आम्ही दोघांनी एकदमच म्हटले
लागलीच गाडी उजवीकडे वळवून आम्ही किल्ल्याकडे निघालो. वाटेतच आम्हाला आमचे भविष्यातले साथीदार संग्राम आणि रोहन भेटले ते दोघे पण किल्ला बघण्याकरिता वरती निघाले होते.
आयला ,,,, आपल्यासारखे पण आहेत कि ... मी स्वाग्याला म्हणालो
वरती पोहचलो.
अप्रतिम किल्ला होता नाव होत असीरगढ ....
न्यू यॉर्क शहर ! कधीही न झोपणारे ,कायम पळत असणारे ,आजूबाजूला सतत लोक,भरभर चालणारे ! सुटाबुटातील ! तुम्हाला तिथे कधीच एकटेपणा वाटणार नाही.मग तुम्ही ब्रुकलीन ब्रिजवर असा अथवा टाईम्स स्क़्वेअर वर . वॉल स्ट्रीट असो कि manhattan , तुम्ही एकटे कधीच नसता ! हीच तर याची खासियत आहे !
पुणे ते पानिपत मोहिमेवर असताना असीरगढ बघायचा योग आला.
आपल्यासारख्या भटक्यांना बघण्यासारखा किल्ला आहे आणि पूर्ण भटकायचं म्हणालं तर २-३ दिवस कमी पडतील. आम्ही वेळेच्या अभावामुळे तासाभरात आटोपला त्याची काही प्रकाशचित्र टाकत आहे.
असीरगढ विषयी थोडेसे :
हा किल्ला बऱ्हाणपूर पासून २२.४ किमी वर आहे. खंडव्याच्या दक्षिणेला ४८ किमी वर आहे. बऱ्हाणपूर-खंडवा मार्गावर उजव्या बाजूला एक रस्ता फुटतो. गाडी अगदी वर पर्यंत जाते. रस्ता मात्र बऱ्यापैकी खराब आहे.
जमीनीपासूनची उंची : २५९.१ मी
हा “ दख्खनचा दरवाजा ” म्हणूनदेखील ओळखला जातो. किल्ल्यावरती जामा मशीद तसेच शंकराचे देऊळ आहे.
'काय रे.. आजुबाजूच्या डोंगरावर जाता की नाही कधी ? ' असे विचारताच लहानग्या उत्तरला, ' हो.. 'आजा'ला जाउन आलोय..'
या वर्षीच्या सुरवातीला ०३ जानेवारी ते २५ जानेवारी २०१२ रोजी सुमारे २५० जणांनी “ पुणे ते पानिपत ” असा दुचाकीवर सुमारे ६००० किमी चा प्रवास केला. प्रवासात उन, हाडं गोठवणारी थंडी, मुसळधार पाऊस या सर्वांचा सामना करत हि मोहीम मावळ्यांनी यशस्वी केली. या मोहिमेचं सगळं श्रेय जातं ते आयोजक डॉ. संदीप महिंद यांना.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याची गोष्ट. मुंबईमधला शेवटचा रविवार 'सत्कारणी' लावायचा होता. त्यामुळे ट्रेकच करायचा होता. प्रीती व राजस अहुपे घाटाने चढून डोणीच्या दाराने उतरणार होते. सूरज व टीम चंदेरीला जाणार होती. आणि मुंबईत आल्यापासून ज्यांच्यासोबत अनेक ट्रेक केले, ते माझे बरेचसे मित्र विसापूर नाईट असेंड करणार होते. माझा भयंकरच गोंधळ उडाला होता. तीनही ट्रेक करायचे बाकी होते पण एकच निवडावा लागणार होता. अखेर, 'इस दोस्ती के रिश्ते को याद करके' मी विसापूर नक्की केला. पण 'विसापूर रात्री चढायचाय' असा मित्राचा समस आल्यावर माझी नाही म्हटलं तरी थोडी तंतरलीच.
प्रसिद्ध गिर्यारोहक राजन महाजन (ठाणे) आणि हेमंत पोखरणकर (नाशिक) यांनी आजवर अज्ञात असलेला लोंझा हा औरंगाबादजवळील किल्ला प्रकाशात आणला आहे.