निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग एक - http://www.maayboli.com/node/54551
संत परंपरेत लोक जागर केलेले संत खूप आहेत, पण ते स्वतः, स्वतःला संत मानत नव्हते. आपल्या पेक्षा अधिक ज्ञान असणारे व्यक्तिमत्व, यांना संत वृतीने पहिले जात असे. अशा अनेक संतांच्या नजरेत विठ्ठल ,पंढरी कशी होती ते आज आपण पाहू .
संत सेना महाराज यांनी त्याच्या रचनेत पंढरीस जाणे ,विठ्ठल दर्शन घेणे ,भक्तीत तल्लीन वारकऱ्यांना पाहणे हि सुद्धा एक जीवाला मनःशांती देणारी घटना आहे, हेच सर्वांच्या मनावर अतिशय सोप्या भाषेत बिंबवले आहे. त्यामुळे या पंढरीच्या सोहळ्याचे वर्णन करताना ते म्हणतात -
जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आता लवकरच श्री क्षेत्र देहू येथुन संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होईल . तर श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होईल.आणि मग पुढील तीन आठवडे आषाढी एकादशी पर्यंत - " बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल … " या जयघोषात पालखी मार्गच नव्हे तर तर प्रत्येक वारकऱ्याचे मन देखील दुमदुमून जाईल.
भाग एक - http://www.maayboli.com/node/54368
भाग दोन - http://www.maayboli.com/node/54425
डायरीतील नोंद -- असलेली
अनासक्त योग पाण्यात राहून कमलपत्र लिप्त होत नाही, भाषा समजायला सोपी,पण आच्रायला अवघड. एरवी संथ असणाऱ्या सागरावर ६०-६० फुट उंचीच्या लाटा उठाव्यात,त्या वादळग्रस्त मनस्थितीत नव्हे,तर सदाच समुद्र सपाटी पासूनची उंची मोजली जावयाची, त्या पृष्ठभागावरचा स्थिर बुद्धीचा,जीवनाची उलथापालथ घडवून आणणारा निर्णय.
भाग एक - http://www.maayboli.com/node/54368
आज तुमच्या समोर माझ्या बाबांची डायरी ठेवताना त्यांच्या हस्तलिखित डायरीतील शब्द रचना जरासुद्धा बदललेली नाही,त्यामुळे त्यात काही ठिकाणी कवितेच्या ओळी, काही ठिकाणी इंग्लिश वाक्ये आलेली आहेत.
यापुढील भागात "डायरीतील नोंद- असलेली" म्हणजे माझ्या बाबांची मुळ डायरी आहे.तर या डायरीच्या वाचनातून ते मला कसे वाटले किंवा कसे उगडत गेले त्याविषयी माझ्या भावना म्हणजे "डायरीतील नोंद-मला समजलेली" हा भाग आहे.
डायरीतील नोंद-- असलेली-
कुण्या एका कलंदराची भ्रमण गाथा.
रोजनिशी त्याची आणि तिची -
खरच एक नाणे आणि दोन बाजू . वर्षानु वर्षे आपण ऐकत आलो आहोत. मग काय घटना तीच,पण तगमग किती वेगळी . भिन्न दृष्टीकोन. सरळ समोरासमोर नजरेला नजर देत जेंव्हा बोलता येत नाही तेंव्हा आडमार्गाने नजर फिरवत किंवा समक्ष न बोलता माघारी मांडलेली बाजू म्हणजे दृष्टीकोन ?